श्री.

श्री लयाजञी साहित्यमाला-पुप्प छं.

संस्क्रत वाड्मयाचा इतिहास.

(डॉ. भॅक्डोनेलकृत हिस्टरी ऑफ्‌ संस्कृत लिटरेचर'चे भाषांतर)

भाषांतरकार

सीताराम ब्रामुदेव पेंडसे, बी, ९. ( मुंय ), , एम. सी. पो., एफ्‌. आर्‌, सी. आयू., (लढत ), ररिप्होमेट इन पेडग्रॉजी, लडन युनिव्हरसिटी, रलतरगिणी, द्रिझुसंमेलनोत्सव, श्रीमज्ञय(संहविवाह

इत्यादि काब्यप्रयांचा कत्तो.

मुद्रक प्रकाशक

ग्रंथ रा. वि्रिलमारे आझाराम ठकर श्ानी आपल्या स्हुद्ा'णामित्र स्टीम

प्रेसमध्ये, शह्दपुरा, बडोदे येथे छाविला ता. १५-१०-१५, --्ठभ्ा-

किंमत २] स्पये.

भ्रस्तावना,

---2*>--

1:२३

युरोपीय भाषांमध्ये आणि विरेपॅकरुन इंग्रेनी भाषेमध्ये ग॑ अप- रिमित ज्ञानभांडार आहे. ते हिंदवासीयांत त्यांच्या भार्षेत उपलब्थ होउन त्याचा लाभ सुळ्भ रीतीनं त्यांस घेतां यावा, ह्या अत्यंत प्रशं- सनीय, उन्नत उदार हेतून म्ेरित होऊन श्रीमन्महाराज सयाजीराव _ गायकवाड ह्यांनीं मोठ्या उदारतर्ने दोन लाख रुपयांची रकम वेगळी काढून तिच्या व्याजांतून विविध विपयांवरीळ उत्कृष्ट युरोपीय ग्ेयांचे मरठी, गुजराथी, हिंदी इत्यादि भाषांत रूपांतर करण्याचा खर्च करावा अशी तजवीज केली आहे. श्रीमन्महाराजांनीं स्वप्रजेच्या पर्यायार्न एछंदर हिंदवासीयांच्या प्रगतीसाठी ने अनेक दिशांनी प्रयत्न चालविठ्े आहेत, त्यां पैकींच हा एक अत्यंत त्तुत्य प्रयत्न आहे. श्रीमंतांनी स्व- प्रजेच्या नैतिक, प्रामाजिक, आर्थिक सुधारणेच्या कामीं अपार द्रव्य खर्च करुन गे महत्कार्य केलें आहे त॑तर संस्मरणीय आहेच, परंतु देशी वोडूमयाच्या उन्नतीसाठी त्या योगार्ने त्यांच्या बौद्धिक उन्नतीसाठी तरतूद करून गे वाडूमय निर्माण कें आहे, करीत आहेत, त्याच्या योगाने श्रीमंतांची उज्ज्वळ कीर्ति चिरुमरणीय राहील. महाराजांची अनेक स्मारके झाठी आहेत अजूनही अनेक होतील, परंतु हे वाडूम- यरूप स्मारक लोकोत्तर होय, यांत शंका नाहीं श्रीमंतांच्या ह्या उदार * आश्रयाने प्रकृत मभर तयार करण्याचा मळा अलम्यढाभ मिळाला ह्या अल्प प्रयत्नाच्या योगार्न ह्या वाड्मयस्मारकास हातभार छावण्याची संधी मळा मिळाली, त्याजद्दढ मी श्रीमंतांचा अत्यंत कणी आहे. गेल्या म्हणजे सन १९१४ सालीं श्रीमंतांच्या छेने मी, इंग >; दांत असतां डॉ. मॅझडोनेळ यांची भेट माळी, त्या वेळीं त्यांच्या वरेकर

अनेक विपरयांवर चर्चा करीत असतां प्रकृत अ्रेथाविषयींही मी गोष्ट काढिली, त्याचे रूपांतर करण्याचा माझा हेतु मी त्यांस कळविला, त्यांनीं मोळ्या आनंदान आपली संमति दिडी. पूढे गेल्या मार्च महि- न्यांत बडोद्यास श्रीमंतांनी तरत कॉन्फरन्स भरविद्री त्या समयी प्रत ग्रेथाचे भाषांतर करण्याचा माझ्ता हेतु मी हुजुरापत सादर केला, श्रीमंतांनी छुपा करून तसे करण्याची मढा आज्ञा दिली उदार आश्रयही दिला, अशा रीतीर्ने प्रत मराठी ग्रंथ अस्तित्वांत आला.

प्रश्नुत ग्रेयाच महत्त्व करिती आहे. त्याविषयी फारसे विवेचन करण्याची आवऱ्यकता नाहीं. सेऱकूत वाइमय म्हणने आपल्या सर्व देशी भापांची वाडूमयांची जननी होय; आणि ह्या दृष्टीर्ने पैस्कृत वाडमय महत्त्वाचे आहे यांत शंका नाहींच. परंतु आपले पवित्र धर्म- गय, शासख््रम्रंथ, पुराणे इत्यादि सर्व प्राचीन ज्ञानभांडार त्या भाषत असल्यामुळे, आणि आपटे धार्मिक, सामाजिक, नैतिक आणि बौद्विक जीवन, आपली हिंदूंची दिनचया, आपल्या परस्पर व्यवहार इत्यादि गोष्टींची सर्व उभारणी त्याच्यावरच आलेली असल्यामुळे-किंबुना आपल्या हिंदुत्वाचा ते आत्माच अपल्यामुळे-त्याचे महत्व त्याहूनही अधिक आहे, म्हणून अशा ह्या संस्कृत वाड्मयाचा तंगतवार साद्यंत वृत्तात आपणास माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या मराठी भार्पेत असा इतिहास ठिहिलेढा आढळत नाही, आणि त्या दिशेने फारसा प्रयत्नही आठेला नाही. ह्यासाठी ह्या विषयावर तत्र ग्रंथ होईपर्यंत निदान परदेशीय विद्वानांनीं ह्या असल्या अनेक विपर्या- - वर्‌ जे ग्रंथ ठिहिले आहेत त्यांनी अनेक दिशांनी जे अत्यंत स्त्त्य प्रयत्न चालविले आहेत त्यांची थोडी बहुत कल्पना आपल्या लोकांस व्हावी, त्यांनी ऐतिहासिक दृष्टीने संस्कृत वाड्मयाचा विचार करावा ह्या हेतून प्रस्तुत गेय तयार्‌ केला आहे.

ह्या ग्रथात ज्या विषयासत्रवी विवेचन केळ आहे त्यात वाही मुद्दे वादुम्रस्त असुन, कित्येक बाबतींत मतभेड होण्याचाही सभत आहे. परतु त्याची चर्चा येर्थे करता तै काम वाचावरच सोपविता

ह्या ग्रयाच्या ११,१२९,१९ १४ ह्या भागामध्ये मूळ पद्यार्चे मराठी पद्यात रूपातर केें आहे. त्यात तर्सच एकंदर भाषातरात जे गुण असतीळे ते मूळ मरथमाराचे आहेत दोप अमतीळ ते भापातरकाराचे आहेत अर्ते मानून त्यामदृळ उदार वाचफ भापातरमाराशा क्षमा फरतीढ अशी आशा आहे.

शेवटी श्रीमन्महारानाचे पुन्हा एकटा आभार मानित्तॉ. तर्सच मूळ प्रयफार डॉ. मॅक्टोनेळ ह्यार्नी भापातर करण्यास सरमति दिर्याबर्‌ळ त्यांचे मे रा. रा. विद्याधिझारी साहेयाचे आभार मातून वाचकाची रजा घेतो.

बडो |

हड सौ. धा. पंडसे.

भाग

1)

अनुक्रमणिका,

५ण"-य----ा

ठा-आत्ताविक, रा-वेदकाल. रा-क्रावेद, था-कवेदाची कविता. वा-क्तवेदांतील तत्त्वविचार. वा-क्रग्वेदकाठीन प्रामामिक शिति. वा--क्रगेदानंतरचे वेट < वा-आ्राह्मणग्रंथ. वा-सूत. १० वा-पराणे. ११ वा-काब्य, १९ वा-रसात्मक काव्य. ११ वा-नाक. १४ पा-अदूमृत कथा आणि कल्पित गोष्टी, १५ वा-तत्तज्ञान, १४६ वा-सेस्कृत वाडूमय आणि पाश्चात्य राष्ट

प्रिशिए-शाख्कद्ाबिपयक वाड्मय.

अभिभ्राय..

न---र-->

पुण्याचे प्रसिद्ध प्रथकार सस्छृतपडित वे द्रा, रा. रा. लमण गणेश * क्षाख्ी टे, चतल मराठी वियालमाती शाक्षी, दे म्दणतात -7“ बडोदे येथील असिद्ध कावे र्तिक विद्वान्‌ शहस्थ श्रीयुत रा. रा. सताराम वायुंदेव पढत, शी. प. यानी 'सस्कृत बांडूमयाचा इतिहास' या नोवाचा एक प्रती मथ नुकताच हयर केला आहे. ह्वा प्रय 'तिवल्तेणा 005 यार 8क्राडीताष 116ा'व्वाचा', या भारलभापामिज्ञा प्रायः भ्र असलेल्या इप्रेजी पुस्तकाच मपातर आहे. याचे वाही भाग आमच्या नुकतेच अवलोकनात लाले. लापेकी एकाचा थोडा अद्य म्ही मूठप्रयाशी ताडून पाहिल. स्मालोपुलाकन्यायान प्रस्तुत भाषांतर सरळ, सुवोघ, सरल आणि मामिक उतरे भाहे अस भागास वाटते. भापातराची भाषा विषयाला साजेळ अशो पोढ असून तिचा ओघ गंभीर, प्रलन्न, शांत आणि अस्खलित भाहे. वेदकालापातून तो. काब्यकालापर्यंतच्या सस्कृत वाडूममांच ऐतिह्द[स्विक चिकित्सक इडन मरस्तुत मरयांत विवेचन केळे आहे. इंग्रेजी जाणणाऱ्या वाचकांस तर हा ग्रंथ केवळ अपूव वाटण्याचा संभव आदि. अश्रा विषयावर स्वतंत्र अथ मराठीत झाल्याचे भाम्हास ठाऊक नाही...प्रस्तुत भाष(न्तर पहार वाचनीय संश्राहा भाहे, याच्या योगाने मराठी वाढूमयामध्ये चांगळी भर पडळी आहे. माच्या भतरोंग प्रमाण याच बाह्यांगद्दी मने हर आहे. टे्तग कालेज, स्कूल फाय- नढे व. मराठी सात्तव्या इयत्तेचे वर्य यातील विद्यार्थ्यास प्रस्तुत प्रपातील कित्येक भाग परी्िला ठेविता येण्याजोगे भ्ाहेत, रा. पसे याच प्रस्तुत प्रशसनोय प्रयलला- वदृल कामही अभिनंदन करितों, तसेच संत्ह्त़िसपन, विदयाग्रिय, ज्ञानप्रसारशील थीमन्मदसज सयाजीखव गायकवाड यानी भापातराकरिवा पुस्तकाची निवड

नथ लावऱय उवित लाहे १०-१५ टक्ष्मणदास्त्री लेले.

श्री. स्कृतवाड्ययाचा 'इतिहास.

भाग पहिला.

प्रास्ताविक.

'चवदान्या शतकांत य॒रोपांत प्राचीन ग्रीक व॒ रोमन वाडमयांचे पुनरुजीवन (110161558106)) आले त्यानंतर आठराव्या शतकाच्या उत्तरार्पात संस्कृतवाडूम्‌याचा ( युरोपियनास ) शोध ळागळा, या सारवी सुधारणेच्या इतिहासांत नगाळा महत्वाची अश्शी दुसरी कोण- तीही गोष्ट घडली नाहीं. शिकंद्राच्या स्वारीनंतर हिंदू छोकांच्या ज्ञानाशी ग्रीक लोकांचा थोडा बहुत परिचय झाला, बारात्या शतकाच्या सुमारास आरज लोकांनीं आर्याच्या शास्त्रीय ज्ञानाची ओळख पाश्वात्य लोकांस करून दिली. सोळाव्या शतकानंतर कांही युरोपियन धर्मप्रसा- रांना हिंदूंच्या भाचीन भाषेची माहिती झाठी, इतुर्केच नव्हे, पण कित्येकांनी तिच्याशी थोडाबहुत परिचयही करून घेतला होता. आणि आन्राहाम रॉनर यार्ने इ. स. १९५१ नांत भतृहरीच्या काव्याचे डच मा्पेत्र भाषांतर देखील केढे. तयांपि सुमारे दीडशे वर्षापूर्वी युरोपांत 'हिंदू होकांच्या चातुर्याविषयीच्या गोष्टीत व्यक्त होणाऱ्या पुसट प्पट

* अनुमानाखेरीज संस्कुन वाडूमयाच्या अस्तित्वाविपयीं खरीखुरी माहिती युरोपियन लोकांस मुळींच नव्हती. अठराव्या शतकाच्या मध्यकार्ठी हिंदुस्यानांतून यजुवेंद ग्रंथाची एक प्रत युरोपांत नेण्यांत आढी होती. ती,व्होत््तेर नामक प्रल्यात फ्रेंच पंथकाराच्या पाहण्यांत येऊन त्यार्ने

संसृतवाडयाचा इतिहास. [ माग ,

आपल्या एका ' एसे प्युर छे मझ ठेप्रि डे नॅसिओ ? (15551 5 168 डाळपा5 ७. [२७७७ १65 शहषययाड ) नामक ग्रंथांत य- जुदेंदांतील ज्ञानभांडाराची मोठ्या उत्साहाने वाताणणी केली खरी, तथापि तो उतावळेपणाचा प्रकार झाला. कारण हा ग्रेय एका जेझुइट पंयाच्या 'धमेप्रचारकाने बनावटी केलेला ग्रेय होय, अते पुढं ख्वकरच उघ- डकीस आलें. ह्या बनावटी भ्रंथाच्या योगार्न संस्छृतवाड्मयाच्या सरेपणा- पिपर्या युरोपियन लोकांमध्ये साहजिकच संशय उत्पन्न झाला खऱ्या संस्करतवाड्मयाचा थुरोपियनांस शोध लागला अत्ततांही गेल्या शतका- पर्यंत सामान्य छोक त्याविपर्यी शंका घेण्यास चुकत नसत. उदाहर- णार्थ, उगठस स्टुअर्ट नामक तत्वेत्त्याने एका निबंधाच्या हारे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की, चुस्त संस्छृतवाड्मयच नव्हे, परंतु संस्त भापा देखीठ बनावटी असुन शिकंद्राच्या स्वारीनंतर आक भाषेच्या घर्तीवर धूर्व भाश्षणांनी ती बनावटी भाषा केली, आणि इ. स. १८३८ साठीं उव्ठीन येर्थे एका प्रोफेपरानं फार परिश्रम करून चरीळू मताचे मंडन केळे, ;

इंस्ल्शांना हिंदुत्यानाचा राज्यकारभार चालविण्याच्या कामी प्रत्यक्ष अडचणी पडूं लागल्यामुळे सेस्कृताच्या अध्ययनाला प्रथम उत्तेजन मिळाें. हिंदू छोकांवर त्यांच्या कायद्यांच्या रूढीच्या अदुरोधारने राज्य करणें हिताचे आहे, अशी तत्काठीन गव्ह्रनर जनरल वॉरन हे- स्वरिम याची स्प्टपर्ण सात्री झाल्यामुळे, त्यान हिंदू लोकांच्या आघार- भूत मानिठेल्या प्राचीन कायद्यांच्या ग्रंथांचा म्हणने स्पृतीचा ब्राक्षणां- कडून एक सारख्प ग्रंथ तयार करविला. त्याचें फारशी भापेच्या द्वारे केलेछे इंगनी मापांठर इ. स. १७७६ साठीं छापून प्रसिद्ध करण्यांत आठे. ह्या भाषांतराच्या प्रस्तावर्नेत संस्कृत लिपीचे नमुने दिळि असून शिवाय हिंदूंची प्राचीन भाषा वाडूमय यांच्याविपरया नीच विश्वसनीय मा-

पहिला. ] संस्कृत अध्ययनाचे प्रचारक. 1:

हित्ती दिठी होती. तथापि युरोपियनांस संस्कृत भ्रंथांचा प्रत्यक्ष परिचय करून देण्याचा अगदी पहिळा प्रयत्न चार्ल्स विल्विन्स यार्ने केला. ह्याने वॉरन हेस्टिंग्ज याच्या प्रोत्साहनाने इ. स. १७८५ मर्ध्ये भगवद्रीतेचं आणखी दोन वर्षानंतर प्रसिद्ध हितोपदेशारचे इंग्रनींत भाषांतर प्रातिद्ध केल.

परंतु सर विल्यम जोन्स ( इ. स. १७४९-९४ ) हा इंग्ल्शि गृहस्थ संस्छृताच्या अध्ययनाचा यरोपांत उपक्रम करण्याच्या कामीं * अग्रेसर होय. हिंदुस्यानांतील आपल्या अव्या अकरा वर्षांच्या अल्प कारकीर्दीत ह्या कुशाम्रबुद्धि अनेक अवघानी पोवत्यिभापापंडितार्न आपल्या वाडूमयविपयक आविश्रांत चळवळीने इ. स. १७८४ मध्ये £ एशिआटिक सोसायटी ऑफ्‌ बेंगाल ! ही संत्या त्यापून हिंदूंच्या प्राचीन संस्कृतीविषयी अत्यंत आवड उत्पन्न केळी. ह्याने संस्कृत भा- पेरचे अश्पावर्वांतच चांग ज्ञान संपादून, सर्व नाटकांत अत्युत्तम अशा कालिदासकळृत शकुंतळा ' नामक नाटकार्चे भाषांतर इ. स, १७८९ मध्ये प्रसिद्ध केळे, त्याची गटे आणे हेरडर सारख्या मार्मिक विद्वा- नांनी उत्साहपूर्वक प्रशंसा केळी. त्यानंतर सर्व स्मृर्तींमर््ये श्रेछ अशा मझस्मृतीर्चे भाषांतर यांने प्रसिद्ध केळे. संस्छत गेथ पहिल्या प्रयम संस्कृत लिपीत छापण्याचे श्रेयही सर्‌ विल्यम नोन्स यासच आहे. हा ग्रंथ म्हटला म्हणजे कालिदासकृत ' क्रतुसंहार? हा होय, तो इ. स. १७९२ मध्य प्रसिद्ध मला.

या बानतील दुसर मोठा विद्वान प॒स्प म्हळ्हा म्हणजे हेनरी टॉमस कोलेबूक ( १७६५-१८२९७ ) हा होय. हा मजुप्य विलक्षण उद्योगी असून याच्याठायी शुद्ध बुद्धिमत्ता त्विर विचारशील्ता हे गुण एकवटले होते. ह्यानेच पहिल्याप्रथम शास्त्रीय पद्धतीळ्ा अनु-

.) संसृत्वाडयाचा इतिहास. [ भाग

सरून संस्कृत भाषा वाडमय यांच्या अम्यासास सुरवात केढी, आणि सस्क्ृतवाडूयाच्या प्रत्येक अंगाशी सेतरंथ असठेल्या विषयांचे अनेक सेस्छृत येथ, भाषांतरे निभ प्रसिद्ध केळे, त्यायोगार्न पुढीठ विद्वा- नांच्या सरत्वतीरमोंदिरासाठी शढ पाया धाळून ठेविला,

हिंदुत्यानांत गेल्या शतकाच्या प्रारंभी कोलेब्रूकन आपल्या वाडूपरयपर कारकीर्दीस सुरवात केठी त्याच वेळीं युरोपांत चाढखेल्या युद्धार्‍ुपंगिक अदभुत प्रसंगाने युरोपांत संस्कृताच्या प्रत्यक्ष ज्ञानाचा प्रवेश आठा. अलेक्झांडर हॅमिल्टन ( १७१५-१८२४ ) नामक इंग्डिश गृहर्‍्थार्न हिंदुस्थानांत राहून संस्कृताचे चांगले ज्ञान संपादन केळे, इ. स. १८०२ मध्ये तो इंग्डांदास परत जाण्यास निघाला. प्रवासात अपततांना तो फ्रान्स देशांतून जाऊं लागला. इतक्यांत इंग्लेंद फान्स यांमध्ये पुन्हा युध उपस्थित झाल्यामुळे नेपोलियनने सर्व इंग्रजांस कैद करण्याचे फर्मान काढिले, आणि त्या कारणामुळे हॅमिल्टन यास कैदैत राहण भाग पडळ. या अवधीत त्याम पुष्कळ फ्रेंच विद्वा- नाप्त विशेपतः प्रशिद्ध जर्मन कवि फ्रीडरिख 'हेजेळ यास संस्कृत शिमविले. र्हेनेल्न १८०८ साली हिंदूंची भाषा ज्ञान ? (05. णा उ.ळाएुपवटुण छापे इष्ाडत०पा 0! 168 एपता85 ) नामफ पुस्तक प्रसिद्ध केले, ते वरीळ अम्यनाचे एक प्रत्यक्ष फल होय. ह्या पुस्त- कार्ने तुलनात्मक ऐतिहासिक पद्धाते यांचा उपक्रम करून भापा- शाखांत क्रांति घडवून आणिली. ह्याच पुस्तकाने तुठनात्मक मापा- शाख्राचा पाया घालून दिला, फान्म बोप यांन इ. स. १८१६ मध्ये धरि, केळेल्या. ' गरळ, व्यादीत, फार सपन येशी सूत निया- पद॒ पद्धतीची तुलना ? या पुस्तकाने तुडनात्मक भापाशास्त्रातत पद्धत- शर स्वळ्प आले. शिवाय "छेनेळ्य्या पुस्तकाने जर्मनीत संस्कताच्या अम्यासाविपर्यी इतका उत्साह उत्पन्न झाला की, आजपर्यंत या बाव-

पहिला. ] सेस्कृत अध्ययनाची प्रगति.

तीत जी मोठी प्रगति भाठी तिढा “हेनेळच्या देडाबंधूंचेच प्रय्न बहु- तांशी कारणीभूत आठे. संस्छुनाचा अम्यास युरोपांत सुरू आल्यावर प्रारंभी सुरोपियन पंडितांचा वेदेतर संस्कृत वाडूयाशी पस्चिय झाठा त्यांनी गेल्या शतकाच्या मध्यकाढापर्यंत आपले सर्वे टक्ष यांतच धातळे. खर्र पाहिळे तर कोडेत्रूक याने पृप्कळ पूर्वी, म्हणजे इ. स. १८०५ साठी, आपल्या वेदांवरीळ निवंधारने वेदवाडूयाविपर्यी पुप्कळ वहुमोड माहिती उपळ्व्ध करून दिठी होती. त्यानंतर सुमार पाव शतकार्ने एफ्‌. रोमन नामक जर्मन पंडिताने ईस्ट इंडिया हाऊम येथील मोठ्या हस्तटेखसंग्रहांतून प्राक्काढीन संस्कृतवाड्याचा युरोपियनांस परिचय करून देण्यासाठी एक योजना तयार केढी; आणि इ. स. १८९८ सार्ी क्रग्वेदार्चे प- हिरे अष्टक त्याने प्रातद्धददी केलें. परंतु त्याला अकाठी रृत्यु आल्याने ती योजना तशीच राहिळी. तथापि वैदिक भापाशास्त्राचा जनक रुडोल्फ रॉस ( १८२१-१८९५ ) यार्ने आपे * बेदार्चे वादय 'व इतिहास त्त ४७७, उक ते पाण णी नित ५१७१७ ) नामक क्रान्तिकारक पुम्तक इ, स. १८४६ सारली प्रसिद्ध केळे, आणि तेव्हांपासूनच संस्कृताम्यासी पंडितांच्या प्रयत्नांत प्राक्का- लीन विशेष महत्वाच्या वेद्वाड्मयाकडे वळण्यास चिरकाळ प्रोत्सा- हन मिळाठे. त्या वेळेपासून हे प्रयत्न इतक्या कळकळीने 'वाढठे आ- हेत की, गेल्या पन्नास वर्षांत वेदकालीन त्यानंतरच्या बहुतेक मह- त्वाच्या ग्रंथांच्या विश्वसनीय प्रिति छापून तयार आल्या आहेत. आजपर्यंत आढेल्या कामाचा विचार करतांना एव लात ठेविळे पाहिजे की, अशा स्वरूपाच्या अन्य क्षेत्रांत प्रयत्न करणारांच्या संख्येपेक्षा या कार्मी अटणारांची संख्या फारच थोडी आहे; प्रय- त्नांचे क्षेत्र, म्हणने वेद्काठीन थाडूमय, पाहिछें तर ते निदान आह्ति-

ष् संस्ृतवाड्ठ्याचा इतिहास, [ भाग

त्वांत असलेल्या सर्व ग्रीकवाडमया इतर्वेच आहे. तथापि ग्रीक ला- तीन ह्या दोन्दी वाडूमयसंग्रहांहून पप्वळ वित्तृत अश्या पर्वे संस्कृत चाडूभयार्चे सेशोधन अवब्या एका शतकांत शार्ले आहे. त्याचा बहुतेक भाग संपादून प्रसिद्ध करण्यांत आठा असून त्यांतीळ बहुतेक महत्वा- च्या अथाची मापांतर व्युत्पन्न पंडितांनी केलीं आहेत. स्रीक किवा छा- झोन भांपेत असलेल्या कोहापेक्षा अधिक शाखीय विश्ुतत अत्ता संस्कृत शब्दकोश केन्हांच तयार झाडा आहे. तंह्ठतवाडूमयाच्या प्रत्येक शाखेत इतके सूक्ष्म शोध झाठे आहेत की, त्या सर्वोर्चे एकीक- रण करुन एक मोठा गंथ तयार कण्याची आता. फार॑ आवश्यकता भास छागर्ली आहे. या कारणास्तव हिंदू आर्याच्या प्राचीन छततीच्या सरव लेत्राचा समावेश होई इतका विस्तृत विश्वकोश करण्याची योजना कधींच झाली असून, ज्मेनीत स्ट्रवुगे नामक शहरी त्याचें संडरूपाने प्रकाशन देखील होत आहे त्यासाठी निरनिराळ्या देशांतील भिन्न भिन्न विषयांत पारंगत अस्ते तीस पंडित ठेख लिहिण्यार्थे काम करीत आहेत. ह्या क्क्लकोशाचे विद्वान्‌ संपादक विएत्ञाचे प्रो, व्युल्‌ यांच्या- बर इ. त. १८९८ फरखे मूत्यू्त एकाएकी घाला घातर्पार्ने सेतछूत संशोधनास मोठा धक्का बसा. तथापि त्यांनी आरंभिदेले कार्य प्रो. कीड्हॉने नामक दुसरे संछूतज्ञ पंडित चालवीत आहेत.

जरी संस्कृत वाड्मयाच्या फार मोल्या भागाचे सेशोधन हो- उन ध्रकाऱून आठे आहे, तयापि युरोपातील हिंदुसत्यानांतील ग्रंथ- संमहाल्यांत असलेल्या असंख्य सेत्छृत हस्तटिसित गरंथांच्या यायांचे परीहषण करून पाहिठे म्हणजे असे दिसते ढी, अजून पुप्कळ छहान सहान अंथार्चे प्रकाशन व्हावयार्चे बाकी आहे, तर्से करण्यांत सेपाद- क्वांचे परिश्रम निप्फळ होणार नाहीत,

इगंदांत सेल वाड्मयाच्या अव्ययनाकडे भितके ल्ल घेण्यांत,

पहिळा. ] संस्कृतवाट्वयार्चे महत्व. $

आठे आहे, त्यापेक्षां पुष्कळ ज्यास्त देण्याची आवश्यकता आहे. कारण, इंग्रजी राज्यछत्राखाठा असटेल्या हिंदुस्थानाच्या साम्राज्यांत ज्यांची फार मोठी संख्या आहे अश्या हिंदूंच्या भापेांर्चे, धार्मिक बौद्धिक जीवनाचे आणि विचारांचे, सारांश हिंदूंच्या सर्व सुधारणेचे बीज ह्या प्राचीन वतनांत म्हणजे संस्कृतवाड्गमयांत आहे. सर्व प्राचीन वाडूमयांमध्ये संस्कृतवाड्मय त्याच्या आंगच्या स्वाभा- विक महत्वार्न रसामिरुचिगुणार्ने ग्रीकवाड्मयाच्या खालोखाल , महत्वाचे आहे, यांत जरादेखीळ शंका नाहीं. मानवजातीच्या उत्क्रान्तीचा विचार करण्याचे एक साधन ह्या दृष्टीर्ने तर ग्रीकवाडमया- हून श्रेष्ठ आहे. संस्कृतवाड्मयाचा आद्यकाळीन भाग ग्रीकवाड्मयाच्या अत्यंत प्राचीन अश्या कोणत्याही कृतीहून अधिक्र प्राचीन असल्यामुळे ते अगदीं आद्यकाळीन मतांचा आदर्श होय, आणि त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही संस्मरणीय वाड्मयक्ृतीपेक्षां संस्कृतवाडूमयांत धार्मिक कल्प- मांच्या उत्क्रांतीचे चित्र अधिक स्पष्ट आहे. ह्यामुळेच जसा संस्कृत भाषेचा 'शोध तुलनात्मक भापाझास्त्र निर्माण होण्यास कारणीभूत झाला, तस्ताच वेदवाडमयज्ञानार्न अँडल्बर्ट कुन्ह गॅकस म्युठर यांनीं तुठना- त्मक देवताकथाशास्त्राचा पाया घरातला. जरी संत्कतवाड्मयाच्या बहुतेक शाखांचा उत्तम विकास झाला आहे, तथापि भम तत्वज्ञान ह्या दोन विपयांत त्यार्ने प्रामुख्यार्न श्रेष्ठपद्‌ मिळविर्ठे आहे. इंडो-युरोपियन जातीपैकी फक्त एकाच वर्गार्ने हणजे हिंदूडोकांनीं घ्ाह्मणधर्मासारसा एक मोठा राष्ट्रीय धर्म बुद्ध- धमीसारखा एक जगदूव्यापक धर्म, असे दोन मोठे घम निमीण केले; भाकीच्या वर्गोनीं या वावतींत बुद्धिस्वातंत्र्य तर दाखविर्ळे नाहींच पण उल्ट फार प्राचीन काळींच परघर्माचा अंगीकार केडा. खर्रे पाहिळें तर डुसऱ्या कोणत्याही छोकांपेक्षां हिंदूळोकांच्या बौद्धिक जीवनावर धर्मचिं

4 संस्ृतवाद्रयाचा इतिहास- [भाग

अधिक वर्चस्व मेळे आहे. शिवाय, हिंदूंनी तत्वज्ञानाच्या अनेक शा- खांचा स्वतंत्रपणे विकास केला, ही गोष्ट त्यांच्या उच्च कर्पनाशक्तीची साक्ष पटविण्यास परेशी आहे. ह्या दोन विषयांचा विकास होउन त्या- पासून फलनिप्पत्ति काय आली, ह्यार्चे आपणास फार महत्व नाही; परंतु धर्म तत्वज्ञान यांच्या अन्यत्र माठेल्या प्रगतीची प्रत्येक अवस्था आपणास संस्क्ृतवाड्मयांत आढळते, ह्या गोष्टीच आपणास फार महत्व आहे.

स्थूळ मानाने पाहतां प्राचीन हिंदूंच्या वाड्‌मयार्चे महत्व त्याच्या , आपूर्वशल्पकत्वांत आहे. उत्तरेकडील प्रचंड पर्वतांच्या भिंतीने हिंदुत्थानदेश स्वाभाविकपर्गे बाकी सर्व जगापासून अगदीं अलग राहिल्यामुळे तेर्थे आयोनी केलेली वपताहत झणने एक स्वतंत्र जगच बनले त्यामध्ये झपाट्याने विटक्षण सुधारणा होऊन ती आजपर्यंत चाळू राहिली आहे. खिस्तशकापूर्वी चवथ्या शतकाच्या अखेरीस जेव्हां ग्रीक लोकांनी हिंदु- स्थानच्या वायव्य भागावर स्वारी केली, त्या काापूर्वींच हिंदूळोकांनीं आपली राष्ट्रीय संस्कृति स्वतंत्रपर्णे करून घेतली होती, तीवर कोण- त्याही परकीय सेत्कृतीचा परिणाम झाला नव्हता. आणि जरी इराणी ग्रीक, सिथियन, सुसल्मान इत्यादि राष्ट्रांनी एकामागून एक अशा स्वाऱ्या करून हिंदुस्थान पादाक्रान्त केले, तथापि इंग्लिश अमल चाळू होईपर्यंत हिदू आर्योच्या राष्ट्रीय जीवनक्रमाच्या वाडमयाच्या विका- साचा ओव अव्याहत चालू राहि. इंडो-युरोपियन छोकांच्या दुसर्‍या एकाही वगीची अशी स्वतंत्रपणे उत्कांति झाली नाहीं. ज्याच्या भाषेची वाडूपयाची, धार्मिक मतांची घर्मविधांची, ग्रह्म सामानिक आचारविचाराची सतत तीन हनार वर्षेपर्यन सारखी प्रगति होत गेली

आहे. असा, चीन खेरीज करून, हिंदुत्यानाशिवाय दुसर एकही देश नाही,

पहिळा. ] वाडूयाचे दोन मुख्य काढावाधि.

वर दर्शविठेल्या हिंदूंच्या सुधारणेच्या विडक्षण अखंटपणाची साक्ष पटविण्यास थोडींशीं उदाहरणे पुरी होतील. ज्याप्रमार्ण खित्त दाकापूर्वी कित्येक शनक संस्कृत ही विद्वानांची बोटण्याची भापा होती तशी ती आजही हगारो माह्ण बोडतात. गंथडठेखन कामीं तिचा उप- योग वंद झाला आहे अर्ते नसून, उळ्ट पुप्कळ ग्रंथ वृत्तपत्रे आणि मासिके संस्कून भापेत लिहिठीं जाऊन प्रसिद्ध होत आहेत. जरी मुद्रण- कलेचा प्रसार माला आहे, तथापि हिंदुस्थानांतील शकर्डो ग्रंग्संप्रहाल्यांत हस्तटिखितांच्या हस्तलिखित प्रति तयार होत आहेत. शिकंदराच्या स्वारीच्या पूर्वी जर्त वेद्‌ पाठ करण्याचें काम चाले, तर्सेव आजही चालत आहे, आणि तें इनर्के शुद्ध आहे कीं, अस्तित्यांत असळेळे मुद्रित वेद- अंव जरी नष्ट केले तरी त्राह्मणांपासून ते बिनचूक उतरुन घेतां येतील. अति प्राचीनकाठीं जी त्रज्रभना सवित्याला उद्देशून हणत असतत ती आजही प्रत्येक हिंदू पूजा करितांना हणतो. तीन हमार वर्षापूर्वी ज्या विष्णूची आराधना होत होती त्याच विष्णूचे असंख्य भक्त आजही हिंदुस्थानांत आहेत. प्राचीनकाली दोन काष्ठ घासून जप्ता असि उत्पन्न करीत तसा आजदेखील यज्ञासाठी अभि तिद्ध करितात. फार कशाला, जुसतता विवाहविधि एवढाच सामाजिक प्रचार घेतला तरीही तो वेदकाळी जसा होता तसाच आजही रूढ आहे. हिंदूच्या वाडुयाच्या इतिहासाचे काल्मानारने स्वाभाविकपर्णे दोन मुरुम भाग होतात, त्यांतील पहिला माग वेद त्यांच्या आनुपंगिक वाढूयाचा असून, त्याचा कालावधि खिस्तराकापूर्वी सुमार पंधरान्या ₹त- कापासून तो. दुत्तऱ्या शतकापर्यंत असून, त्याच्या पूवार्थात प्रणीत झालिळें वाडूमय छेदोबद्ध कल्पकतेने परिपूर्ण आहे, सिंध आणि तिला मिळणाऱ्या नया ह्यांचा प्रदेश म्हणजे आधुनिक पंजाब हे त्रत्कालीन संस्क्तीर्चे केंद होय- उत्तार्थातीळ वाड्मय गद्यरूप असून

१० संस्कृतवाहर्‍याचा इतिहा, [ भाग

त्यांत धार्मिक तत्बविचारांचा प्रादुर्भाव आहे बौद्धिक जीवनार्चे शेत गैगानदीच्या खोऱ्यापर्यंत विस्तार पावळे होते. ह्याम्रमार्णे पश्चिमेप्त सिंपु- मुखांपासुन पूवेस गंगामुखांपर्यंतचा उत्तरेस हिमाचद्रापासून तो दशि- णेस विभ्याचलापर्यंतचा जो प्रदेश; म्हणने ज्याळा हिंदुस्थान अपे म्हणतात, त्या सर्व प्रदेशभर वेदकाली आर्यांची सुपारणा प्रसार पावली होती. दुसरा भाग वेदवाडूमयापासून उद्धव पावडेल्या रोथरचनेच्या काळापासून म्हणजे खिस्तशकापूर्वी दुपऱ्या शतकापासून तो. मुप्तट- मानांनां हिंदुस्थान निकिळें त्या कालापर्यंत म्हणजे इसवीसनाच्या दाहान्या शत्तकापर्यंतचा काळावाये होय. हाच संस्कृत वाडम- याचा सरा काळ होय. ह्यानंतर प्राचीन ग्रेथांवर संस्कृतांतच टीकाग्रंथ लिहिण्यारचे काम चालत गेल्यामुळें कांहीं अर्शी संस्कृतवाड्मया'च्या काठावधीची मर्येदा विद्यमान काळापर्यंत पोहोचू शकते, अस्त हणण्यासत हरकत नार्ही. ह्या दुसऱ्या कालावधींत मा्मणांच्या संस्कृतीने हिंदुस्थानाच्या दलिणप्रदेशांत हाणमे ' दक्षिणेत प्रवेश केळा ती त्या सर्व प्रदेशावर पसरछी. ह्या वर दर्शविठेल्या दोन्ही कालावधीत हिंदूंच्या वाड्मयारने बहुतेक सर्व विषयांत वाखाण- प्याप्तारखी सिद्धि मिळविली. वेदकालांत ग्रीक लोकांच्या प्राकाळीन वाडूमयाच्या अगदी उलट असे केवळ चमेम्रेय निमीण झाले, रसविशिष्ट काव्य बऱ्यास उन्नत अवस्थेस पोहोचलं अखेर अखेर गद्यरचनेस न्यवस्थित स्वरूप देण्यांत बरीच प्रगति झाली.

संत्ृतकाढांतील बहुतेक अंथ व्यावहारिक विषयांवर असून, या काढांतीड वाडूमयार्ने राष्ट्रीय वीररसप्रधान काव्य, भावपूर्ण रसात्मक विशेपतः नीतिपर काव्य, नाटक, अद्भुत कथा, कल्पित गोष्टी कादंबऱ्या इत्यादि बहुतेक शाखांमध्ये मोठी प्रतिष्ठा मिळविली आहे. बहुतेक स्थीं आपणांस उत्कृष्ट कान्य आढळते, तथापि, त्याच्या

पहिला ] इतिहासाचा अभाव. १!

सोदुर्याचा रचनाफाठिन्यान उत्तरोत्तर वाढत्या छनिमतेर्ने वियाड मळा आहे. परतु या वालात सुसगत प्रमाणशुद्ध असे फारच भोडे ग्रथ झाले रिदू लोकाच्या अभिर्चीवर सुसगतपणा प्रमाणशुद्धता या गुणाचा फारसा परिणाम आढेळा दिप्तत नाही पर्व बाजूनी अतिशयोक्ति करण्यावडे त्याचा कल होता धर्मविधीच्या अनेक अंगाचा अश्रद्धेय विस्तार, वराग्याचा विलक्षण अतिरेक, कलेमध्ये देवताफ्थार्चे विचिम प्रदशन, वणणनात अयाऊ्य सख्याची योजना, पराणय्रथाचा प्रचड विस्तार, गथरचनेच्या एका अगामर्त्ये असलेळा अश्रृतपूर्व सस्तिप्तपणा, नखेरअखेरच्या अथरचर्नेत टावळचक सामासिक शळ्द वापरण्याची तऱ्हा, ह्या अशाच प्रकारच्या विलक्षण दोपावरून हिंदूच्या मानसिक उणीवा दृष्टोत्पत्तीस येतात

वर्णलेखनद्याख, व्याकरण, गणित; ज्योतिप, वैद्यक, धर्मशाख इत्यादि शास्त्रीय वाडूमयाच्या शाखामर्ध्ये हिंदू होफानी वाखाणण्या सारखी प्रतिष्ठा मिळविछी, ह्यापैकी कित्येम विषयात ते ग्रीक छोकाच्या पुष्कळच पुढे गेळे होते

हिंदूच्या वाडूमयात इतिहासाचा अभाव हा एक मोठा दोष आहे. ऐतिहासिक बुद्धीचा हा अत्यत अभाव इतफा विशिष्ट आहे कीं, त्या दोपाच्या छायेर्ने सर्व सस्छृतवाड्मय अगदी ग्रस्त आठेळें लाहे कोठाजुक्रमाचा तर त्यात सुळीच घडा नाही या विधानाच्या प्रत्यतराथ एकच उदाहरण वस आहे, ते हे की, प्रत्यक्ष हिदू बवीया सुकुटमणी जो कालिदास तो ९व्हा होऊन गेळा त्याविषयी निश्चित माहितीचा अत्यत भगाव असल्यामुळे वाद्विपाद उपस्थित आत्या, त्यात कोणी त्याचा जीगनराठ रजार वर्ष मार्गे ढफटी, तर कोणी हजार वर्ष पुढ ढफली, इतकी चरी होऊन देखील जवळ जवळ एका शतकाचा वाघा आहेच याप्रमार्णे बहुतेक सस्कृत प्रथकाराच्या जीवना

श्र सेस्कृतवाडरयाचा इतिहापत, * [ भाग

मिळव नन्द

हाच्या तारखा अडुमानाने ठरविणे भाग आहे, ते अनुमान देखील अंथांच्या पर्पर अंतर्गत प्रमाणांवर, त्यांतील उतारे उद्धे़ यांवर आणि भापेच्या रचनापद्धतीच्या विकासाच्या म्रमाणांवर अवलंबून आहे. त्यांच्या कारकीदीतीळ महत्वाच्या प्रसंगांविषयीं मुळींच माहिती उपल्ध नाहीं, कांहीं ेखकांविषयीं फक्त एकदोन ढोबळ गोष्टींची माहिती आढळते. वर दर्शविठेढा इतिहासाचा अभाव दोन कार- णांनीं झाल्या असावा असे दिसते. त्यांपैकी एक हे की प्राचीन हिंदूर्नी इतिहासायोग्य अशी कांहाच कावे केठी नसल्यामुळें त्यांनां इति- हास लिहिण्याची जरूर वाटली नाहीं. कारण सर्व वर्गीस एफ राष्ट्र बनविण्यास त्याचे राजकीय महत्व वाढविण्यास कारणीभूत आशा प्रकारची ग्रीक रोमन लोकांस जशीं परकीयांश| युर्हधे करावी ठागली तशा कारच्या जीवनकल्हांत पडण्याचा प्राचीन हिंदूंस कर्धीच प्रसंग आला नाही. दुसरे कारण असे काँ, मोठमोठ्या छत्यांची नोंध करून ठेवणं हे स्वामाविकपर्णे ब्राह्मणांच्या स्वाधीन होतें त्यांनी तर सर्व कर्म जीवन ही मोठी अरिटे होत, या मताचा फार प्राचीन का्लींच स्वीकार केल्यामुळें ऐतिहातिक प्रसंगांचा तारीखवार वृत्तांत लिहिण्याची त्यांस फारशी पवा वाटी नाहीं वस्तुस्यिति अशी असल्यामुळें हिंदूंच्या वाडूमयाच्या इतिद्दासांत इसवीसनाच्या पांचन्या शतकापर्यंत निश्चित तारवा आढळत नाहींत. वेदकालीन अंथांचा काठाचुकम केवळ अुमानावर ठरावितां येतो हे अतुपान केवळ अंतर्गत प्रमाणांवर वसवि्ठे आहे. भापा रचनासरणी ततच घार्मिक सामानिक मर्ते यांत आढळणार्‍या मेदांवरून वेदका- छीन वाडूमयाच्या तीन भिन्न अवस्था स्पष्ट होतात. त्यांपैकी प्रत्येक अवस्थेचा पिकास होण्यास आवश्यक तितका काढादाचे गृहीत धरिळा पाहिजे; पण इतर्के करून देखी सत्य स्थितीचे अमान केवळ वात-

पहिला. ] वेटकालनिर्णय. शदे

काच्या गणतीर्नेच कराव छाग्ते वेदकाळीन वाड्याच्या दुसऱ्या स्थि तीचा अखेरचा काळ सिस्तशकापूर्वी पाचशे वर्षापूर्वीचाच मानिळा पाहिजे, कारण त्या काठची अगडी अखेरची मर्त बुद्धधर्मान ग्रहीत धरिठी आहेत, बुद्धाचे देहावसान सिस्तशकापूर्वी ४८० सार्ला झरठे अमार्व, अस वुद्ध धर्मसभाच्या नमू असलेल्या तारखावरून म्पष्ट अनुमान होत आता, कित्येक विद्वानाचे अर्स मत आहे की, वेदकाळाचा स्निम्तश्शकापूर्वी २००० वर्षावर प्रारम आला असावा हे मत खरें आहे अर्से मानिळें तर, ग्रीस मधीळ होमेरिफ अँटिक कालाच्या दरम्यान निर्माण झालेल्या वाडूम यापेक्षा फारसे अधिक नाही अशा वेदवाड्मय विचार याच्या विझा साल १५०० वर्प इनमा अवघि लगला, असे हणावे ढागरते प्रो. मॅक्‍स म्युल्र याच्यामते खिम्तशकापूर्वी १२०० वर्पे हा वेटवादरर्‍्याचा प्रारभ काढ होय, ते मत बरेच सत्याला धरून आहे असे दिमते. सिम्त शाझापूर्वी १९००-१००० झणने सुमारें तीन शतके एवढा अवनि वंदातील जुर्ने नर्वे यार्चे अतर दाखविण्यास वतत आहे. अवेस्ता भाषेचे प्राक्काळीन स्वरूप येदभापेर्चे स्वरूप यात इतर्फे माइृद्य आहे की उपत्या वर्णठेखनशासत्राच्या तत्याच्या साहाय्यार्न आवेम्तातीठ "छोकास वेदभापेर्चे म्वरूप सहज देता येते, ते इतर्फे की, सत्या स्वरूपातच ने पण धाव्यम्वमावातही ते ततोतन वेदकचाप्रमा्णे भासतात, त्तर जर आपणास येदभापेप्रमार्ण प्राकाडीन अयेम्ताच ज्ञान अस्ते तर त्या दोन्ही एकच होत, अर्मे पाटन्यायाचून राहिळें नमर्ते, ह्या दोन झुद्याचा पूर्ण विचार केटा झगजे, अर्से मानिल्यावाचून गत्यंतर नाटीं वीं, वेद वाढर्‍याच्या प्रारमराठापरवी इराणी लोर हिंदू आर्योपासून वेगळे होऊन फार काळ लोटटा नहना, त्या अपर्पीत एणने खिशया पूर्वी १५०० पर्प या शुमाराम आर्य डोफाचा हिंदुस्थानाच्या वायव्य भागात प्रेशही झाला नसावा परतु टी मर्य विधाने भो मॅडोनी याच्या

१४ संस्कृतवादुयाचा इतिहास. [ भाग

विधानार्न मागे टाकिलीं आहेत. जॅकोबी यांर्चे अनुमान असे आहे कीं खिस्तशकापू्वी ४००० हजार वर्षे हा वेदांचा काढ होय, हे अनुमान क्रलूंच्या प्रारंमकालांत झलेल्या फेरफारांविपयी ज्योतिपाच्या आधारे गणित करून केढेळे आहे, हे फेरफार व्रग्वेदकालापासून झाले, अते प्रो. अॅकोबीर्चि मत आहे. परंतु द्या अर्‍ुमानाची सर्वभित्त्त वेदांतील केवळ एक्का शब्दाच्या अर्थावर असल्यामुळें त्या शब्दाच्या त्या अर्थाविपर्यी शंका असत्यामळे, प्रो. नॅकोबी यांचे विधान शक्‍य दिसत नाही. कसेही असो, निदान ग्रीक वाडूमयापेक्षां* वेदवाडूमय पुष्कळच प्राचीन आहे ही गोष्ट सध्यां तरी निश्चित आहे. बेदांनंतरच्या वाडूयाचा काल निश्चित करण्यास अंतस्थ प्रमाणां- शिवाय परदेशीय गृहस्थाच्या हिंदुस्यानांतीऊ प्रवासवर्णनांत असडेल्या महत्वाच्या तारखांचा आधार आहे. यांपैकी अगर्दी प्रांचीन ताराख म्हटली म्हणजे शिकंदराच्या हिंदुस्थानावरच्या स्वारींगी म्हणने खिस्त- शकापूर्वी २९६ साळ ही होय. त्यानंतर पुष्कळ भ्रीक लोकांनी हिंदु- स्थानांत वास्तव्य केरे, त्यांत प्रसिद्ध मॅग्यास्थेनिस हाही होता. ख्रिस्त- शाकापूर्वी २०० या सालाचे सुमारास तो पाटलीपुत्र ( आधुनिक' पाटना) येथीळ राजदरबारी कांडा वर्ष राहिला होता त्यार्म तत्काळीन हिंदू समाजांचे त्रोटक परंतु फार महत्वाचे वणेन लिहिळे आहे. त्यानंतर एप्कळ शतदांनी म्हणजे इ. स. ३९९ यावर्षी ' फा हिआन, ! इ. त. ६१९०-१४ पर्यत ' हिउएनत्संग ! इ. स. १७१-६९९ पर्यंत टू त्सिंग ' या तीन चिनी गरहस्यांनी हिंदुत्यानांत वास्तव्य के्ठे. त्यांना आपल्या घ्रयासाची वणेने डिहिडी ती. सर्व अस्तित्वांत असून त्यांची इंमरजांव भाषांतर भ्ाठी आहेत, त्यांपासून हिंदुंत्यानची सामानिक स्थिति, धार्मिक आचारविचार, तत्कालीन बुद्धवर्मीयांची र्य "यांचा बराच बोध होतो. वाडूमयाविपयांच्या कांही सामान्य वि-

ट्या

पहिळा. ] काढनिर्णीयफ पुरावा. १५

शिष्टगोष्टींचीही त्याच्या वर्णनावरून माहिती मिळते. विशेपन* हिउएनत्संग यांने आपल्या समकाठीन संस्कृत कवीविषयी कारही महत्याच्या गोष्टी नमूद करून ठेविल्या आहेत. त्याच्या पूर्वीच्या कार्ठी अमूक एक कावे अमुक एक सालीं जीवंत होता, अर्मे मानण्यास आपणाजवळ एफही आधार नाही, मात्र दोन ज्योति शास्रयाच्या नकी तारसा सागता येतात, कारण त्यानीं त्या स्वत लिहून ठेविल्या आहेत. पुराणवःतु- शाखराच्या साहाय्याने इ. प. १८९९ साठी हिंदुस्थानात बुद्धाची जन्मभूमि 'कपिल्वम्तु' हिचा शोघ होऊनती निश्चित करण्यात आठी. हा एकोणिसाव्या शतकातीठ अत्यत महत्वाचा शोध वरीठ टोन चिनी गृहस्थाच्या ग्रंथांमुळेंच करितां आला. सुंस्कृतकाळाच्या अस्वेरच्या हिंदुस्यानातीड परिप्तयिनीर्च फार महत्वार्चे वर्णन झुसउमानाच्या स्वारे- र्‍या वेळी ,ई अल्नेरूती ! नामक आरबी ग्रंथकाराने थापल्या इ. स. १०६० साठीं डिहिडेल्या ' इंडिया ! नामक अथात दि्ळे आहे. चरीळ विवेचनावरून ह॑ उघड होर्त की सम्झत काजातदेसीठ इ. स, ५०० च्या पूर्वीच्या अयफाराचा काढानुक्रम परस्पर सापेक्ष असून, छेखनपद्धति किंवा विचारसरणी याचा विकास, पूर्वकालीन अरंथकाराचा नामनिटेश, ग्रीक किंवा एकाद्या घराण्याविषयीं नोय्फ राजकीय भाबतींचे उेख, आणि पूर्वकाळीं माहीत अमर्णे अशक्य अशा ज्योतिष विषयक गोष्टी, याच्या आघारावरच असुळ एक अव कार दुसऱ्याच्या अगीदर किंवा मागाडून झाळा त॑ उरविण अवलयून आहे. एकेका विशिष्ट विषयाचे अभ्ययन करून हल्धी होत असडेल्या सगोधनानें काळादुवम निश्चित करण्याच्या बावतीत बरीच अगाति झली आहे. जुनी नाणीं, ताम्रपट, शिलालेव स्तमावरीळ ठेख याच्या आधाराने मोठमोठे पडिद फार परिश्रम करून प्राचीन हिंदुम्थानाच्या इतिहासाची पन्हा रवना करीत आहेत, त्यामुळें धाडूमयावर काठात-

$

१६ संकृतवाडूयाचा इतिहास. [ माग

राने बराच प्रकाश पडेल. हिंदुस्थानातील प्राचीन व्तूंच्या संशोधनासाठी प्रकाशित होणाऱ्या ' कार्पस इन्त्किपशिओनम्‌ इंडिमॅर्म्‌ एपिम्नाफिआा इंडिका ! इत्यादि नियनफाल्कि पस्तकात वरील गोष्टी प्रसिद्द आल्या आहेत होत आहेत. कोरठेढे शिहाळेख वाचण्याच्या केचे पाऊळ गेल्या पीस वर्षात बरेंच पुढे पडल्यामुळे सत्छृतकालातीळ कित्येक अलीकडीळ कर्वीच्या तारसा निश्चित आल्या आहेत, तसेच धार्मिक संस्था वाडूमयाच्या सर्व शाखा याच्यावरही पुष्कळ प्रकाश पडळा आहे. आणि त्यामुळे हिंदुस्थानाच्या धार्मिक वाडूमयविपयक इतिहासाच्या महत्वाविपर्यी कार्ही प्रत्यत्त माहिती उपळ्य आठी आहे. उदाहरणार्थ, कारही. मोठ- मोठ्या छृदोबद्ध कोरठेल्या लेखाचा अर्थ लाविल्यावरून वौररसप्रधान काब्य प्राकृत भाषा ही. सिस्तशकाच्या पहिल्या शतकापासून अह्तित्वात होती, अर्स सिद्ध झाळें आहे. यापूर्वी या बाततीत प्रत्यक्ष असा मुळींच पुरावा उपलब्ध नव्हता.

हिंदू डिपीचा प्राचीन इतिहास तत्कालीन भापिची स्थिति यास विशद करण्याचे बाबतीत पसम्छृतवाड्मयाशी शिळाठेखाचा फार महत्वाचा सत्रध आहे सिस्तशकापूर्वी तिसऱ्या रातकातीळ शिठालेख सर्वांत अधिक प्राचीन असून, ते अशोकराजाचे आहेत. अशोक हा एक मोठा बुद्धवर्मांय राजा असून त्याने उत्तरहंदम्यानात खिस्तराकापूर्वी २९९ पासून २२२ पाठापर्यंत राज्य केलें. त्याच्या कारकी- दीत तिसरी बुद्धधमीय समा भरविण्यात आली, बहुतकरून त्या संमत बुद्धपमेशासत्रसहिता निश्चिन करण्यात आलो अपावी. ह्या शिछा- ल्खावरून तत्कालीन राजकीय, धार्मिक मापाविषयक परिम्थितीवि पयी जी अमोल माहिती मिळाढी आहे, तीमुळे त्याची महती वानावी तितकी थोडीच होईल, काठ्यावाडातीठ गिरनारपापुत़ तो. ओरिा-

वहिला ] देसनकळेचा उगम १9७

तीछ घोठीपर्यत कावूळ नदीच्या उत्तेफटीळ कपुरटिगीरीपासून तो खाटसीपर्यत याप्रमार्णे सर्य हिंदुस्यानमर हे शिलालेख पमरठे आहेत, त्याची प्रतिळति करून अर्थ ढावून त्याचें भापातर करण्यात आढे आहे वुद्घाच्या नन्मभूमीच्या सम्मरणार्थ अशोकार्न उभारडेल्या स्तमा वरीळ शिललेवाचा शोध १८९६ सालीं लगढा अशोकाचे शिळालेख हे हिंदूच्या टिपींतीळ अगर्दी प्राचीन ठेख होत हिंदुस्पानात ठेखनपद्धति केहा पुरू माली या प्रक्षाविषयीं बरीच दाझा असून वाटवियाट चाळळा होता, परतु प्रो व्युलर यानीं प्राचीन ल्पीविपयी अढीमडे जे शोध लाविले त्याच्या साहाय्याने वरीळ प्रश्नाच बरेच निसकरण आळे आहे त्या विद्वान्‌ पडितान असे सिद्ध केळें आहे कीं, हिंदुन्यानात प्राचीन फाळी दोन लिप्या माहीत होत्या त्यापेक्रीं एक सिस्तशकापूर्वी चवथ्या शतरापासून २०० पर्यंत गधार पूर्व अफगाणित्यान उत्तर पजाज ) देशात प्रचारात होती, ती सिस्तशकापूर्वी पाचत्या शतकात प्रचल्ति असलेल्या सेमिटिफ ट्पीच्या अरेमेक लेखनपद्धतीवरून घेतली होती, ती मूळ लिपी प्रमार्णे उजवीकडून डावीकडे ल्हित असतत ' ब्राह्मी ! ही दुसरी प्रा चीन हिंदू ल्पी होय आणि हीच हिंदूची खरी राष्ट्रीय बिपी आहे, अर्त भोफप्तर व्युटर्‌ यानीं सिद्ध केळें आहे, वारण हर्ली हिंदुस्थानात भरचद्धित असलेली मूळाक्षरे जरी दिसण्यात मिन वाटली तयापि तीं सर्व त्राह्मी ठिपीवरूनच सिद्ध आठेली आहेत यात शका नाहीं ब्राह्मी लिपी नियमाने डावीकडून उजवीकडे ल्हित असत, तथापि मूळ ही ढ्रिपी ह्या दिशेन ठिहीत नसत, ही गोष्ट लिस्तशकापूर्वीच्या चवथ्या शतका तील उतवीउडून डावीफटे टिहिठेल्या एका नाण्यावरीठ छेखाने व्यक्त होते अस्तीरियन वर्मने मोआपिर ढगड यावर सिस्तशरापूर्वी स्तन <९्टू सालापासुन कोरण्यात आलेल्या प्राचीन उत्तर सेमीटिकफ शिवा

शट संस्कृतवाडयाचा इतिहास. [ भाग

फिनीसियन लिपीच्या धाटणीवर त्राह्ी लिपी बसतविठी होती, असे प्रो. व्युछर यांनीं सिद्ध केठें आहे, खिस्तशकापूर्वी आठव्या शतकाच्या सुमारापत मेसोपोटिमियाच्या मार्गाने हिंदुस्यानांत येणाऱ्या व्यापाऱ्यांनी हिंदू आर्योतत तिर्चे ज्ञान करून दिळें असावे, असे प्रो. व्युटरांचे मत आहे.

प्राचीन हिंदू वाडूमयांत ठेखनकलेचा उल्लेख फारच कचित्‌ तोही अखेर अखेरच्या ग्रंथांत आढळतो; असा उल्लेख खिस्तरकापूर्वी . चवथ्या शतकाच्या अगोदर हणजे अशोकाच्या शिलालेखांच्या पूर्वी कोटेंही नाहीं. परंतु उठेख नाहीं म्हणुन छेखनकला अस्तित्वांत नव्हती, अशा विधानाला फारसे महत्व देतां येत नाहीं. कारण गेल्या कित्येक शतकांपासून ठेखनकलेचा पुष्कळ उपयोग करण्यांत येत आहे, तथापि अर्वाचीन हिंदूर्चे वेदांचं संस्छृताचे अध्ययन अजूनदेखीळ तोंडींच होत आहे, पवित्र धर्मग्रंथ शाखे यांचे ज्ञान गुरुमुखापासूनच होणें शक्‍य आहे, ते हस्तलिखितांवरून होणे शक्‍य नाहीं, अशी त्यांची इढ समजूत आहे. केंवळ स्मृतिगत ज्ञानालाच महत्व दिलें असल्यामुळे लेखनकला हस्तटिखिते यांचा उछठेख फार क्वचित्‌ केठेडा आहे. फार तर काय पण आधुनिक कवीदेखीठ आपठी कृति वाचली जाण्यापेक्षा मुखोटूत व्हावी , अश्ली फार इच्छा करितात. ह्या अतिप्राचीन प्रचारावरून अर्स उघड होते कीं, ज्या कारली ठेखनकला माहीत नव्हती त्या कालीं हिंदूंच्या काव्यश्ास्ादिकांस प्रारंम आला, क्रम्वेदांत निर्दिट केळेटी गुरुमुखा- पासुन ज्ञान प्राप्त करून घेण्याची पद्धति लेखनकला प्रचारांत येण्यापूर्वीच रूढ॒झाली होती. म्हणून ठेखनकलेचा नामनिदेंश होण्यापूर्वी पुप्कळ काळा- पासुन ती प्रचारांत असठी पाहिजे, अते दिसर्ते. अशोकाच्या शिलालेखां- च्या आधाराने केलेल्या प्राचीन टिपीविषयक शोघांवरून अस्ते उघड दिसते की, देखनकठेचा खिस्तशकापूर्वी तिपतऱ्या शतकांत नुकताच शोध

पहला. ] ब्राह्मी ! लिपी. १९

डागा होता असे नाहीं, कारण बहुतेक अक्षरांच्या केव्हां केव्हां नऊ नऊ दहा दृहा मिज्ञ आळऊत्ति आढळतात. सेमिटिक ठिपींतून घेतठेल्या भावीस 'रेखाचिन्हावरून ब्राह्मी लिपीचे शेहेचाळीस वर्ण तयार्‌ करण्यास परप्फळ काढ डागड़ा असला पाहिजे. वर्णठेखनशास्त्राच्या तत्वांवर ब्राह्मणांनी तयार केलेली ही मूळाक्षरे सिस्तशकापूर्वी पांचव्या शतकांत आत्तित्वांत आढीं असली पाहिजेत, असे प्रो. व्युठर यांनी अनेक आधारांनी सिद्ध केठें आहे. हींच मूळाक्षरे र्मीस्तशकापूर्वी चवट्या शतकांतील पाणिनि- विरचित मोठ्या व्याफरणांत मान्य केलीं असून, तीं आजपर्यंत कांहीं- एक फेरफार होतां तशींच अस्तित्वांत आहेत. हीं मूळाक्षरें संस्कृत भार्पेतीळ से वर्णाचाराची यथार्थ पूरण चिन्हे आहेत, एवढेंच नव्हे, परंतु त्याची रचना शुद्ध शास्रीय तत्वांवर केळी आहे, ती अशी कीं प्रथम सावे ्हस्वदीर्ध स्वर, नंतर संयुक्त स्वर आणि त्यानंतर निरनिराळ्या वार्गिद्रियांस अनुसरून केलेले व्यंजनांचे वर्ग दिळे आहेत. उल्टपर्ी, आज ९९०० वर्पार्नी हरीच्या शास्त्रीय प्रगतीच्या युगात आपण युरोपियन छोक आपल्या भार्पेतीळ सर्व ध्वाने पूणपर्णे ज्यांनी व्यक्त करतां येत नाहीत अशीं मूळाक्षरं वापरीत आर्हो एवढच नार्ही, परंतु तीन हनार वर्षापूर्जीच्या सेमिटिफ वर्णरचनेवरून तयार केंढेल्या वाटेळ तशी अऱ्यवत्थित रचना केलेल्या श्रीफवरणमाठेर्चे जशाच्या तपतंच अठुकरण करीत आहो. सिस्तब्राकापूर्वीच्या तिसच्या शतकांतीळ अशोकाच्या शिठा- छेखात ज्राश्ती ठिपीचे उत्तरप्रातात दृलिण प्रातांत प्रचलित असठेळे अन्ते दोन प्रकार स्पष्टपर्णे सोळखिता येतात. त्यापैफी पहिल्या प्रफारा- वरून उत्तरेकडीठ स्य टिप्या उद्भबश्या क्रमार्ने त्या सर्वांचा हिंडुस्याना- तीठ आर्याच्या भार्पामः्ये प्रादुर्भाव झाडा. ह्या सरमिर्यय 'नागरी! (निठा 'देवनागरी असेही म्हणतात) ही अत्यंत महत्वाची टिपी असून द्याच टिपींत

२० संस्कृतवाडयाचा इतिहापत- [भांग कक 0 0 या या

सर्व संत्कृत हत्तठिसित गंथ आहेत ह्याच लिपींत सैसक्रत, मराठी हिंदी गव छापितात. अत्तराच्या डोक्यावरील आडवी रेखा तिर्चे मुख्य विशिष्ट टक्षण होय, नागरी लिपींत कोरलेला सर्वीहून जुना रि- शाठेल इप्तवी सनाच्या आठ्या शतकांतीऊ आहे सर्वोहून जुर्न ह- स्तलिखित अकराव्या शतकांतील आहे. दक्षिणेकडे प्रचलित असलेल्या ज्ाह्मीच्या प्रकारावरून पांच भिन लिप्या निर्षाण झाल्या त्या सर्व विध्याद्रि प्रदेशांत रूढ आहेत. कानडी तेढ वणेमाठा त्यापेक्रींच होत. ज्या वस्तूवर सेतृत मेथ लिहिण्यांत येत असतत ती वस्तु टि. काऊ नसल्यामुळें इसवी सनाच्या चवदान्या शतकापूर्वाचे हस्तठिसित अथ फार थोडे सांपडतात. हस्तलेख ठिहिण्यासाठी प्राचीनकालीं भूर्म- प्त ताडपू्ञ्रे वापरीत असतत. वायव्य हिंदुस्थानांतीठ हिमाल्याच्या उतरणीवर भूजेवृक्षांची विस्तीणे वर्न असल्यामुळे प्रथमतः तेर्थे ठेखना- च्या कामी त्यांचा उपयोग होऊं छागून, क्रमार्न तो मध्य, पूर्व पश्चिम हिंदुस्थानांत प्सर्डा. भूजेपत्रांवर ठिहिलेला व, इ्ी उपळ्ध असठेला जुन्यांत जुना संस्छृत हतलिखित ग्रंथ इसवी सनाच्या पांच- न्या शतकांतला आहे, आणि सरोष्ठी * लिपीतळा पाठी भार्पेतठा हप्तलेख त्याहूनही जुना आहे. तयापि मूर्गपत्राचा उपयोग याहूनही प्राचीन काढी करण्यांत येत होता, यांत शेका नाही. कारण क्तिन्य्स कॉटेभसतने अर्ते लिहून ठेविळे आहे की, शिकंद्राच्या काढी हिंदूळीक भूमपत्राचा छेखनाच्या कामी उपयोग करीत असत. हिंदुस्थानांत मध्य युगाच्या भारंभाषापूनच पर्भे लिहिण्याच्या कामी भूजेपत्राचा उश्येग करीत असद, ही गोट संस्कृत अंथकार अल्येश्नी यांच्या परन्यावरून सिद्ध होते. ताडपत्रावरीळ हस्तलिखिताचा पहिठाा नमुना इसवी सनाच्या सहाव्या झतकांतला आहे, तो जपानांत पून ठेवण्यांत आहय आहे,

पहिळा. ] हस्तठेस लेखनसामग्री. २१

पंंतु त्याची हुबेहूब नक बोडूडेयन ? नामक ग्रंथंम्रहाल्यांत आहे. हिडएनत्संगच्या वर्णनावरून अते दिसते की, इसवी सनाच्या सातव्या शतकांत ग्रंथळेखनासाठी ताडपत्राचा उपयोग सामान्यपणे होत होता. परंतु यापूर्वी पुप्कळ शतर्के ताढपत्राचा उपयोग कर- प्यांत येत असे, ही गोष्ट इस्तवी स्तनाच्या दुसऱ्या शतकांतीळ एका ताम्रपटाच्या ताडपत्रासारख्या आकृतीवरून सिद्ध होते. हिंदुस्थानांत मुसल्माती राज्य आळे तेव्हां त्यांनी कागद प्रचा- रांत आणिला तेव्हांपासून श्रेयेठेखनाच्या कामी कागदांचा फार उपयोग होऊं लागळा. कागदावरील जुन्यांत जुना सैस्छृत हप्तठेल गुजरायेत सांपडला असून, तो इसगी सनाच्या तेरान्या शतकाच्या पू वोर्घोतील आहे. उत्तर हिंबुर्‍्यानांत लिहिण्यासाठी शाईचा उपयोग होत असल्यामुळे कागद प्रचारांत येतांच ताडप्ाचा उपयोग बद पडळ, परंतु दुत्षिणेत अणफचीदार हत्याराने अषर कोरून काढण्याची पद्धति असल्यामुळे ताडपत्राचा उपयोग ग्रंथ पत्रे टिहिण्याच्या कार्मी अद्याप होत आहे. भू्भपते दिला ताटपर्तरे यांचे गंथ पास मधोमध किंवा दोन बाजूस एक एक अर्शी मोकळे पाडून त्यांतून दोरी. घ्राळून बांधून ठेवितात, थायरून येथ ( म्हणजे गांठ ) या संस्कृत शब्दाचा प्रस्तक असा अर्थ झाला. कातडी दिवा त्यांच्या मिश्रणाने तयार केढेळे कागद यांचा अँयंठेखनाच्या कार्मी मर्ळीच उपयोग केळेळा नाही, कारण ते प्रागि- जन्य असल्यामुळें घर्मोचे दृष्टीने अपवित्र होत, टेस कोण्ण्यामार्टी तात्रपटांचा प्राचीन काळापासून पृप्कळ उपयोग होत असे त्यांचा जाकार ताउपत्र किला मूर्जपत्र यांच्या सारखा आहे. एका अपरिष्ट दुद्धवर्मीय थावावरीछ ठेसावरून अमे दिर्वे फी, सिम्तशरापूर्वी दुमऱ्या शतकांत शाईचा ( रिच अग्री प्राचीन नांव

२२ संत्कृतवाड््याचा इतिहा. [भोग 29400000000000.ानी कली 3000000400 नल मापे अर्से आहे ) उपयोग होत होता, आणि नियरकोप्त किन्स्स कर्टिअत यांच्या टेखांवरून शाई खित्तशकापूर्वी तरवद्या शतकापासून प्रचारांत होती असत सिद्ध होर्ते. ताडपत्रे, भूजपर्त्रे कागद यांवर लिहिठेली सर्व संस्छृत हत्त- ठिखिते शाईने बरूच्या लेखणीने लिहिलेली आहेत. लेखणीला सामा- न्यप्णे : कलम! (हा शब्द ग्रीक ' कडपोत! शब्दावरून प्राधिलेळा आहे ) म्हणत. परंतु याच्या उळ्ट,दल्षिण हिंदुत्यानांत एका अणफुची- दार हत्याराने प्रयम ताडपत्रांवर अक्षरे कोरून काढीत नंतर त्यांवर कोळा किंवा मशेरी पांशीत. प्रत्येक हस्तलिखित संस्कृत ग्रंथ दोन लांकडी फळ्यांमर्व्ये ठेऊन त्यांभोवर्ती दोरी वांधीत तो एका रंगीत किंवा वेळबुटीदार सुमाठांत बांधून ठेवीत. अशा प्रकारचे ्रंव मंदिरे, मठ, विद्यापीठे, राजमेदिर आणि खाततगी घेरे यांत अयाप आहेत. इसवीसनाच्या अकराव्या शत- कांत धारच्या भोजराजाजवळ एक प्रश्यात मरेथपंत्रह होता. प्रसिद्ध ग्रंथकार बाणभट्ट ( हा इ. स. ६२० च्या सुमारास होता) यान हस्त- लिशित वाचण्यासाठी एक मनुप्य ठेविला होता, या गोष्टीवरून खासगी * अंयसंप्रहाट्ये बऱ्याच प्राचीन काळापासून प्रचारांत आरडी होतीं अर्सर सिद्ध होते. री देखीठ परव हिंदुस्थानमर पुष्कळ ब्राह्मणांनवळ हत्त- हिखित ग्रंथांचे उत्तम संग्रह आहेत. हिंदूंच्या प्राचीन भाषेचे त्यांच्या वाडूमयाप्रमार्णे वैदिक तस्छत असे दोन मेद आहेत. जप्ता होमरकाठीन त्या नेतरच्या प्रीफ मार्पेते भेद आहे. तशाच प्रकारचा या. दोहोंमध्ये जाहे. ज्या सैदिक भार्षेत हिंदूंचे घरमग्रंय आहेत त्या मार्पेत देसीठ दोन मित्र अपस्या ससटयण दिसून येवात. तिचे एका अवस्थेतून दुमत रूपावर होत जप्ततांना तिठा आपुनिफ़ रूप येत नाउव असतेर्‌

पहिळा. ] वेदिक भापा संस्कृत भापा. २३

तिला सेस्कृत भापेचें रूप प्राप्त आठे. अगदी प्राचीन अवर्स्येत वैदिक भाषा लोकांची व्यवहारांत बोलण्याची भाषा होती असें नार्दी, परंतु ती एक क़्त्रिम आर्थ भाषा असून वेद्प्रणत्या करपींच्या कुळांत ती परंपरेनं चाढत आठी होती, ही गोष्ट प्रत्यक्ष त्या भाषेत आढळणाऱ्या ल््षणां- वरून घ्वानित होते. त्यांपैकी भाषेच्या भिन्न भिन्न अवत्यांतीठ रूपांची एकाच स्यळीं योजना करणे हे एक लक्षण होय. काव्यरचना आर्पपद- योजना यांखेरीज वेदकाठीन कर्पींची बोडण्याची लिहिण्याची भाषा बहुतकरून सारखीच असावी अर्से वार्टते. अन्य देशांमर्ध्ये जेर्थे जेर्थ वाड्मयाचा विकास झाला आहे, तेर्थे तेथे जशी एक जातिविशिष्ट भाषा बनते, तशी प्रत्यक्ष वेदकालाच्या पूर्वमागांतही एक जातिविशिष्ट माषा आठी होती; परंतु दुसऱ्या देशांपेक्षा हिंदुस्थानांत हा मेद विशेष स्प होता. आतां, वैदिक भापा सामान्य जनस्तमूहाची बोढण्याची भाषा नसून ती फक्त एका व्युत्पन्न वर्गाची भापा होती, ही गोष्ट त्यानंतर- च्या वाडूमयाच्या मापेविपर्याही तितकीच खरी आहे. प्रत्यत्त बोड- ण्याच्या भाषेचा जो स्वाभाविक विकास होती त्या विकासाच्या तत्वाला अनुरूप असा सेस्कृत वैदिक यांतीठ भेद नादीं. संस्छताची पर्णोशार- पद्धति अगदीं प्राकाठीन वैदिक भापेच्या सारखीच आहे. व्याकर- णाच्या नियमानुसार होणाऱ्या शब्दांच्या रूपांच्या बाबतींतदेखील भाषेत फारसा तफावत झालळेडा दिसत नार्ही; कारण नर्मीन रुप फारच थोडी झालेलीं आदळतात. इतर्फे असून देखील व्याकरणाच्या दृष्टीनं अगर्दी प्राचीन भाषा नंतरच्या मापेडून एप्कळ भित्न आहे. हा जो फेरफार होत गेडा त्याळा कारण नगी स्प पचारांत आटी नसून, अस्तित्वांत असर्ल्टी रुपं हडूहडू खस होत गेडी हे होय. दांपेह्ी महत्वाचे केरफार ग्ट॒टळे म्हणने संशयार्थादा अनीबात फांद्या

२४ पंखृतवाडूयाचा इतिहास. [ भाग

मिळाला सुमारे बारा कियापद्सामान्यर्पे कमी होउन एक राहि. संद्शा उपर्पे गाळून राकिलीं एवढाच विभक्तंत रूपांत फेरफार आळा. .,. बोलण्याची वेदिक भाषा क्रचांच्या भाषेपेक्षा विशेष आधुनिक कमी घोंगळ्याची असावी सुद्रमपणा प्राप्त करण्याच्या दिशेने तिचा नंतर-

* च्या वाडमयाच्या भाषेवर परिणाम आला असावा, अस्त संभवनीय दिसत, पातु हिंदुस्मानांत व्याकरणशास्राचा फार प्राचीनकाळी विठ-

, सण विकास झाला त्यामुळें इतर देशांपे्ञा हिंदुस्थानांत भापेला नियमबद्ध करण्याचे व्याकरणशाल्यांचे प्रयत्न विशेष जोराचे आले; हेच प्रयत्न भाषत फेरफार करण्याला प्रामुख्याने कारणीभूत झाले. भ्याकरण- शास्यांचे भाषेवर किती वचैस्व होते याला सेत्कृत वाकयांतील शब्द- संधीच्या नियमार्चे उदाहरण वतत आहे.

परंतु खऐेखर महत्वाचे फेरफार झाळे ते शब्दसंग्रहांत झाले; आणि वत्तुतः ज्या मार्पेत वाद्य निर्माण होते, तीत. असे फेरफार व्हावयाचेच, कारण असल्या फेरफारांवर व्याकरणशाख्र्‍्यांची पत्ता चाळू शक्त नाहीं, यामुळे मान्य झाठेल्या स्वरूपाची नवीन धातुसा- धितें शब्दस्षंयोग यांनी शब्दसतप्रह पुप्कळ वाढला. त्याप्रमाणेच ठित्येक शब्द प्राचीन असून देखील केवळ वेदांत योजिले गेठे नसल्या- सुळे नो असे वाटतात. असंरछृत भाषेवरून साथिडेळे पृप्कळ नवीन

शब्द रूढ आठे आहित, रूढ अपडेल्या राव्दांच्य़ा अर्थात पुष्कळ फेरफार आठे आहेत.

अमस्यांतर पावेदल्या द्या मापेच्या स्वरूपाठा ख्रिःतशकापूर्वी चवथ्या रातकांत पाणिनीने नियमबद्ध करून टाकिळे, नेतर तिछा सेछून ! म्हणने सुवारठेठी ( सत्त याचा ' एकत्र केढेडी अप्ता शब्दशः अर्थ होतो ) अशी संज्ञा माप्त झाली, ही तेज्ता प्राचीन व्या- करणांत जादळत नाही, परंतु ही प्रयम रामायणांत आढळतो. ट्घ्क्या

पहिला. ] संस्कृताचा व्यवहारांत उपयोग. २५

छोकांची व्यवहारांतांळ भाषा जी ' प्राकून ' तिच्याशी हिर्चे सापेक्षत्व स्त! ह्या हिच्या संत्तेन व्यक्त होते, इसवीसनाच्या सहाव्या शरफांत प्रसिद्ध झालेल्या ' काव्यादर्श नामक ग्रंथांत संस्कृत ही संत्ता ह्याच अर्थात योनिळी आहे. यास्कादि ( याक्त हा प्रसिद्ध न्याकरण- कार इसयीसनापूर्वी पांच्या शतकांत होऊन गेला ) प्राचीन व्याकरण- कारांनी बेदभापेशी हिर्चे सापेक्षत्व दाखविण्यासाठी टिळा फक्त 'भापा? हीच सेज्ता दिळी होती. त्यांनीं या भापेविपर्यी म॑ वर्णन केलें आहे त्यावरून ही बोलण्याची भाषा होती, असे दिसर्ने. उदाहरणार्थ, हिच्या विपयीं ' पतंजलि! हणतो की, ती सर्ज जगभर बोलण्यांत येते, व॒ आ- पल्या संस्कृत भापेच्या शब्दांस ' सर्व जगांत रूढ असटेले शब्द , अते तो फणनो. खुद्द पाणिनीने अस्ते कित्येक नियम दिे आहेत की, नोठ- ण्याच्या भापेशी जर त्यांचा संउंथ नतका तर ते निरर्यक आहेत; उदा- रणार्थ, दूर अंतरावरून हांक मारणे, नमस्कार करणे, किंवा प्रश्षोत्तर करणे यांसंबर्घी स्वरांचे ( शब्दांवर जोर ) नियम हे होत. प्रन्हां, सैस्छत केवळ विद्वानांची विद्यापीठांचीच भापा होती अते नाही, < कारण नोलण्याच्या भार्षेत होणारे शब्दरूपभेद्‌ संम्छृतांत प्राचीन काडी होते, अमे द्सितें. याला प्रत्यंतर हेंच कीं, पाणिनीर्ने उत्तर भ्रांतस्थ पीरस्त्य अशा दोन वर्गाच्या लोकांच्या भार्पेतील विशेष दिले आहेत, तसेच कात्यायनार्ने कांही स्थानिक भेद्र दिळे असून, पतंनठीने प्रात्ता- भ्रांतांतीऊ विशिष्ट रू शब्द दिळे आहेत. यावरून हिमाठ्यापासून तिंम्याचद्रापर्यंतच्या भ्देशात, ज्याडा संम्छून मेथफारांनी * आर्यावर्त ! (आर्यांचा देश) ही संज्ञा दिळी आहे, त्या प्रदेशांत सिग्तशा शापूरजी दुसऱ्या शनकांत सेम्छृन ही नि संशय योल्य्याची मापा होती. पण ती कोण नोटा अमत ! ब्राघणदोफ ती भापा बोड असत या1 तर तत नार्ही, फारण पतेमडीने ब्रापणास ' रि ! म्टणने शुद्ध भाषा

संस्ृतवाहयाचा इतिहास. [ भाग पपप्पपपप्पापपाप्पपप्पपपपपपप्प्पप्पफ्पफ्पप्प्प्यि बोटणारे अते म्हट्हे आहे. तथापि ब्राह्मणांखेरीम इतर लोकही ती भाषा बोलत असतत, याढा प्रत्यंतर ' सूत! ह्या शब्दाच्या व्युतपत्ती- विषयीं एका वै्याकरण्याबरोबर एक मुख्य सारथी वाद॒ करीत आहे त्याचें पतेजठीने केलें वणन, हे होय. ही गोष्ट सेस्कूत नाटकांत आढ- ळ्णाऱ्या संमापणांच्या भाषाब्यवस्थेशी जुळते, आणि नारांपेक्षांही ह्या व्यवस्थेची परंपरा फार प्राचीन असली पाहिने यांत शंका नाही. सँस्छृत नाटकांत राजे उच्च दर्जाचे ठोक यांसार्ठी संस्कृत श्रिया आणि इतर सामान्य लोक यांसाठी प्राकृत किंवा बाल्भापा यांची योजना ब्ेळेदी आहे. नार्कांवरून असेही सिद्ध होत की, जो संस्कृत बोलूं शकत नसे त्याठा निदान संस्कृत सममत तरी असे, कारण संर्छत- प्राकृत अशा मिश्र संवादांची पुष्कळ योजना केठेली आहे. तर्सच ना- टके पाहणारे लोक ज्यांच्यापुदे पुराणे वाचण्यात येत असतत ते छोक यांना संस्कृत नि संशय समजत असे. यास्तव, जरी संस्कृत भाषा प्रारं- भापारसून वाड्मयाची कांहीं अंशी छजिम मापा होती, तथापि ती जोलण्याची भाषा नव्हती, अर्स म्हणणे चुकीच होईल. वस्तुतः मार्गे एक वेळ म्हर्ल्याप्रमार्ण आद्यापही हिंदुस्पानांत अनेक आहण छोक * नेरमींच्या व्यवहारांत संस्कृताचा बोटण्याच्या लिहिण्याच्या कार्मी उपयोग करीत आहेत. सारांश ज्यू लोकांमध्ये हिक्रू मऱ्य थुगांत डातीन या मापांची जी स्थिति होती तशीच जवळ जवळ संम्कृताची

सांप्रत त्पिति आहे.

त्या काठी संम्कृत भापा अवगत असलेला मुप्य सामान्य जन- समूहांतीठ एकदोन प्रचलिन भाषा बोटं शके. आतां, त्या प्ामान्य जन- ममूहाच्या भाषा वद्मास्वर्पाच्या होत्या, असा प्रश्न उद्भवतो, त्याबरो- नच तेम्स्ताचा र्टींच्या हिंदुस्थानांतील देशी भाषांशी कक्षा प्रकारचा से- यंप-आहे, हा प्रभही पुढे येतो. हछी हिंदुस्पानांत तिधुमखांपासून वां

पहिला. ] पाली प्राकृत. २७

गैगामुखांपर्यंत आणि हिमाल्यापासूत बिन्याचळापर्यंत मुंबई इठा- स्यांत दक्षिणेकडे पोतुगीज वस्ताहतीपर्यंत भूळ रानटी पाहाडी मुल- खांतील रहिवाशांच्या भाषांसेरीनकरून ज्या ज्या देशी मापा प्रच" छित आहेत त्या सर्व सस्छृतावरून आल्या आहेत, एवढे साँगितर्छे म्हणने, अर्वाचीन हिंदुस्थानास त्या प्राचीन भापेच महत्व किती आहे हे सरम ट्षांत येईल. वायव्य हिंदुस्थानांतील या प्राचीन भाषेपासून उगम पावून या अर्वाचीन भाषांचे ओघ अधिकाधिक यिन्न होत जा- ऊन सर्व देशभर पसरे, फक्त धेट अमेयीकडे माज पोहोंचठे नाहींत. या देशी भाषांच्या उद्भवास फार प्राचीन कालीं प्रारंभ मनाला. प्रत्यक्ष ज्या कालीं वेद प्रणीत झाले त्या कालींही वर्णाचाराचे बाबतींत वेदभापे- हून फार भिन्न अशा प्रकारची सर्वसामान्य छोफभापा अस्तित्वांत असडी पाहिजे; असे वाटते. कारण, वैदांत काही शब्द अशा वर्णोःवार- स्वरूपाचे आहेत कीं ते बेद्मणेत्यांनीं प्तामान्य डोफमभार्पनूनच घेतठे असले पारिनेत, अते म्हटल्याखेरीन त्यांची उपपत्ति हागत नाहीं. आणखी ही एक गोष्ट प्रसिद्धच आहे कीं, सिम्तशकापूर्वी सहाब्या शतकात अुद्धार्न आपलीं मरते पर्व लोकांस समनार्ची म्हणून, त्या परेळच्या सामान्य लोफमार्पत ठछोकांस धर्मोपदेश केळा. यामुळे खिस्त- शापूर्वीच्या चवथ्या किंवा पांचन्या शतकांतील प्राचीन बुद्धधर्मप्रंप तत्काडीन सामान्य देशीमभार्पेत म्हणने भद्धधर्माची जन्मभूमि भो मग- धंदेर ( आधुनिक बिहार ) त्या देशाच्या भापंतच ते मूळ रनिठे गेले अत्तावे, यात शेफ नाहीं. छातीन भापेशीं इटालियन भाषेची तुलना केळी असतां तींत जशीं विशिष्ट ट््र्णे दिसून येतात, त्याप्रमाणे या भ्ाघीन ज्ोकमांपेनी जोडाक्षर टाळण्याकडे शब्दात अत्यस्वर योनण्याकरे मगत आदळते.या प्रवृत्तीमुळेच 'खूत्र,' 'घर्म' 'वियुत! याची 'सुत', (वम्मा विज्यु ' अशी स्स झारठी, जी लोऊमापा दतिणेपडीठ बुद्धपमाची

शट पेतृतवाड्याचा इतिहास. [ माग मन लिप्त वरक

पवित्र भाषा झाळी तिठा ' पाठी! हेनांव प्राप्त झाटे, या भाषेची मूळ अन्मभूमि कोणती ती अयाप निश्चित झाठी नाहीं, तयापि सितश" कापूर्वी तिसऱ्या शतकांत ती निःसंशय अस्तित्वांत होती, ही गो अनेक त्तंभांवरीछ शिद्रांवरील अशोकाच्या ठेखांनीं सिद होते. लिस्षशकापूर्वी तिन्या शतकांत या भाषेचा तिलद्रीपांत प्रवश आळा बे हीच आधुनिक पिहठी भापेचे सूळ होय. बुद्धवर्माच्या प्रमाबापुळेच अशोकाच्या काळापासुन कित्येक शतर्वेपर्यंत शिहालेखरूपार्त अस्तित्वांत असदेलीं राकीय फमोने महत्वाचे डेख मध्यकालीन हिंदूंच्या भाषत म्हणने ' प्राकुत भार्पत लिहिळे जात होते. न्यायसभांमर्ध्ये पेस्छत वापरण्याची वहिवाट नव्हती. मात्र एवढ खे की, प्राछृत शिळ्ाळेखांत कोष्ठ कोड संकृत सछोक समाविष्ट केठेळे आहेत, आणि त्यांवरून संखूत भाषा त्यावेळी व्यवहारांत होती वाडूमयाचे भानतींत तिचा उपयोग अव्याहत चालत होता, अर्से उघड दिसते. प्राचीन युद्ध जञेन धमंपांपरेंने संस्कृताळया अजीबात फांय दिला सर्व बाबतींत सामान्य लोकमापेचा त्यांनी उपयोग झेला.

पंत काठांतराने बुद्ध जन धर्मीय लोक संस्कृताचे ज्ञान संपा” दुन करण्याचा प्रयत्न करूं लागठे. त्यामुळे नवीन प्रकारचे शब्दप्रयोग निर्माण झाले त्यांत संपकृत प्रत्यय लाविल्या त्यांत दुसरे वित्येक फेरफार आल्यामुळें ते शब्दप्रयोग जरी मूळ प्राकूत होते, तरी ते प्राचीन मार्पेतील शब्दप्रयोगांतारले दिसू लागले. म्हणून ह्या कृत्रिम मापेदा संस्कृत पालि यांच्या दरम्यानची भाषा मानणें अगदी पुकीचे आहे. या चमत्कारिक भापेचा उत्तेरेकडीळ झुद्धघर्मीयांच्या धर्मम्रेथांतीठ विद्ोपतः लळितविस्तार नामक धुदचरिनांतील ' गाथा ! गर्थ्ये ( गीतांमध्ये ) फार प्रदुर्माव आला, म्हणून हि पुर्वी ' गाथांची भाषा? अत म्हणत असतत. परंतु ही पैज्ञा

पृहिळा, ] प्राकृत भाषा २९

बरींच अययार्थ आहे, कारण बुद्धाची गयम़रयरचना देखील याच मिश्र भार्पेत झालिढी आहे बुद्ध अन या दोन्ही धर्माच्या अतुयायानीं आपल्या ग्रथ रचनेच्या कामी योजिलेल्या प्राकृत भार्षेत कमाकमार्ने सम्कृताचा प्रवेश क्सा होत गेला, ह्या गोष्टीचा शिळालेखाच्या प्राज्यावरून चा- गळा बोध होतो इसवी सनाच्या पहिल्या शतफापर्यंव जिन शिळाळे खाची भाषा शुद्ध प्राकत आहे त्यानतर त्यात संस्कृत शब्दप्रयी गराचा प्रवेश होत जाऊन अखेर केवळ सस्छृताची योजना होऊ लागली त्याप्रमार्ण बुद्धशिलाठेख प्रथम प्राकुनात, नतर मिश्र सम्छत प्राकृतात असेर शुद्ध सम्कृनात ल्हिठे गेठे आहेत. याप्रमार्णे पाश्चिम हिंदुस्थानात नाशिक येथीळ शिढाठेखाची इसवी सनाच्या तिसर्‍या शतकापर्यंत मिश्रभापा आहे शुद्ध पस्छृताची योजना दु सया शतकापासून होऊ लागरेली आढळते इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून पुढें जैन ठोकाच्या शिलालेखाखेरीन इतर शिलालेखात केवळ सस्कृत भाषा योजिलेळी आहे, तथापि प्राकृत प्रयोग वारवार आहले आहेत. बुद्धधर्मीय वाडूमयात्त देखीऊ मिश्रमापेची भागा क्रमात्रमाने सस्छृतार्ने पटकावटेळी आहे. यामुळे उत्तरेकडील बुद्धाचे सर्व रय सस्कतात आहेत. तथापि त्यामर्ये प्रात शब्दाचा भरणा फार असल्यामुळें वेदिक वेदेतर सम्कृताहून त्याचे सस्क्ृत भित्र आहे हिउएनत्सग याने तर अर्से स्पष्ट म्हट आहे की, इसवी सनाच्या सातव्या शतकात बुद्धधर्मीय ठोक सम्कृतातच धार्मिर वादवियाढ करीत. असत. जलालीही जटुतेम, तरच गेल आहे, स्थापि स्पारनी प्राकृत भाषा अजीबात सोटिठी नाही. थावरून हे उघड हेते की ग्रसल्भानानी हिंदर्थान चिकिळें त्यावळी हिंदुस्थायात झथल्खनाची भाषा फक्त सल्वूतच होती. याप्रमाणे सस्वृत मापेर्चे प्राचीन वर्चेन्य

२० संस्ुतवाडयाचा इतिहा. « [भाग

ति प्राप्त होत होर्ते, तरीही प्राकृत मारपानी तिच्यावर दोन वाब- तीत आपली अखंड छाप बसविठी होती, ती अशा रीतीर्ने की, एक तर त्यांनी संस्कृत शब्दसंग्रहांत नवीन झ्ाग्दांची भर घातडी दुसरी गोष्ट ही की पाणिनीच्या कालानंतरही प्रचारांत असठेल्या प्राचीन स्वरित हराचे सुसत्या शब्दावर जोर देण्यांत किंवा आदातांत रूपांतर केळे. त.

अशोकाच्या पार्लीतील़ शिळाळेंखांच्या प्राचीन बुद्ध आणि जैन वाढयाच्या प्राकृत भागत पूर्वेकडील पश्चिमेकडील असे दोन प्र" कार दिसतात. खिस्तशकाच्या प्रारंभापासून इ. स. १००० पर्येत- च्या कालांतील म्हणने मध्ययुगीन प्राकृतार्चे स्वरूप संयोगिक होत च॒ तिचे चार गुर्य प्रकार झाळे होते. पाश्चिमेत सिंधुनदीच्या खोऱ्या- च्या भदेशांत ' अपम्नंश हा प्राक्मुताचा प्रकार प्रचखिति होता दोआबांत 'शौरसेनी हा प्रकार रुट अपन त्याचे मख्य स्थान मधुरा होते. शौरसेनीचे ' गुर्जर ( 'ुजराती ) ' अवंती ? ( पश्चिमेकडीठ रान्युतानी ) आणि * महाराप्री ! ( पू्वेकडीळ राजपुतांनी ) असे तीन उपप्रकार झाळे. पुर्वेकडील प्राकृताचे मागधी ! ' अधैमा- गवी ? अपे दोन प्रकार होऊन त्यांपऑक्रा मागधी भापा मागध ( आपु- निक निहार ) देशांत अर्धमागधी बनारसेच्या भागांत प्रचठित झाल्या होता, सेस्कृत नाव्कांमध्ये अशिक्षित पाजञांच्या सुखांत प्राकृत भाषांची योजना केली असल्यामुळे या मध्ययुगीन भ्राकृतांचा सेस्कू- ताशी असठेल संध फार महत्वाचा आहे.

7 साच प्राहून भाषांपासून आघुनिक्र हिंदुस्यानांतीळ आर्य भाषा उद्भवल्या. अपम्रंश भाषेपासून ' सिंधी! पश्चिम पंनाबी ! ब्‌ कर्मीरी शौरसेनी पासून ' पूर्व पंञाजी हिंदी! ( प्राचीन

._ अवंती) व' गुजराती आणि मागधीच्या दोन प्रकारापासून ' मराठी!

पहिढा. ] सम्छताचा इतर मापावर परिणाम. ३१

व॒ वगाल्यातीळ अनेर मापा उद्भवत्या, ह्या आधुनिर देशी मापाचा इ. स. १००० पातून विरस होऊ लागला ह्यार्चे त्वरूष सत्कृता प्रमाणे विभक्तिकार्यप्रचुर नसून इग्टिश मापेमारते वाकयपद्एथवमृतिमय आहे. या त्वे भापामरथ्ये वाडूमयाची वाढ झाली आहे त्याची पर्व उभारणी सम्कृतावर कठेही आहे. दक्षिर्णतील द्रविडी वर्गाच्या तेटुगु, कानडी, मटायट्म, जाणि ताभीळ इत्यादि अता्य भापातत सम्कृतार्न खो दिला नाही, परतु त्याच्या शब्दसम्रहात सूत शब्दाचा पुष्कळ भरणा असून, त्यार्चे वाहूमय सम्कृताच्या धर्तीवर उभारलेळें आहे

भाग दुसरा. _

घेदकाल-

तीन हजार वपोपूर्वीच्या काळच्या आर्यावर्ताच्या वाडूमगर्मदि- रांत प्रे कातांच आपणांस जोकाव्यपेग्रह आरळतो, तो इंडोयुरोपिथ्रन लोकांच्या कोणत्याही शाखेच्या वाडूमयापेक्षां अधिफ प्राचीन असुन देलीढ विनार॒सोंदर्य, भापाशेठी, छेदोयोजनानिपुण्य बहिरंगतोंदे यांनीं पूर्ण मंडित आहे. या कालापासून पुट हजारवर्पपर्मतच्या आर्या- वर्तीतीड बाडूमग्रावर धर्माची पूर्ण छाप वसठेली आहे, इवर्केच नव्हे, तर वेदकाळाचे अखेरीप जे मंथ झाडे ते मरी प्रत्यक्ष धर्मविषयक नसले तरी धमेवृद्धि करण्याकडेच त्यांचा रोख होता. वैदिक या शब्दाच्या अर्भी- पातून हेच ध्वनित होते, कारण कीं ' बेद? याचा मूळ अर्श ज्ञान (विदल्जाणण ) असा असून, वाहूयाचा भमेविपयक भाग असा त्याचा व्येग्य अथे होतो. यांशिवाय ' पवित्र म्रेथ ' या विशिष्ट अर्थानेही हा शब्द रुढ आहे. वेवकातंतीळ वाडमयांत तीन मित्र अवस्था स्पएपर्ण दृष्टोत्पत्तीस येतात. त्यांतील पहिली अवस्था म्हटछी म्हणने वेद हे असून, प्रति" भाशाळी वरव्यजनक युगांत ते प्रणीत शाळे, सोभयज्ञाचे तमयी किंवा देवांत दुताइुति समगण करण्याचे मेळी योजण्यासाठी केलेलीं सूक प्राथना ह्यांत आहेत. निरनिराळ्या विधींच्या प्रसंगी योजना करण्यात्तव विरिचिलेल्या सूत्मांच्या संहिता किंवा संग्रह हे चार वैद होत. त्यांच्या स्वनचा काळ महत्त्व हीं मित्र मिच्त आहेत. क्र्म्येद हा सर्वीत अधिक महत्वाचा, सर्कोत प्राचीनतम आणि पैदिक वाड्याचा पाया होय. यांतीठ पुरके निरनिराळ्या देवांच्या स्तृतिविषयक प्रार्यना आहेत

दुसरा. ] वेद डच

म्हणून त्याप्त आपण प्रार्थनांचा अंथ अशी 'सैज्ञा "देऊं. पराम- वेद्वाळा स्वतंत्रवेदे अशा झकारचे महत्व नाहीं, कारण तरसवेदा तून त्रशरचा घेऊन फक्त सोमयज्ञाचे वेळीं योजण्यासांठीं .त्या” क्चांचा केलेला विशिष्ट संग्रह तो सामवेद * होय. अमुक विशिष्ट रागांत तरचा गाणें हेंच त्यार्चे उदिष्ट असल्यामुळें * सामवेदास गीत (सामन्‌)अेथ अशी आपण संज्ञा देऊं. यजुर्वेदार्चे स्वरूप सामवेदाहून एका विशिष्ट बाबतींत अत्यंत भिन्न आहे. कारण त्यांत तुसत्या कर्वे- दांतून घेतलेल्या कचा आहेत, एवढेच नव्हे, पण त्यांत नवीन ग्रूप स्वतंत्र रचिठेल्या मंत्राचा संग्रहही आहे. यज्ञांच्या क्रमानुसार त्यांतीक़ « मंत्रांची मांडणी केली आहे एवढ्या बाबतीत मात्र त्याचे सामवेदाशी साम्य आहे. म्हृणून यजुर्वेद हा यज्ञविषयक प्रार्थनांचा ( यनुस्) ग्रंथ होय. हा- मय आपणांस दोन मिद्म रूपांनी उपळ्ध आहे. एकांत फक्त यज्ञविधि दिळे आहेत दुसऱर्‍यांत त्या विधींबरोबर विवरणरूप टीपांही. दाखल केल्या आहेत. पूर्वी फक्त या तीन वेदांसच धर्मविधिग्रंथ अर्से मानण्यांत येत असे, आणि वेदकालीन वाडूयाच्या पढील अवर्स्येतही त्यांत ' भ्रयी विद्या ! असे अर्थपूर्ण नांव देण्यांत आळे आहे.

चवथा संग्रह जो ' अथर्ववेद ! तो पुप्कळ प्रयत्नांअंती * काळां- तरार्न वेद या सेज्ञेस पात्र भ्ाळा. याची भाषा, तर्सेच कग्वेदा्शीं सर्श आसा त्यांतील भाग, हीं लक्षांत घेतां अर्ते अनुमान होर्ते की, न्नमग्वेदानंतर पुप्कळ काळार्ने अथर्ववेद अस्तित्वांत आला असावा. यांची बहुतेक सर्व रचना छंदोबद्ध असल्यामुळे आणि क्रः्वेदाच्या दहाब्या मंडळांतून दिल्येर कचा घेऊन त्या यांत दाखऴ केलेल्या असल्यामुळे यार्ने नाह्यांग क्रग्वेदार्शी सरा आहे. अयर्वाच्या अंतरंगार्च स्वरूप मात्र क्रग्वेदाहून अत्यंत भित्न आहे, इतर्केच नाहीं, तर त्यांत अंत प्राचीनहाळची विचारसरणी प्रतिबिबित झाटेळे दिसते. बऱ्याच

३४ संत्वृतवाह्याचा इतिहास. [भाग एप््क्क्क्म्न्क्क्क््क्क्क्क्य्

सुवारंडेल्या आणि सुसेस्कृत अशा विप्रव्गीने वल्पनातष्टीतून निमिलेल्या देवतांशीच करयेदाचा संबंध आहे; परंतु अर्थवविद हा प्रापान्यिकरू भंञरतंत्र, भूतपिश्शाचम्रार्थना यांचाच ग्रंथ असुन, अतिप्राचीन कालापासून तात आलेल्या आणि हलक्या लोकांत प्रचलित असलेल्या चेट्का- - विपयींच्या कल्पनांनी ओतप्रोत भरळेढा आहे. विषयांसेजंधी हे दोन बेद अशा रीतीने एकगेकांचे पूरक असल्यामुळे चारी वेदांत ते फार महत्वाचे 'आहेत. प्राचीन समाजार्चे दिद्वशन करणाऱ्या कोणत्याही आत्तित्वांत असलेल्या पुरातन ग्रंथांपेक्षां या दोन वेदांत फार परातन कालच्या समाजाच्या, धार्मिक कल्पता प्रतिनिनित असल्यामुळे, धर्मविचारांची उत्जगीति कशी झाडी या विषयाचा अम्याप्त करणारांस हे दोन्ही गरेप अमोऴ महत्वाचे आहेत. अखेर, वेदकाडीन स्वतंत्र कान्यनिप्पत्तीची शक्ति दुस झाडी. त्यानंतर अशा युगाला प्रारंभ झाला की, त्यांत देवांसाठीं नवीन प्रार्थना रचण्याची आवद्यकता भासत नाहींशी मळी, आणि पवित्र पूर्वजांनी केठेल्या अनेक विप्रवंशांत परंपरेने चाळत आलेल्या प्रार्थनांचा अजुवाद कर्णे हेंच पुण्यकम आहे, अशी समजुत होत गेली, आणिंया कारणा- मुळेंच.ह्ींच्या स्वरूपांत वेदांचा संग्रह होऊन त्यात हलके हलके वाढती पब्ञिता झाप्त होत गेली. अधिक काव्यनिप्पत्ति करण्यार्चे बेद केल्यावर यज्ञविधींच्या रचनेकडे त्यांनीं आपल्या ग्रंथोत्पादनसामर्थ्याचा रोख वळविला. याचा परिणाम म्हटला म्हणजे जगाच्या इतिहासांत अधुतपूर्व अशी अत्यंत विस्ताराची विधिविधानकर्मपद्धति अस्तित्वांत जाली हा होय. प्राचीन वेदक्तचांची विधींची यज्ञकर्माच्या अनेक अंगांकडे योजना करण्यांत महत्व वाटूं लागळे. याप्रमाणें पविव छा आणि विधि यांचा संयोग होऊन त्याभोवती याज्िक्यपरंपराविषयक नवीन मर्ते निर्माण झाली आणि त्त्वतंत्र घर्मविपयक ' न्राह्मण ! अथात

दुसरा. ] ब्राह्मण. १५

त्यांस निश्चित त्वरूप प्राप्त भाळ ( न्रह्मनूऱ्मार्थना किंवा आराधना, यावरून ब्राह्मण हणने प्रार्थनाविषयक ग्रंय ). वेद्सुरत्ते अतिप्राचीन पविम देववाणीरूप मानलीं जाऊं लागलीं त्या काळानंतर ब्राह्मण ग्रंथ प्रणीत आले. जसजसा काळ छोट्त गेढा तसतसे भार्पेनही फेरफार होत गेले, आणि त्यामुळें वेदांचे संरक्षण करणाऱ्या पुरोहितवर्गाढा सुद्धां त्यांचा यथार्थ अथ समजेनासा होऊं लागला. हणून वेदार्चे विवरण करण्याचे हेतून म्राह्मणग्नंथ निर्माण झाले. हे न्नाह्मणग्नंय गद्यात्मक असुन कांहीं स्थळी बेदांप्रमार्ण स्वरयुक्त आहेत. यामुळे इंडोयुरोपियन प्तमाजा- च्या गद्यरचनेचा नमुना या दृष्टीने ह्या ग्रंयांची प्रतिष्ठा मोठी आहे. या अथाची मापास्रणी जरी अवघड, कठिण परम्परसंबेघरहित जाहे, तथापि या ब्राह्षणकराजांतच ती सुकर करण्यांत बरीच प्रगति झालेली दिसते.

वेदत्रचांचा आणि कर्मबिधींचा पररपरसंबंध आणि त्यांचा परस्परांविपयीं सांकेतिक अर्थ यांर्चे स्पष्टीकरण करणे, हेच ब्राह्मणांचे उद्दिष्ट आहे. छणून, स्यलविदोपी येणाऱ्या कथा वाखाणण्यालायफ विचार यांशियाय सारस्वताचे दष्टीर्न त्यांत फारसे रहस्य नाहीं. विधीच्या विगरणाच्या प्रष्टयर्थ त्यांत मधूनमधून टीकात्मक, भाषाविषयक आणि व्युप्तत्तिविपयक अभिप्राय दिठे आहेत, आणि जगदुत्पत्ति आणि ब्रश्म- ज्ञान यांविषयींच्या आपल्या उपपत्तीच्या इृदीकरणार्थ देवकथा आणि तत्वविचार प्रविष्ट केले आहेत. हे ग्रंथ म्हटळे म्हणने याज्तिश्‍याच्या आदभतेन अथवा अश्चुतपूर्व अशा एफम्वरूपता सिद्ध करण्याच्या असंत्रद्ध ,थुक्तिवादाने भरठेल्या वरवरच्या पंडितंमन्य वादविगादाचे संप्रहच होत. तथापि कोणत्याही वाडमयांतीठ विथिविषयक ग्रेयापेक्तां हे अधिक प्राचीन अमल्यामुळे घर्मीच्या इतिहामाच्या मिज्ञासुंम ते फार महत्वाचे आहेत, भाणि विशेषत हिंदुम्यानच्या एराणमम्तुमंशोधफांम त्यांपासून फार मटत्याची साधनमामम्री उपळ्य आहे.

३६ सेस्ृतवादयाचा इतिहास. [भाग

ण,

१, ,, 'येथवर केलेल्या विवेचनावरून असत निप्पन्न होत कीं, वेदकाढीन वाड्याच्या प्राचीनतर अशा दोन्ही अवस्थांच्या स्वरूपांत फारच वैधर्म्य आहे. विषय आणि स्वरूप या दोन्ही गोष्टींत वेद कान्यमय आहेन, तर धाल्मण हे.नीरस असून गद्यांत लिहिठेठे आहेत. नेदांतीठ विचार स्वाभाविक विशिष्ट आहेत, तर त्राह्तणांचे कृज्रिम आणि भावरूप आहेत. वेदांचे महत्व त्यांच्या देवकथाविपयांत आहे, तर नराश्षणांचे त्यांच्या, कर्मविश्रिविषयांत आहे.

,. निरनिराळ्या वेदांस जोडलेल्या ब्राह्मणांचा विषय याज्ञिक ज्या वेदशाखेचा असेल त्या शाखेला अनुरूप अशा त्याला करव्या लागणाऱ्या कमीहुसार भिन्न भिन आहे. कमवेदाच्या त्राह्मणांतील विधिविषयक विवरणांत क्तग्वेदशाखेच्या र्‍याज्ञिकास ' होतू ! ( क्रचा म्हणणारा ) अशी संज्ञा दिठी अपुन, अमुक विथिला ठागू पाडणाऱ्या क्रचा निव- डून त्या विशिष्ट विध्तीर्चे शास्र कणे, हँ त्याच कर्तव्य सांगितले आहे. सामवेदाच्या आह्णांत उद्गातृ ( कचा गाणारा याज्ञिक ) याच्या कर्तब्यांचे दिद्रीन केलें आहे. यजुर्वेदाच्या त्राह्मणांत अध्वर्यू म्हणजे जो प्रत्यक्ष आहुति देतो त्याच्या कर्तव्याचा उहापोह केला आहे. क्रेदाच्या ब्राह्मगांत क्ःम्वेदांतील त्रश्चांच्या संगतीकडे लक्ष देतां विधीच्या अनुकमाचा उपक्रम केला आहे. साम यजुवेंदांच्या ब्राह्म- णांत त्या त्या वेदांतील कर्मविधींचा अनुक्रम मुक्रर केलेला असल्या- मुळें त्याच अजुक्रमाचे अनुकरण केलेळें आहे. सामवेदाच्या ब्राह्मणांत च्कचारचे विवरण फार केचित्‌ आढळते. पण यजुर्बदाचे ब्राह्मण झणने

त्या वेदाच्या च्छचांवर टीकात्मक ग्रंथच आहेत.

.__ हिंदुस्यानच्या समाजाच्या इतिहासांत माह्षणांचा काल फार महत्वाचा आहे. कारण ह्याच कालांत समाजाच्या चार व्णार्चि स्वरूप निश्चित झाळे, आणि ह्याच चातुवर्ण्याच्या साच्यांतून हळींच्या

दुसरा. ] प्राह्मणारचे महत्व प्रामाण्य. ३७

अनंत जातिपद्धतीर्च गहन जाळे काळातराने गुफ्छे जाऊन त्याचा विस्तार होत गेळा, हक्टींचे प्रचलित जातिभेद निर्माण झाले. ज्याना वेदकाळात प्रतिष्ठा प्राप्त झाडी अशा विप्रवर्गारने या वँण्यवर्म्येत श्रेष्ठ म्यान सत्ता मिळविरळी ती त्यानी आजतागायत चाळूं ठेविळी आरेत. हिंदूळोकांन्यतिरिक्त कोणत्याही देशातील लोकाच्या जीवनकमात याशिफसत्तेचा रोमरोमी प्रादुर्भाव आलेळा नाही. आणि हिंदूसमाजातीठ वंशपरंपरागत ब्राह्मण ( यात्षिक) म्हणून घेणाऱ्या जातीनं आजतागायन पविम शाख्राध्ययनाचा कुलपरवाना आपल्या हाती ठेविला आहे. इतर सर्व प्राचीन समाजामध्ये मुख्य सत्ता राजाच्या लढवय्या उमरावाच्या हातात राहिली, तशी ती हिंदू समाजात राहिली नाहीं; कारण, जेन्हा हिंदू ढोक हिंदुस्थानाच्या सपाट प्रदेशांत वास करूं छागले तेव्हा वेदकाळाच्या पूर्वुभागातीळ देश जिंकण्याच्या उत्साही कर्तृत्वशक्तीचा लोप होऊन शारीरिक मंदपणा आळप्त याचा त्याच्या जीवनामर्भ्ये प्रादुर्भाव होत गेळा. म्हणून अशशा या बदल्ळेल्या मनूत ज्याच्या द्वार्ती सर्वशक्तिमान यत्तकर्माच्या रहस्पाची क्ली होती त्या ब्राह्षण- वर्गास शरीरसामर्थ्यावर बुद्धिवर्चस्वाची छाप बस्तविण्यास फावर्ठे, काळातरान ब्राह्मणग्रयास पाविनपणार्चे स्वरूप प्राप्त झाले, आणि वाडूमयाच्या यापुढील म्हणजे तिसऱ्या अवस्थेत वेदासहद त्यास 'श्रुति! अशी सज्ञा प्राप्त आठी श्रुति॑ऐकणे, म्हणने प्राचीन क्रपीनी जॅ ऐकिळे किंवा त्यास र्जे व्यक्त आठे अर्से ज्ञान), थरुतिवर्गात भराह्मणातीळ अखेरच्या तत्वविचारविपयक भागाची गणना करण्यात आठी, आणि वना- तीळ एफातात त्याचा अम्यास करणे, हे त्यार्च उद्दि्ट असल्यामुळें त्या भागास ' आरण्यके ! अस अर्थसूचफ नाय देण्यात आठे. आर- ण्याचे शेवटले भाग ब्रह्मज्ञानविषयरा असून त्यास ' उपनिषदे ! अशी सज्ञा आहे. ही उपनिषदे ब्राह्षणफाळाच्या असेरीस अर्णात

शट सैप्कृतवाइुयाचा इतिहास. [भाग 0221 सपपपप्पपप्सॅस्सस्स

आलीं. उपनिपदांच्या धदज्ञानसिद्धांताचा पाया जो ईश्वरमयत्ववाद ( सक्रांहीं केयळ ईश्वर्व आहे अर्से मत ) त्यार्चे पु "वेदांत! मामर्क तत्वज्ञानपद्धतीत रुमींतर होऊन विकास आठा, आणि अजूनही हच आधुनिक हिंदूंचे अतिप्रिय तत्वत्तान आहे. या काळानंतरच्या ग्रैयांस ' स्माते ) ( स्मातिःन्स्मरण, आठवणा यावरून स्थृति म्हणजे प्राचीन त्र्पींपासून परंपरेने प्राप्त झालेले परोक्ष ज्ञान ) अशी सेज्ञा देण्यांत आढी. परंतु कोणत्याही रंकेच्या बाव” तौंत स्मृतीपे्षां श्रृतिच अधिक्र प्रमाण मानल्या जातात. आतां आपण वेदकालिक वाडूमयाच्या तिसऱ्या शेवटच्या अमस्थेप्रत म्हणने ' सूत्र ! काळाप्रत येऊन पोहोंचलो. * सुर्वे ' ही सारभूत अथवा संत्तेपरूप ग्रेय असुन त्यांत वेदवि्धींचा तसाच आचा- राच्या नियमांचा म्हणजे ' कल्पा चाही विचार केलेला आहे. अर्शा प्रकारच्या अथांच्या उद्भवार्चे कारण म्हट म्हणने, न्राह्मणांमध्ये संग्रह करून जपून ठेविठेल्या कित्येक मुखोद्रतपरपोने प्रचछित असलेल्या अश्या असंख्य विधि आणि आचारविपयक बार्वीच्या प्रचेड विस्तारात पद्धतशीर रूप देऊन, अध्ययन अव्यापन या दोहोंचे साधन नी स्मर” णरक्ति तिच्यावर ओज पडणार नाहीं अज्ा रीतीर्ने त्या बाबीर्चे संक्षिप्तरूपार्न सेकडन करणें, हेच होय. म्हणून, सुनांचा मुख्य हेतु म्हटछा म्हणने अनेक स्थळी विकीण असलेल्या बार्बीचि संक्षेपार्न एकीकरण निरू” पण करणे हा होय.विधीचा किंवा आचाराचा अर्थ ठावणें हे त्यांचे काम नपुन ज्यांचे त्यांच्यांत निरीक्षण केळे आहे अशा सर्व विधीची प्रक्रि” यांची अनुक्रमवार, सांधी पद्धतशीर माहिती देण्याकडे त्यांच लक्ष आहे. यासाठी अत्यंत संत्षेपपद्धतीची आव्यफना होती वर्ते काम त्यांनी अन्यत्र कोठेही आढळणार नाही अशा अपूर्वव अनुपम रीतीर्ने पार पाडळे. अशा प्रकारच्या ग्रेथांस दिठेळे सूत्र हे नावच (सुत्ञनपुत, दोरी, थांगदोरा) त्यांच्या

दुसरा. ] सतर. २९

अत्यंत संक्षेपकार्याच्या विशिष्ट लक्षणारचे आणि मुख्य हेतूर्चे अर्थसूचक आहे. त्यांची भापासरणी इतकी संक्षेपमय आहे की, त्यांच्या तक्चिप्त- पणाशी तुढना कैदी अस्ता एकादा अत्यंत त्रोटक विद्युत्संदेशा देखील विस्तृत वाटेळ, कित्येक सुत्रांची सरणी तर अक्षरगणितांतीछ सिद्धांतांच्या सरणीइतकी संक्षिप्त असल्यामुळे विस्तृत भरपूर टीकेशिवाय त्यांचा अर्थ समजणे अशक्य आहे. या संक्षिप्रपणाच्या पराकाष्ठेची द्योतक अशी एक म्हण आहे ती अशी कीं, ' न्याकरण- सूत्रांचे कर्ते एक ळ्युस्वराची बघत करण्यांत पुत्रजन्मोत्सवाइतका आनंद मानतात. या म्हणीर्चे पूर्ण रहस्य कळण्यासाठी ही गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे की, अंत्यविधि करण्यास पत्र असल्याविना कोणाही ब्राह्मणास स्वर्गप्ाप्ति होत नाहीं, अस्ता मज होता.

“निरनिराळ्या सुज्ञवर्गातील मंथार्चे स्वरूप जरी सारखेच आहे, तरी त्या सर्वोच्या रचनेस ५प्कळ अवधि लागळा असला पाहिजे, आणि त्यांतील अधिक सेंलिप्त अशांची रचना बरीच मागाहून काळी असली पाहिजे, असे स्वाभाविक अजुमान होतें. कारण की, त्यांच्या रचनापद्धतीची उत्क्रांते अधिक संक्षिपांच्या दिक्रत होत गेली असली पाहिजे, उघड आहे. त्यांच्या रचनेचा कालनिर्णय करण्यांत संशोधरांस अजून यश आलठेळे नाही, ही गोष्ट खरी. भापाविपयक्र 'शोधांवरून असा तर्क होतो की, व्याकरणकार पाणिनि याच्याशीं तूर्ज समकालीन आहेत कित्येक त्याच्या कालाच्या पूर्वीही प्रणीत झालेलीं आहेत. या वरून ख्िस्तशकापूर्वी पांचन्या शतकापासून दुसऱ्या शतकापर्यंतचा काळ तो तूत्ररचेनेचा काळ अर्गे अठमान केलें ता ठे झारे लोट

होणार नाहीं.

वेदयज्तविधींची परंपरा दोन प्रकारांनी चालत आढी होती. तद- उस्तार सूत्रांचे ही दोन बर्ग आहेत. पहिल्या वर्गातील सूर्वे थतीच्या

४९ संस्ृतवाडयाचा इतिहास. [ भाग

(थे श्ृतिशब्द मुख्यतः म्राह्मण या अर्थात योजिठेला आहे) आधाराने रचिलेली असल्यामुळे त्यांस ' श्रोतसूतरे) अर्से नांव आहे, त्यांत ज्या साठीं तीन किंवा त्याहून अधिक अशनि आणि तितकेच याजिक अवश्य असतात अशा मोठमोठ्या यज्ञकर्मीचा विचार केला आहे. या पूवा” पेक्री एकांतही यज्ञकर्मोरचे संपूर्ण वर्णन नाहीं; कारण कीं, बराह्मणाप्रमार्णे त्यांतही ज्या वेद्याखेचा याज्ञिक असेल त्याप्रमार्णे तद्नुसार त्याच्या कर्तव्याचे वर्णन केलें आहे. अमुक एका यज्ञकर्माची संपूर्ण कल्पना याव- यास एका सूत्रास बाकीच्या सर्वांची जोड देर्णे अवश्य आहे.

श्रीतसुत्रांचा एक पोटभेद आहे त्यास ' ग्ृह्मसू्वरे अर्ते म्हण- तात, तीं स्मृतीच्या किंवा परंपेरच्या आधाराने प्रणीत आठीं आहेत. या ग्रुह्मसुत्रांत घरीं करावयाच्या विधींचा किंवा रोजच्या जीवनक्रमांत घरच्या अस्तीविषयी करावयाच्या कर्माचा विचार केलेला आहे. सामा” न्यतः हीं कर्मे याज्ञिक विप्राकडून व्हावयाची नसून तीं स्वतः गृह्याने आपल्या पत्नीप्ह करावयाची असतात. या कारणाने रचना भाषा यांतील भेद्‌ कांहीं बाबतीं्चे कमजास्त प्रमाण यांखेरीज निरनिराळ्या ग्ृह्मसुज्ञांत म्हणण्यासारखा भेद्‌ नाहीं. मात्र त्यांत विशिष्टपणा एवढाच आहे कीं ज्या वेदासंबंधी सूत्र असेळ त्याच वेदांतून घेतलेल्या तरचा कर्म करतेवेळी म्हणावयाच्या असतात. प्रत्येक ग्रह्मसूत् त्या त्या शा- खेच्या श्रौतसुजाशी संबद्ध असुन त्या त्या श्रीतसूत्राचे ज्ञान त्यांत गृहीत मानलेले असते. जरी दोन सुर्वे अशी संबद्ध असतात तरी तीं दोन्दी मिळून एक संपूर्ण ग्रंथ होऊं शकत नाहीं.

सूतांचा दुसरा वर्ग म्हटला म्हणने “धर्मसूर्ज! यांचा असून ग्रह्म-

सुझांप्रमाणे हीं देखील स्रतिसांम्रदायाच्या आधाराने रचिठेलीं आहेत. यांत सामाजिक घर्मशाखविषयक आचारार्चे विवेचन केळे आहे. ह्री घमंमूर्वे हिंदूडोकांच्या काययांचे अतिप्राचीन मूळ होत. धर्मसू्तरे

दुसरा. ] श्रौतसंत्रे धर्मतू्े, ४१

यांतील धर्म या शब्दाच्या अर्थावरून त्यांचा मुख्य हेतु धर्मविषयक आहे. त्यांचा वेदांशीं अत्यंत संबंध असून वेदांतील अवतरणेही त्यांत दिर्ली आहित. यानंतर झाठेल्या कायद्याच्या ( धर्मशास्त्राच्या ) ग्रंथांत या सूत्रांस थरमार्चे आदि श्रेष्ठ उगमस्यान अस मानिठे आहे. कठोर दुबोध भापासरणी आणि विपय विविचनाची रसहीन पद्धति यांमुळे सारसताचे दृष्टीनं सूर्त्रे ब्राह्मणांहूनही हल्क्या प्रतीची आहेत. परंतु त्यांच्या प्रतिपादित विपयाच्या दृष्टीने पाहिले तर हे सारस्वतारचें विलक्षण अंग फार महत्वार्चे आहे. दुप्ऱ्या सर्व प्राचीन सारक्वतांत ठिकठिकाणीं प्रकीर्ण झाठेल्या विसंगत उल्लेखांची जुळवाजु- ळव करूनच यज्ञकर्मपद्धतीच ज्ञान होते. परंतु हीं सूत्रं म्हणजे यज्ञकर्म- ज्ञानाचा पाया अशा इष्टीर्न प्राचीन याज्ञिकांनीं वापरलेली प्राचीन पसतके होत. त्यांचे बिवेचन इतर्के पद्धतशीर तपशीलवार आहे की प्रत्यक्ष यज्त- कर्म पाहिल्याश्िवाय त्यांच्या सहाय्याने निरनिराळे यज्ञ सहन सिद्ध करतां येणे शक्‍य आहे. म्हणून धार्मिक संस्थांचे इतिहासास त्यांचे महत्व फार आहे. परंतु आणखी एका दृष्टीने सूत्रांची किमत फार मोठी आहे. कारण, दुसऱ्या कोणत्याही देशापेक्षा वेदकाळांत देखीळ हिंदूंचा 'देक्कि तसाच इतर महत्वाचे गोष्टींतीळ जीवनक्रम धार्मिक विधीच्या बंधनार्नी जखडलेला होता, आणि म्हणुनच प्राचीन हिंदूंच्या सामामिक स्थितीर्च ज्ञान मिळविण्यास गृह्याविधि धमसू् हीं अत्यंत महत्वाचे आधार होत. या कर्मवर्मविपयक ग्रंथसंप्रहाशिवाय सूत्रकालांत सूत्रपद्धतीर्ने रचि- छेळे अनेक प्रकारच ग्रंथ आहेत. त्यांचे स्वरूप जरी धार्मिक नाही तरी त्यो 'पूक 'यमीतत्य झह. या शर्‍्याच्या उत्तपरीत्यि चारण भ्ह्टे, 'ऱ्हणके भापंत उगठेल्या फेरफारांमुळे वेदांचे शुद्ध रीतीने पठन करणें अर्थ लावर्णे करिण होऊं छागळे त्यामुळे वेदांच्या अध्ययनाची अधिक आवर्य- कता भासूं छागून त्या अध्ययनास उत्तेजन मिळालें, हे होय, यांचा 6

ष्र संस्ृतवाड्र्‍्याचा इतिहात.

पमपनपम््म्मम्म्क्म्म्म्ससॉ

मुल्य हेतु दाचे यपार्थ पठत अर्थ लावर्णे या गोष्टींची पूर्ण तखूद करणें हा होय. ह्या दुय्यम प्रतीच्या पृम्तकांतील अत्यंत महत्वाची पुस्तकें म्हटली म्हणजे 'प्रातिशाख्य सूर्वे! हीं होत. यांत वेदांचे स्वर उच्चार, छंद इतर बाबी आणि विशेषतः वेदांतील ाब्दार्चे वाक्य करतेवेळी होणारे संधीचे फेरफार यांचा उहापोह केलेला आहे. त्यांत अनेक पुक्ष्म बाबींचा सुद्धां खल केला आहे, आणि तशाच बाबींच्या उहापोहाची पुनरावृत्ति ही यरोपांतीळ संघिशात्रपंडित करीत आहेत. या एस्तकांची याहूनही अधिक महत्वाची शाखा म्हटळी म्हणजे ब्याकरणशास्र ही होय. यांत हिंदूळोकांनीं भापेच्या पद्धतशीर एपकर- णापासुन जे सिद्धांत त्यापित केळे आहेत ते दुसऱ्या कोणत्याही देशां" तील प्रयाल्नांहून श्रेष्ठतर आहेत. या दिशेतील फार प्राचीन प्रयत्नां" संबंधीची माहिती फारच अल्प आहे. कारण पाणिनीच्या महान्‌ सुत्र- म्रंथार्न तस्पूर्वीच्या सर्व प्रयत्नांस मार्ग सारिठे. जरी पाणिनि सुत्रका- ,लाच्या मध्याच्या समारास होऊन गेला तथापि वेदेतर संस्कृतांचा उगम पाणिनीपासून समजला पाहिजे. कारण यानंतरच्या संत्छतावर पाणिनिनिर्मित मापाशास्त्राच्या बेधनांचे पूर्ण वर्चस्व दिसून येत.

या सूजकाठांतच बेद्गरंथांचे पंरक्षण करण्याच्या हेतूनं आणखी एक प्रकारची 'पुस्तर्के लिहिली गेलीं त्यांस * अतुक्रमणी! असे म्हणतात. ह्यांत बेदांतीठ प्रत्येक सूक्ताचे पहिळे शब्द, सूक्तकर्त्यार्चे नांव, त्याची आरा्यदेवता, त्यांतीछ चडचांची संख्या आणि त्याचा छंद, यांची नोंघ आहे. या पुस्तकांपैकी एकांत अन्य गोष्टींबरोबर त्रश््वेदांतीठ सक्त, चचा, शब्द आणि अक्षेरं यांची संख्या दिली आहे.

याप्रमाणे वेदकालाचा प्तामान्य आढावा घेउन आतां आपण त्या काळांतीळ वाडूमयाच्या निरनिराळ्या अंगार्ने सूक्ष्म निरीक्षण करू

याजचसयळ

भाग तिसरा.

कग्वेद हिंदुस्थानांत वाडूयाचा उद्‌य झाला त्या पूर्वीच्या काळाकडे ऐतिहासिक इष्टीर्ने पाहिळें तर, ज्या वायव्येकडील घाटांतून हिंदुस्थाना- वर्‌ युगातुयुग परकीयांच्या स्वाऱ्यांचे ओष आठे, त्याच वायन्येकडील घायंतून हिंदुस्थानास प्रथम प्रादाक्रांत करणारे पाश्चात्य आर्य योद्धे आहे, असें आढळते. या आर्य लोकांनी सिंधु नदीच्या दोन्ही तीरां- वरील प्रदेशांत, म्हणजे ज्याला ह्छी पूर्व काबुलिस्तान पंजाब असते शझणतात त्या प्रदेशांत, आपली वसाहत केली, आणि त्याच काळांत या आर्यांची अगर्दी प्रचीन काव्ये रचली गेली. आणि काळांतराने यांची भापा संस्क्राति सर्व देशभर पसरली. तीं प्राचीन कार्थ्ये क्रग्वेद या रूपार्ने आपणांस उपळव्य आहेत. साम किवा यजुवेद यांतीठ कचांचा संग्रह ग्रंथरूपार्न झाला तो केवळ व्यावहारिक करणास्तव जप्ता आळा, त्ता त्रश्‍वेदाचा नसून, तो अंथसंग्रह होण्याचीं शास्त्रीय ऐतिहासिक कारणे आहेत. कारण कीं, या प्राचीन वतनार्चे रूपांतर आणि ना यांपासून संरक्षण करण्याचे हेतूर्न करग्वेदाचे संपादक निःसंशय भ्रेरित माळे होते. शाकठशाखेची घरग्वेदाची जी एकच प्रत अस्तित्वांत आहे, तींत सूक्तांची संख्या १०१७ आहे, परंतु आठव्या मंडळाच्या मध्यभागीं समाविष्ट केठेढीं ११ 'वालखिर्ल्ये' घरून ती संख्या १०२८ आहे. या सर्व सूक्तांचे दहा भाग केलेठे आहेत, त्यांस मंडळे अर्स हणतात. पहिल्या आणि दुहान्या मंडलांतील सूक्तांची सेल्या सारखीच आहे, चाकीच्या मंडळांची सुक्तसंख्या कमीअधिक प्रमाणाने आहे. सैख्येच्या दष्टीन॑ क्रगवेदाची अ्रेथसंर्या होमरच्या सर्वे कान्यांपेक्षां अधिक आहे.

भाग ४४ 1. 2. तातपता हा, . इतिहस |. दाही मंडळांचे सामान्य संरूप ' सर्वे बाबतींत सारखें नाही. मंडळेर ते यांच्या स्वरूपांत पूर्ण साधम्ये आहे. आंतर प्रमाणा मरून असे दिसते की या स्ांपेक्ती प्रत्येक मंडळाचा कर्ता एकच कापे मैंवा त्या कपिचा वंगाज आहे. म्हणून यांत आपण 'पिक्‍वंशीय मंडळे अस नांव देऊं.ज्या ज्या वशामध्ये हीं मंडले प्रणीत माली त्या त्या वणा मर्थ्ये तीं फार पुरातन काळापासून निःसंशय परंपरेने चाटते आलीं असावी. शिवाय ह्या एकवेशप्रणीत मंडळांची रचना एकच पद्धतीची असून, ती बाकीच्या मंडटांच्या रचनेहून मित्र प्रका. रची आहे. मंडल १,८ १० हीं प्रत्येकी एकाच वंशांतील विवा गोन्रांतील चरपींनीं विरचिते नाहींत, परंतु त्यांत मेथकर्तृत्वाच्या तारू प्यंतेच्या धोरणाने अनेक संग्रह एकत्र केढेळे आहेत. नवव्या मंडलाच्या रचनेचा त्याच्या प्रणेत्यांशी कांहीं संबंध नाही; आणि त्यांतील पुरक सोम था पुकांच देवतेळा उदेशून आहेत हेच त्याच्या तसपेक्याचे कारण आहे. त्यांतील अतुवाक ( सुक्तसमुचय ) ळंदांच्या सजातीय धोरणावर केठेले आहेत. एकवेशीय मेडलांमर्प्य म्हणजे मंडले ते यांतही भिन्न अतुवाक आहेत, परंतु अस्ता प्रत्येक अतुवाक फक्त एकाच देवतेठा उद्देशून आहे. आतां, या सर्व मंडलांचा परतपरांशी कप्ता पैवंध आहे त्यांची रचेबा कोणत्या तत्वावर केळी आहे, याचा विचार करूं. प्रश्षिप्त कचा बाजुस ठेविल्या तर असें दिसुन येईल की, मंटछे ते हीं माठाख्प संग्रह असून, त्यांतील पुक्तांची संख्या अनुक्रमार्ने अधिक होत गेढी आहे. ही सोर, तर्शेच ह्या मेडलांच्या आंतररचर्नेतीळ सामान्य स्वरू- पांतीळ साधर्म्य यांचा विचार्‌ केला तर अते संमवते की, हीं मंड्छे भोगवेदार्ने मूळ अंग असून, बाकीच्या मंडळांचा काळांतराने त्यां समावेश केला अप्तावा, त्याच प्रमाणे पहिल्या मंडलाच्या दुसऱ्या भागाचे

तिसरा. ] कग्वेदाची रचना, ४५

लहान लहान असठेठे नऊ अनुवाक, ज्यांची रचना ग्रेथकर्त्योच्या समानतेवर केलेली आहे, त्यांचे काढांतरारने एकीकरण करून बाकीच्या एकवेशीय मंडळांत ते प्रारंभी जोडले' गेळे असावे, त्यांच्या आंतर- रचनेस ते उदाहरणरूप झाले असावे, असे संभवर्ते.

सामान्य रीतीर्ने पाहिले तर, एकवंश्रीय मंडलांतील पुक्तांम्रमार्णेच आठव्या मंडळांतीठ सूक्तांचें पर्परांशीं साधर्म्य आहे. कारण या सर्वामध्ये त्या त्याच शब्द समुच्चयांची, पदांची ओळींची पुनरावृत्ति आढळते. परंतु एकवंशीय मंडड़ांत तर्से नाहीं. कारण, जरी त्यांतील प्रणेत्यांमर्ध्ये कण्वगोन्नीयांचे प्राधान्य आहे, तरी त्याच्या स्वरूपावर त्याच्या रचनेची विशिष्ट छाप दिसते. शिवाय, सातव्या मंडळांतील सुक्तांपेक्षां आठ- व्यांत कमी सूक्ते आहेत यावरून आठवे मंडल एकवंशीय माठेपैकीं नाहीं, हे सिद्ध होत.

पहिल्या मंडळाच्या पहिल्या भागाचा आठव्या मंडलाशीं बराच संबंध दिसतो; कारण, त्यांतील अर्ध्यापेक्षा जास्त घूक्त॑ कण्ववंशीयांनी रचिठेजीं आहेत आणि त्यांपैकीं वहुतेकांमर्ध्ये आठव्यामंडटाप्रमार्ण त्यांच्या विशिष्ट छंदाचा प्रादुर्भाव दिसतो. शिवाय, या दोहोंमर््ये पर- स्परसदरश समान अर्थाची बरींच वाक्यें आढळतात. या दोहोपँकीं अधिक प्राचीन कोणते, अथवा त्यांचा “इतका निकट संबंथ असनांही तीं एकामेकांपासून इतकीं दूर कां केलीं गेलीं असावी, हे निश्चित करणे अशक्य आहे. कालानुक्रमाच्या आधारार्ने तीं वेगळीं केठीं असोत, किंबा कण्ववंशांतीड भिन्न शाखीयांनीं ती प्रणीत असल्यामुळे बेगळीं केलीं गेलीं अस्तोत, कसेही अप्तळे तरी, ही गोष्ट निश्चित दिसते कीं, त्यावेळी अस्तित्वांत असलेल्या मूळ संग्रहाच्या प्रारंभी शेर्टी वी जोडली ग्रेडी आहेत.

* पहिल्या आठ मेडटांर्चे एकत्र अथरूपार्न मथन आल्यानंतर नवर्व

४९ संस्कृतवाडरयाचा इतिहास. [भाग ७. ०० ची पा

्््क्क्ा

मंडळ अस्तित्वांत आठे असार्व यांत शंका नाहीं, एवढंच नाहीं त्याची घर्ना वरीछ ग्रथनाचाच परिणाम आहे. मंडळ ते यांच्या प्रणेत्या कीच्या वंशीयांनींच नवव्यांतीळ सोमपवमानास ( थुदधरीतीत वाहणारा ) उद्देशून रविठेली सूर्पेः आहेत, ही गोष्ट त्या वंशीयांच्या विशिष्ट पाठ़वपदांचा यांत प्रादुमोव असल्यामुळें सिद्ध होते. पहिल्या आठ्या मेंडांती सृक्तांशींही यांतील पवमानसूक्तांचा सार्यसंवंध आहे. निरनिराळ्या क्रपींच्या पूक्ताचे समानवंशीय मेडलरूपामे अथन होण्यापूर्वी पवमानसूक्तांचा एकत्र संग्रह केलेला असावा, असे वाटेत. परंतु, यावरून पवमानसुरू मागाहून रचिली गेढीं आहेत, असे मात्र मानतां येत नाहीं. उलट पक्षी, जरी त्यांतील कित्येक सूर्ते दहावे मंडळ अस्तित्वांत आळे त्या काळची असलीं, तथापि सोमसुक्तविपयक बहुतेक सर्व कान्यरचना अगदी प्राचीन वैदिक क्र्षांच्या काळीच पूर्णावस्येस गेली होती, असर मानण्यास चांगछा आधार आहे. कारण, या सुक्तां्चे आवेत्तार्शी बरेच साधर्म्य आहे इंडो-झराणी काळांतील प्रचलित वि्धीर्शी त्यांचा सेबंध आहे. नवव्या मंडलांतील सूक्तांच्या रचनेच्या कालानुक्रमाचा अद्याप साधार शोभ लागलेला नाही. पहिठी नऊ मंडळे तयार झाल्यानंतर दहाव्या मंडळाची सुर्छे अस्तित्वांत आली असतारवी यांत संशय नाही. कारण, त्यांच्या प्रणे- त्यांचा पहिल्या नऊ मंडळांश्ी पूरण परिचय झाला होता, ही गोष्ट पदो” पर्दी व्यक्त झाी आहे. दहाब्या मंडांतीछ २० पासून २६ पर्यंतच्या सूक्ताच्या कर्त्याने करर्वेदाच्या अगदी आरेमी असठेल्या “अश्निमीळे” या पदांचा आपल्या सूक्तांच्या प्रारंभी प्रयोग केला आहे, यावरून मंडले १-९ त्याच्या काळीं एक ग्रंथरूपाने प्रचलित होती, हें उघड होर्ते. सोमंदेवताविषयक वल्या मंडळानंतर दुहान्या मंडळाची योजना

तिसरा. ] कगवेदारचे दहावे मंडल, ४७

केठेली असल्यार्न त्यांतील सूक्तांची संख्या पहिल्या मंडळांतील संख्येशीं (१९१) समान केळेळी असल्यामुळें दहावे मंडळ पुरवणीरूप सूक्तांचा संग्रह आहे, असें स्पष्ट होते. यांतीक काव्याची एकरूपता कालक़मानुसार आहे; कारण हे मंटळ मागाहून प्रणीत केलेल्या संपूर्ण सुक्तार्चे अनुवाकांचे पुस्तक आहे. तरीहि, त्यांतीळ प्रवणीरूप असटेळे अनुवाक पूर्वीच्या नऊ मंडळांत मागाहून वाढविलेल्या सुक्तांपेक्षां अधिक प्राचीन आहेत.

दहाज्या मंडळाचा विपय स्वरूप यांवरून काढिटेल्या अनु- मानांवरून हे मंडळ पुप्कळ मागाहून रचिठें गेलें अप्तार्वे, अत व्यक्त होते. देवदेवतांच्या दृष्टीनं पाहिळें तर क्रर्वेदांत प्रारंभी आलेल्या देवतांचे महत्व या स्तुतिपाठकांच्या भावनासृष्टीतून कमी होत गेठेळे दिसते. उपा वगरे कांहीं देवता तर यांतून नाहींतशा झाल्या असून इंद्र, अभि, इत्यादि फार ळोकम्रिय झालेल्या देवतांचेच महत्व राहिलेळे आढळते, आणि केवळ अधिक व्यापक स्वरूपाच्या 'वि्वे देवाचे महत्य फार वाढळेळे दिसर्ते. उब्टप्ती “क्रोध” “श्रद्धा 7 इत्यादि मनो- विज्ारांत देवतांचे स्वरूप देऊन नवीन प्रकारच्या देवता आस्तित्वांत आणलेल्या आढळतात. तर्सेच पाहिल्या नऊ मंडटांस अगर्दी अपरि- नित अशा विश्वोत्पत्तिशास्र, तत्वविचार, वियाहविधि, और्ष्वदोहेक विधि, मंत्रतत्रप्रयोग इत्यादि विषयांवर दहान्या मेडलांत परप्कळ सूर्क्ते आहेत, आणि त्यामुळें या मंडलचे स्वरूपवैचिज्य इतर मंडलांपेक्षां त्याचे अर्वाचीनत्व हीं व्यक्त होतात.

भाषेच्या दृष्टीनी दहावे मंडळ इतर मंटालांच्या मागाहून रनिठे गेठं आदे, आणि दुसऱ्या वेदांच्या मापेकटे याचं अनेऊ थाग- तींत सेकसग झाळें भादे, अर्स दिसते. या अनुमानाची सत्यता स्यालीऊ भोण्या उदाहरणांवरून सिद्ध होईठ. या मंटडांत स्वरमेफोचन यार्‌ंबार

शट संसखृतवाडर्‍याचा इतिहास. [ भाग

आढळते स्वान प्रगृद्य कमीकमी होत गेठेळें आहे. आधुनिक संस्कृत . भाषेच्या नियमांप्रमाणे च्या पेक्षां 'लःचा अधिक उपयोग केठेशा , आहे. वैदिक संत्कृतांतील प्रयमेचा अनेकृवचनीं प्रत्यय 'आसस! याचा प्रयोग कमी होत गेठेढा आहे. त्याच प्रमार्णे पुष्कळ प्राचीन शब्दांचा प्रयोग कमी होत गेठेढा असून, नवीन शब्द रूढ झालेले आहेत. पहिल्या नऊ मंडलांत पन्नास वेळां आलेले “सीम!7 हे अन्यय दहाव्यांत एकदांच आढळतें. लभ, काल, लक्ष्मी, एवम्‌ यांसारखे अर्वाचीन सेत्कू- तांत प्रचित असलेले शब्द यांत रूढ झाठेळे दिसतात- तर्सेच बुद्धिपरर सर केळेळे आर्पशळ्दप्रयोग यांत ठिकठिकाणीं दाखवितां येतील.

यावरून क्ररवेदाच्या रचर्नेत दहाल्या भंडळाची स्थिति इतर मंडळांपेक्षां कमी प्राचीन आहे, . असे स्पष्ट व्यक्त होते. पहिल्या नउ मंडलांमध्येही कित्येक विशिष्ट .सूक्तां्चे अप्राचीनत्व सप्रमाण सिद्ध झालें आहे, आणि तीन किंवा पांच निरनिराळ्या काळा- मध्यें त्यांची रचना झाली असावी, हे सिद्ध करण्यांत साधनांची मजल बरीच पुढे गेली आहे. पहिल्या नऊ ; मंडलांतील सूक्तसग्रहांचा काळ नक्की ठरविण्याइतकी शोधाची मजळू अजून गेलेली नार्ही. मात्र एवढे टक्षांत ठेविळें पाहिजे कीं, एकाद्या सैम्रहाचा किंवा त्याच्या एकाद्या मागाचा अंतर्भाव मागाहून केला हणून तो संग्रह किंवा भाग केवळ अप्राचीम आहे, अक होत नाहीं.

क््येदांतीक़ सरव सूर भरणीत होऊन अस्तित्वांत येण्यास कि" त्येक दातर्के ढागळी असतील. इराणी छोकांपासून हिंदू आर्य वेगळे झाळे त्यानंतर अर्वेदकाळापूर्वी जो म"्यवर्ती काळ होऊन गेळा त्या सेक्रपणकाळांत प्राचीनतम अशी काव्ये जुन्या कौशल्यपूर्ण धर्वी- वर रचिठी गेलीं अमून, त्या पद्धतीचा या काळात विकास झालेला असावा. कारण क्ावेदाच्या पुराणतम भागाचे कते आपल्या काग्यांत

तिसरा. ] कखेदांत्गत काळाजुक्रमसूचक प्रमार्णे. १९

आपल्या पूर्वनांचा उल्लेख करून त्यांच्या सरणीनें आपण स्तुति करितो, त्यांच्या कान्यांचा आपण जीर्गोड्ठार करितो आही. पुरातन कालीं आपल्या पूर्तजांनीं कार्व्ये रचिर्डी होतीं, इत्यादि ते घ्वनित करितात. दहाव्या मेडळाशिवाय बाकीच्या करग्वेदाच्या मार्गांत निरनिराळा काळमेद सिद्ध करण्यास भापाप्रमाणांच॑ साहाय्य फारच अल्प आहे. कारण अनेक प्रणेते असुन देखील सर्व सुक्तांची भापा एकाच पद्धतीची आहे. विचारदेक्ी आणि काव्यरचनाकोदल्य यांतीह कमी आधिफ- पणा दाखविर्ण शक्‍य आहे, परंतु भापासरणीमर्ध्ये मेद आढळत नाही. तथापि धीमेपणार्ने बारकाईनें चाललेल्या संशोधनाच्या प्रयत्नास ग्रेय- रसना, छेंदोयोजना विपययोजना यांपसून उपल्ध असलेल्या प्रमा- णांच्या साधनानीं असे आधार मिळत चाले आहेत की, काळावधीर्ने कखेदाच्या सर्व मंडळांचा कालनिर्णय सिद्ध होऊं शकेल,

या फार प्राचीन काळची हस्तठिखित प्रत जरी उपळ्घ नाही, तथापि सुदेवार्ने क्रप्वेदाचे पुमारे २९००० रां पेक्षां अधिक पाठभेद उप- व्य आहेत, हे पाठभेद आपणांस बाकीच्या तीन वेदांत उपल्ध आहेत, कारण यांची रचना करण्यांत क्रग्वेदांतून सूक्ते, कचा ओळींच्या ओळी घेउन त्यांचा त्यांत समावेश करण्यांत आठेढा आहे. अन्य संस्मरणीय महत्वाच्या ग्रंथांचा शोधपत्रुद्धीन॑ पांगोपांग विचार करण्यास त्यांच्या हस्ताहलितांचा नितका उपयोग होतो तितकाच चेदाचा विचार करण्यास वाकीच्या वेदांचा उपयोग आहे. यामुळे यास्क प्रातिशाल्य याच्या आधारापेत्तांरी बहुत प्राचीन अशा पाठभेदांशी करग्वेदाची परंपरागत प्रचलित असटेली प्रत ताडून पार्हर्णे डक्य झा आहे.

बाकीच्या पश्चात्काडिक वेदांपासून उपळ्य असलेल्या करव-

दाच्या पाठभेदांयरून पाहतां ही प्रचद्ित अमदेखा काग्वेद्यरेय योड 1

५९ सैस्कृतवाडूयाचा इतिहास. [माग या पो स्स्स अपवाद खेरीजकरून जशाच्या त्ताच त्या वेळीं अत्तित्वांत अत्ता आणि ज्या वेळी सामवेद, युरवेराचा आति प्राचीन माग अर्वश, हे मणीत झाले त्या वेळीही अत्य करम्मेदू्सहिता प्रचटित नसावी, असत अडुमान निते. अन्य वेदांप्रमारणे क्रग्वेदांतही घोटाळ्याचा दि दोपाचा भाग अत्यंत अस्प आहे. यावरून उवड होते वी, क्रसेदांत प्रतिर्बिबित झाटेल्या खिस्तशकापूर्वी कर्मीत कमी १००० वपीप्ी च्या म्हणजे आमपासून सुमारे तीन हजार वर्पोपूर्वींच्या वैदकाठीत परंपरागत स्मितीर्चे यथार्थ चित्र पूर्ण अखंडपर्ण शुद्ध भाषेमध्ये आप- णांस उपलब्ध आहे. दुसरे वेद प्रणीत होण्यापूर्वी आणि धार्मिक विधींची घटना होण्यापूर्वी पिढ्यानुपिढ्या मुखोद्रत चालत आलेला आणि ज्याच्या उत्पत्तीला ऐतिहासिक महत्व आहे अस्ता हा धार्मिक काल सेप्रह शो केद तो, त्याच्यांतूनच उसन्या घेऊन आणि नवीन भार्मिक विधींच्या गरना छन्या पाडण्याच्या देवून वाटेल तशी मांडणी करून योजना केलेल्या कर्चांचे संग्रह ने बाकीचे तिन्ही वेर, त्यांपेक्षां तो अधिक काळजीपूर्वक जशाच्यातसा आजपर्यंत जपून राखिला जावा, हे अगदी स्वाभाविक आहे. कारण की, ज्यांनीं प्राचीन करगेदग्रंथ सलंग जसाच्यातसाच अखंड परंपराने राखिठा त्यांच्यापेक्षा ज्यांन जर: कचा काढून त्यांत स्वऊत क्रहुचांची जोड देऊन संवीत

मय ठेवण्याची कमी काळमी घेणार, हे उघड आहे. जेर्थे नवीन परंपरा ध्ये यात “उमप जुन्या परेपेरेचे वमन कमी होणारच. दोर माली 'ट्षांत घेऊन चमग्वेदाचे परीक्षण करण्यांत येते. त्यापकी वारी “त्यवेद्‌ निमीण झाला तो पहिल्या ज्या कालांत

र्नी संधिनियमानुमार त्यास संहितेर्चे रूप

तिसरा. ] » क्ररवेदसंहिता. ५१

आणिलें तो दुसरा, असे हे दोन कालावधि होत. अगर्दी प्राचीनकाठीं केवळ मुखोद्वत पठनपरंपरेने चालत आल्यामुळे त्याचे योग्य रीतीने संपादन होईपर्यंत विश्वसनीय अशा स्वरूपांत तो राखला गेला नव्हता. अतिप्राचीन काळापासून नुसत्या परंपरेने चाळत आलेल्या ग्रंथांप्रमार्णे त्याच्यावरही फेरफार आलेल्या भाषेचा परिणाम आल्यावाचून राहिला नाहीं, अते नाहीं. अगदीं प्राचीन काळीं आठेळे भाषाविषयक दोप जरी त्यांत आहेत, तथापि संहितेत त्यार्चे पर्यवसान होतांना फेरफार होईतोपर्यंत असलेळें त्याचे स्वरूप विलक्षण विश्वासनीय अशा स्थितींत राहि. ह्या त्थितीं- तील हा ग्रथ त्याच्या प्रणेत्यांनीं केठेठा मूलग़ेंथ यांत दीकडो ठिकाणीं भेद आढळतात; तथापि त्यांतील शब्द त्याच्या प्रणेत्या करर्पीरनीं योनि- हेल्या शब्दांहून फार भिन्न नाहींत. उदाहरणार्थ, खरा शब्द "पुम्ममूण कीं “युम्नम 7? हे निश्चित करण्यांत संदेहास जागा नाहीं. भेद आढ- ळतो त्याहा कारण संधिनियमानुसार शब्दांच्या बाह्मस्वरूपांत जे फरफार आले तेच होत. उदाहरणार्थ, ज॑ पूर्वी तुअम्‌ हि अपे” अर्स उच्चारिळें जात असे त॑ आतां “त्वम्‌ ह्ये” अस मारले. याम्रमार्ण मूळ मथाला भ॑ नवीन स्वरूप देण्यांत आर्ल ते॑अपुरें असुन त्यांत असंव- द्वपणाचा दोप आहे. संहिनेमधीळ संधिरूपांनी छंदांत बराच घोंटाला आहा आहे. परंतु छंदांला अनुसरून वांचर्ळ॑ असतां ग्रंथास स्पार्चे मूळ स्वरूप सहज देतां येत. आतां, संहितेमुळे सहज होणाऱ्या दोपांपासून बारिक सारिक स्थठांचे, आणि सहज टुस होऊं शकतील अशा विकल्पयुक्त रूपांचे, स्वरांतीळ सुक्ष्म भेदाचे दोपांपासून संरक्षण झाठें आहे. अशा मुद्यांवरून अर्से अधिक अनुमान होते की, अति शसतन काळायासून चा. गंवाची भावा सुद्ध रासण्यावी काळनी घेण्यांत आठी होती. पिल्या काढावीत परंपरेमुळें दुसऱ्या काढा- बधत व्याकरणप्रमेयांमुळे आलेले दोष खेरीनकरून कम्वेदार्ने मूल-

02. नत शग गत

तवरूप बारीकसारीक बावतींत पुद्धां विज्कण काळजी घेडन नशाच्य तते शुद्ध ठेविण्यांत आठे आहे. मा चरादषणांमरय्ये बडवेदविपयक जीं वादवियादात्मव निल पे आहेत त्यांवरून तत्काडी ययुर्वेदांतीठ ग्यांत निरूपिठेल्या वििपेततह अधिफ विद रौत्रीने केद्यंथांचे खरूप यथा रीतीने बि करण्यांत आळे होते, अते सिद्ध होते. कारण दातपय ब्राहणांत यं दांतीछ विधीत फेरफार करगे शक्य आहे अते म्हळ्ळें आहे, १४ कित्येक आचायीरनी तवेदांतीठ बर्वे फेरफार करण्याचे प्रतिपाविह आहे, ती कल्पना विचार करण्याठा सुद्धां योग्य नाहीं, अते कॅटाळून लाविठी आहे. अमुक अपुक विधिविषयकर सूक्तांत' द्वि अदुवाकांत अमुक व्हवहेल्या आहे. असेही उठेल ब्राशणत वारंवार आढळतात. अश्या सेख्येविषयींच्या उल्लेखांचा कलेदांतीठ म्रेयसंए्येशी पूर्ण मेळ. दिसतो. उलटपक्षी कित्येक सुक्तांच्या स्यानांची आदळावट्ठ केलेली कित्येक आजिबात गाळले आहेत, अते प्रकार देखील ब्राह्मणांत आटळतात. परतु त्याचा सॅम विधिविपयक, सूक्तांशी असल्यामुळे अस्ते प्रकार आले आहेत, आणि * म्हणून त्यांनीं ज्या ग्रंथांतून सूक्ते घेतळीं तो अथ आपल्या अस्तित्वांत असलेल्या ग्रंथाहून भिन्न होता, असें, मानण्याचे मुळींच कारण नाहीं, सझांमर्ये देसीठ बदल्टेल्या स्वल्यांत अर्चा आढळतात पा त्या एकाद्या प्राचीन श्रतींतून घेतलेल्या जाहेत असं नसून, ब्राह्मणा” प्रमाण पुत्तांतही विभिविषयक परिभापेला आवरयक असते फेरफार त्यांत कठे आहेत. उलटी आपल्या प्रतीची सत्यता दुर्शविणारे असे त्यांत पुष्कळ उछेत आहेत. मारांश, 'गांखायनमूज्ांत अमूक स्तांतीड अमुक करनांच्या स्थानाविषयीं विरा अमुक अस्वकांतीळ सूक्तांच्या सेल्येविपयी न॑ ठिहिळें जाहे ते जापल्या प्रतीशी तंतोतंत

तिसरा. ] संहितेच्या रचनेचा काठ, द्रै

निच्या योगार्ने शेवटी क्रग्वेद्राळा धर्मविधीर्चे स्वरूप प्राप्त मारे ती संहिता केन्हां प्रणीत आळी या प्रक्षाचा आपणांस अजून निकाठ करावयाचा आहे. आतां, अमुक शब्दांत किया पद्समुव्चयांत अमुक अमयय अथवा अक्षरे आहेत अश्शी स्ट विधाते आहेत, परंतु संहितेत स्वरसंधि झाल्यामुळें त्यांचा संहितेशीं मळ वमत नाहीं. शिवाय, माहाण- वाड्मयांतील प्राचीन भागांत येदांनीळ पदांच्या संथिविपयफ प्रक्षांचा उहापोह केलेला मुळींच आढळत नाहीं. यावरून अस अठुमान निर्वर्त कीं घ्राष्पणांची रचना पूर्ण झाल्यानंमर संहिता विरचिली गेढी आहे. ्रा्षणांची प्रवणारूप जी आरण्यके उपनिषदे त्यांची गोष्ट मात्र निराळी आहे. या अ्रंथांत फिल्येफ पदसमुद्ययांभदतळ ब्याकरणासुसार पारिभाषिक शब्दांचा उल्लेख आहे एवढेच नन्हे तर, वेदांतील पदांच्या सेघीविपयी सविस्तर सिद्धांत प्रतिपादिळे आहेत. यांतच झाकल्या डूफेयाद्रि धार्मिक वैय्याकरणी, ज्यांम प्रातिशाख्यांमऱ्यं आधारभूत मानिठे आहे, त्यांचीं नांवे प्रथपनः आदळतात. व्याफरणपिषयफ चर्चेच्या दृष्टीने पाहतां मापणांचा काळ यास्फप्रातिशाख्यांचा काळ यांच्या मध्ययर्ती कालांत आरण्यके उपनिपर्टे निर्माण झाली, अस दिर्मते; आणि याच मध्ययर्ती कालांत म्हणने खिर्लश्यकापूर्यी ६०० वर्षीचे सुमाराम मेरिता तयार झाळी असायी, असे सिद्ध होतें. सेहिनेने काम परे झाल्यावर फेरफार झिया नादा यांपासूत या धार्मिह़् विधियुक्त प्रेथांचं मंर्षण करण्यासाटी विटक्षण काठनी घेण्यांत आठी, त्याचा परिणाम असा झाळा की, त्या. म्रेथाचे इनह्र्‍या दिधमनीय सोवीने मेरसषण झाले आहे की बाहुयाच्या इतिहासात अमे दुसर ट्रण नाहि, या सरक्षेणाप पाहा उपाय सामण्पात आसा सो अमा की, मेदितेती1 पदाचे एयपरणण करून “पटपट नि्मश फरण्यांन आण, या परपाटात सेनेतील मई बाळ स्वात रुपाने डिड

4 संस्कृतवाडयाचा इतिहास. [भाग उक नक मक कि ट्र

आहेत, आणि त्यामुळे यांत चरेदारचे प्राचीनतर स्वरूप पूर्ववत उप- रृव्ध होते. पद्पाठामर्ध्ये कांही स्थळी अर्थ विपर्यास विपर्रात समज झाढेळा आढळतो, त्यावरून सेहिता पद्पाठ यांची रचना समकालीन नाही हँ व्यक्त होते. तथापि पदपाठाची रचना सेहितेनंतर थोड्याच अवर्धीत झाडी असावी असे दिसर्ते. कारण ऐतरेय आरण्यकाच्या कत्यीळा पदपाठाची माहिती होती असे समजते, आणि हा याक्त शौनक यांचे पूर्वी होऊन गेला असावा अर्से यास्काने केलेल्या त्याच्या उल्लेखावरून आणि पद्पाटास अनुसरून शोनकार्ने रचिठेल्या “कर्वैद- प्रातिशाख्या'? वरून उघड होर्ते. क्रवेदांतील कांची सत्यता किंवा अस्सल्पणा तिश्चित कर- प्याची एक कसोटी या दृष्टीर्ने या ग्रंयारचे महत्व किती आहे हे खाठील गोष्टीवरून व्यक्त होते. क्रवेदांतील सर्व क्र्चां पैका ( मं. ७, सू. ९९, क. १२; म॑. १०, सू. २० क. !; " सू. १२१, १०; सु. १९०, क. १-२) या सहा तांचे एथकरण पद्पाठांत दिलेले नाही. यावरून त्या खऱ्या क्रग्वेदकाठीन आहेत है शाकल्यास मान्य नव्हते, आंतरप्रमाणांवरून त्याचे मत खरें ठरत. या साही संपूर्ण आहेत यांत शंका नाहीं. पूर्वी वाढविल्या गेढेल्या चचा, ज्या शाकल्यास विधि म्हणून मान्य आहेत, आणि ज्यांचा पद्पाठांत कोणत्याही रूपार्ने समावेश होऊं शकला नाहीं अशीं प्रव” णीरूप सिर्ल्ये, या दोहोंच्या मधली स्थिति या सहा क्रचांची आहे. या पवित्र घर्मम्ेवाच रूपांतरापासून संरक्षण करण्यांसाठी अधिक खात्रीलायक्र अस्ता दुसरा उपाय एवकरच योजण्यांत आठा तो म्हटछा म्हणजे कमपाठ हा होय. हा क्रमपाठही प्राचीन आहे, कारण पुपाठाम्रमार्णे याच्याशीही ऐतरेय आरण्यकाच्या कर्त्यांचा चांगळाच परिचय दिमतो. पद्पाठांतील प्रत्येक पाठाची क्रमपाठांत द्विरक्ति केली

तिप्तस. ] पट, जटा, आणि घन पाठ, ५५

आहे आणि त्यायोगे प्रत्येक पदराचा पूर्वगामी पश्चाद्वामी पदाशी संबंध जोडढा आहे. उदाह्रणार्थ, “अभिम्‌ ळे परोहितम्‌ यत्ञस्च देवमू इत्यादीचा “अस्तिम्‌ ईळे इळे प्रोहितम्‌ प्रोहितम्‌ यज्ञस्य यत्तस्य देवू” इत्यादि अपा क्रमपाठ होतो. याशिवाय आणखी जटापाठ असून त्याची रचना क्रमपाठावर केली आहे. यांत प्रत्येक पदाची प्रथम शेवटीं यथानुक्रम आणि मध्यंतरी उल्ट अश्शी तीन वेळां आवृत्ति होते, जर्से; असिम्‌ ईळे ईळे अभिम्‌ अश्िम्‌ ईळे इत्यादि. या रचनेच्या गुंता- ग्रुतींची परमावधि 'श्रनपाठां/त झाली अपून त्यांत “अस्निम्‌ इळे, इळे अप्निमू, अश्निम्‌ ळे प्रोहितम्‌ , पुरोहितम्‌ ईळे अभिमू, अभ्िम्‌ ईळे प्रोहितम!' अस्ता पदांचा अनुक्रम आहे. पद्पारठांस संहितेचं रूप देतांना आवश्‍यक असे पर्ज फरफार बरो-

बर दाखविण्याच्या हेतूर्ठे प्रातिशाख्ये रचिी अमल्यासुळें तीं देग्वीठ क्मवेदार्चे संरक्षण करण्याची साधर्नच आहेत.

श॑वरटी, क्रव्वेदांतीछ क्रचांची अनेफ दृष्टींनी नोंध करून त्या पविम मंयारचे संरश्षण करण्यासाठी '।अट॒कमणी” नामक पुरवणी अंथ रनण्यांत आले, आणि त्यांत क्रग्येदांतीळ सुक्त, करा शब्द एवढेच नहे पण अक्षेरे यांचीही गणती करून ठेविडी आहे.

कग्वेदर्मय आपणांस एकच रूपाने उपळ्थ आहे; परंतु प्राचीन कालीं त्याच्या प्रती अन्य रूपांत अस्तित्वांत होत्या ड्िंजा कमे या प्रश्षाचा आपणास निर्णय करणं आहे.

सुध्फालाच्या अखेरीस पिरचिठेल्या प्रवणीरूप ''चरणत्पुह" मामफ ग्रंथांत करेदाच्या (१) शाफत, (२) वाप्कड, (१) भाखटा- यन, (४) शांखायन, उणे (९) माडूकेय अश्या पाच शाग्यांचा उस आदळवो. यांपैकी तिसन्या नयन्या शागेच्या भरतीत तफावत नार्ही; मागर त्यात शारलशारत फरफ इतशगच आहे का, आश्यरायन

द्‌ संस्कृतवाड्यांचा इतिहास. [भा पा

शासेहा शेवटची पखणीवभा अकरा वाळालेल्ये विधि या इष्टींन सप मान्य आहेत, तसेच शांखायनाळा त्यांतील कांही क्रचा वळून मान्य आहेत, तशीं ती शाकलांना मान्य नाहीत. म्हणूनच वोराणिक प्रपेरेत दंतकर्थेत फक्त शाकळ, वाप्कढ आणि मांडूकेय या तीन शाखांचा उद्लेख आढळतो. आतां मांडूकेयांची कदाचित्‌ निराळी स्वतंत्र स्ळ्पाची प्रत असठी तरी ती प्राचीन काळींच नष्ट आलेली असली पाहिजे; कारण अशा प्रतीचा कोठेही उल्लेख आढळत नाही. यावरून आतां फक्त शाकछ वाप्क्ठ या दोन शाखांविपयींच विचार कराक्याचा राहिला. आतां 4प्कलांत शाकटांत इतकाच मतभेद होता की वाप्कडांस मान्य असठेली आट अधिक सूर्कत त्यांनीं पहिल्या मंडलांतील कांहीं सृक्तांस देठं विशिष्ट स्थान ह्या गोष्टी झाकलांप समत नव्हत्या, अर्से मानण्यास अवांतर वेद्विपयक वाढूयांत पुरेसा पुरावा आहे- पातु या बाबतीत वाप्कठांची प्रत आजपर्यंत चालत आलेल्या प्रतीशीं मिळविठी अस्ततां गौण दिसते. या विवेचनावरून अर्से सिद्ध होते की, शाकलांमवळील त्रहरवेद्ग॑य खऱ्या परंपरेला अर्‍ुप्तरून होता त्याची विश्वसनीय अशी खरी प्रत त्यांनीं परंपरेने चाळविली ती एकच प्रत अस्तित्वांत असठी पाटिजे, तीच आपणांस

उपल्य आहे. दुसऱ्या सेहितांम्रमाणच चग्वेद्संहिता, शतपथ ज्राह्मणय आणि आरण्यकासहित तैत्तिरीय त्राह्मण हे ग्र स्वरोचारांसहित आपणांस उपळळ्व आलि आहेत. या, ग्रंथांच्या स्वरूपाच्या विल्क्षण धार्गिक पविततेमुळे त्यांच्या शुद्ध इष्टगुणकारी पटनाच्या कामीं सरास फार मरत प्राप्त झाट, तुठनात्मफ दृष्टीने पाहिें तर ग्रीक लोक देखील फक्त सशप्रमाथेच नेदांतील स्वर केटस्वराच्या आरोहावरोहावर

तिमरा. ] वैदिक स्वर. ५७

अवलंबून असल्यामुळें त्याच्या स्वरूपांत संगीताची छटा आहे. संस्कूनांत स्वराचा हा धर्म पाणिनीच्या काळानंतरही पुष्कळ दिवस टिकला. परेतु जसे ख्रिस्तशकाचे प्रारंभी ग्रीकमांपेमर्ध्ये स्वराचे पर्यवसान केवळ शाब्दावर भार किंवा आध्रात दशविण्यांत आलें तर्सेच इ. स. ७०० शच्या सुमारास संस्कृत स्वराचेंही झाले. परंतु ग्रीक उदात्त स्वर उंच असल्यामुळे प्राचीनकाळी तो शब्दामध्ये ज्या वर्णावर असे तसाच तो अर्वाचीन ग्रीक भार्पेत त्या त्या वर्णावर राहिठा, पण आधुनिक संस्छन भाषेचा वैदिक स्वरा संबंध नसल्यामुळें तो आधुनिक संस्छू- तांत टिकला नाही. आधुनिक संस्कृतांतही शब्दांवर जोर देण्यांत देतो, परंतु त्याची स्थिति लातीन भार्पेतील स्वरांप्रमा्णे शब्दांतील वर्णसमु- बवयायर अवलंबून आहे. जस उपांत्य दीधसवर किंवा उपांत्याच्या पूर्वीचा दीघ स्वर शेवटी छु स्वर असेल तर त्यांवर जोर देण्यांत येतो (उदाहरणः- कालिदास, ब्रॉश्चिण, हिमालय, इ, ). असा स्वर किंवा शब्दावर जोर देण्याची पद्धत खीस्तशकापूर्वी कित्येक शतकांपासून प्राकृत भार्पेत होती अर्से मानण्यास सबळ आधार आहे, आणि म्हणून प्राकृतभापेचा संस्कू- तावर परिणाम होऊन तशी स्वरपद्धति संस्छतांत दाखळ आढी अत दिसते क्रग्वेदांत तर्सच अन्य वेदांत तीन प्रकारचे वर आहेत. त्यांतील फार्‌ महत्वाचा म्हटला म्हणजे उदात्त स्व! हा होय आणि तो म्रीक , भाषेतील उदात्त (१०१६७) स्वरासारखाच आहे. ' तुलनात्मक भापा- शाख्रावरून अर्से सिद्ध झार्ळे आहे कीं, आर्थ लोकांच्या मूळ भार्पेत शब्दांतील ज्या वर्णावर उदात्त स्वर असे त्याच वर्णावर संम्कुनांतही तो आहे. कांहीं अपवाद खेरीनकरून म्रीकमर्थ्येही संस्छृताप्रमार्णे शब्दांतीछ त्या त्या वर्णावर उदात्त स्वर आहे. उदाहरणार्थ, 'हे्त' या म्रीक शब्दाचे संस्कृत 'सर्तत' या शब्दाशी स्वरोचारांत साम्य आहे. 8

ष्ट संसृतवाड्र्‍याचा इतिहास. [भाग 0

0 यि टा.

'अनुदात्त' हा वेदांतील दुमरा स्वर होय. हा उदात्ताच्या पूर्वी अत्ततो हा उच्चारतांना उदात्ता इतका जोर देण्यांत येत नाहीं. '्लरि' हा तिप्तरा सवर असून तो वहुरा. उदात्ताच्या मागून असनो, आणि त्याचा उच्चार खाच्या भावाजांत करितात. वा स्वरनिन्हे देण्याच्या ज्या चार पद्धति आहेत त्यांत क्ररबेदा पंढत सामान्य रीतीनं फार प्रचलित आहे. * या पद्धतीम्रमार्णे उदात्त स्वरासाठी चिन्ह मुळींच ल्रिहिण्यांत येत नाही, अदुदात्त सवर ज्या बणोवर असेल त्या वर्गाखालीं आडवी रेघ मारून तो दर्शविठेला सतो, आणि स्वरित ज्या वर्णीवर असेल त्या वणीचे डोक्यावर उभी 'रख मारुन तो दाखविठेडा असतो. अनुदात्त स्वरित यांचा उदात हा मध्यवर्ती म्वर असल्यामुळें तो चिन्हाने व्यक्त करीत नाहीत. केग्वेदाच्या सुक्तांतील करचांची सेख्या प्रत्येकी सरासरीने कमी 'तीन'व ात्तीत नास्ती अठ्ठावन आहे. परंतु सामान्यतः बहुतेक सुक्तांत ती दहा किंवा धारापेक्षां अधिक नसते. ह्या त्रा निरनिराळ्या भकारच्या पंधरा छंदांते विरचिलेल्या आहेत, परंतु त्यांपैकीं सात छेदाचा उपयोग बारंबार केठेडा आदळतो. या पर्वात तीन छंदांची योजना इतकी केळी आहे कीं, एकंद्र कर्वेदांतील अत््वांचा जवळनवळ चार पॅनमार भाग या तीन छृंदांत आहे. आ्रीक आणिवेदिक छंद शाखांत महत्वाचा भेद आहे.औक छंद शाखात वृत्ताचा प्रमाणरू्प अवयव म्हटला म्हणजे गण होय, परंतु ऊर्येदातीठ

* स्वरचिन्हे देण्याच्या दुसऱ्या तीन पद्धांते आहेत त्या अद्मा'-( १) हृष्ण यजुरदेंदाच्या मेत्रायणी काठक सहितात उदात्त स्वर वणोवर उभी रेष माळून दाखविण्याची पडत भादे; ( ) शतपय त्राहणात उदात्त स्वर बणीखाठी रेघ मारून दाखविण्याची पद्धत आहे, आणि ( ) सामवेदात स्वराच परस्पर” हून उच प्रमाण अनुक्में १, २, अस अक हून व्यक्त करण्याची पेत भाडे योत उदात्त ( ) दया सर्वात उच म्वर आहे.

तिसरा. ] * बेदिक छंद. ५९

छेदांत तो पाद्‌ असतो, त्यांत गण मोजण्याची पद्धत नाही. येर्थे एक गोष्ट मात्र ढक्षांत घेण्यासारखी आहेती ही कीं, वेदांत बृत्ताच्या प्रमाण- रूप अवयवाला 'पाद! ही संज्ञा दिली आहे. त्याचे कारण मात्र एवर्ढेच दित्त कीं प्रत्येक *छोकाला चार चरण असल्यामुळें त्याच्या चतुप्पा- दांशीं असणाऱ्या स्वाभाविक साइल्याने प्रत्येक चरणास पाद ही संज्ञा दिली. साघारणपर्णे प्रत्येक पादांत आठ, अकरा किंवा बारा अक्षरे असतात. तीन किंवा चार पादांची एक क्रचा होते. फारच थोड्या स्थठीं थोजिलेल्या चारपाच विशिष्ट तऱ्हेच्या क्रचांत एकएक क़्चा निरनिराळ्या छेंदांतीड़ पादांची केठेली आढळते. प्रीक छंद शास्त्रास अपरिचित अशी वेतसवृत्ति वेदळंदांत आहे बती ठछातीन भार्पेतील सॅटरनियन छंदांच्या अनियमितपणासारखी आहे. फक्त शेवटल्या चारपांच अक्षरांचा ताळ (यति) निश्चित केलेला असून पादाच्या पूर्वमागाळा नियमांचे बंधन नाहीं. वेदकाळानेतरच्या सर्प संत्कृत ठंद्‌ शास्त्राची इमारत ज्यावर उभारली आहे अशा वेदळंद शा- ख्राचा ऐतिहासिक संगतीच्या धोरणाने विचार केळा तर, इंडोइराणी युगाच्या आणि वेदेतर सम्छृतवादयाच्या अशा दोन्ही पद्धतींमंधील़ मध्यवर्ती स्थितीचे वेद7द शास्र द्योतक आहे, असे दिपर्ते. कारण आदेस्ता भाषेतील काव्यग्रंथांत देखील क्रम्येदाप्रमार्ण ग्णमात्रांची विशेष पर्वा करतां अटास्षरी आणि एकादशाक्षरी पादांचे रछोक केठेठे आहेत. आणि त्यावरून असे सिद्ध होतें कीं ज्या काळीं हिंदू व॒ फारसी ठोक एकजातीय या नात्याने राहात होते त्या काळची छेदारचना अक्षरमितीहून अन्य तत्वांवर अवलंबून नव्हती. उद्रपक्षीं वेदकाालेतात्च्या ऐेल्ययाइयातील कद जाळात अठुपुस “येकेरीत, इतर सवे वृत्तांत प्रत्येक पादांतील मात्रांची संख्या निश्चित केलेली आहे. सारांश छंदाच्या पादाळा नियमबद्ध करण्याची सुरुवात पादाचे अंतीं होऊन

डौ पेतृतवाडर्‍याचा इतिहास. माग

>“.

अखेर ती सर्व पादास हागू केटी, प्रत्येक पादाच्या अंतीं जी माचा किंवा ताढ़ निश्चित केला त्यात्या पृत्त' अशी सैत्ता देण्यांत आही वृत्त याचा शब्दशः अर्थ, परत फिरणे, असा असून तो व्युलरततने ला तीन भापेतीछ 'व्हरसप्त' या शब्दाशी समानार्थी आहे.

अष्टक्षरी पादाचे शेवटी दोन लबुगुस्यक्त गण (पाद) असूर पहिल्या चार अक्षरांचे स्वरूप जरी निश्चित केलेले नाहीं तरी त्यात अनुकर्मे छ्लुगुहु करण्याकडे पवृत्ति दिसते. हे अष्टाकरी वृत्त ग्रीक भां तीळ 'अयांबिक डीमिट' (ल्यगुस्युक्त चतुर्गण) वृत्ताशीं तंतोतंत सहश दिर्सर्त,

अष्टक्षरी तीन पादाचा 'गायत्री' छंद होतो. कर्बेदांतील सव काचांचा सुमार एकचतुर्थाश भाग (२४५० कचा) या छंदांत विरचित आहे. अशाच अष्टातरी चार पादांचा 'अदष्टभः छंद होतो. यांत पहि दोन शेवटे दोन पाद्‌ यांत निकट सेवेध असतो. गायत्री छेदांतीठ अशचांच्या एमतृतीयांशाइतका भाग या छंदांत आहे. या दोन छेदांचा उपयोग कण्याचे प्रमाण क्रमाक्रमाने उलट होत भाऊन वेदकाळानंतरच्या कान्यरचरनंत गायत्री छंदाचा उपयोग नाहीसा होऊन संस्कृत कान्य- रर्नेत अडष्ठुम छंदाला प्राघान्य प्राप्त आठे, खुद कगेदांतच अनुष्ठुम छेदाच्या स्वरूपाची उत्कांति उत्तरोत्तर कदी होत गेठी, ते टत्तांत ठेवण्यासारखे आहे. अतिप्राचीन सूक्तांतील या छंदात विरचिठेल्या क्रचा एकान नमुन्याच्या असून त्यात ल्युगुरु अक्षरपाद जाहेत. यानंतरच्या सुक्तांत या छंदांतीछ प्रयम तृतीय चण लघ गुरु .अक्षसाद्ररित करून ते द्वितीय चतुर्थ चरणांहून भिज्ञ करण्या- कड कठ झाटा आहे. शेवर्टी दहाव्या मंडलांतीठ अखेर असेरव्या सक्तांत विषम चरणांतीछ र्डयुरु अत्नरपार्दासत अभिजात फाटा देण्यांत आला आहे. या मंडलांतीछ अतुष्ट्भांत शक्य वितक्या मात्रासयोगांची

तित्तरा. ] कवेदांतीढ प्रमुष छंदू भोडणी शेवटच्या चार अक्षरांत केलेली आहे, परंतु त्यांतल्या त्यांत लघगुरु गुरूल्घ॒ अशा अक्षरपादांच्या जोडणीचा प्रधात विशेप भठेला आहे. वेदेवर संस्कृत अन॒घुभांत अशाच प्रकारचे पाद पहिल्या ति- सऱ्या चरणाचे शेवटीं रचण्याचा नियम झाटा. द्वादशाक्षरी चरणाचे शेवटीं गुरूळ्बगुरुबंतर दोन ठछ॒ अशी योजना आहे. अशा चार चरणांचा 'जगती? छंद होतो. 'त्रिष्ठभ' छंदा- च्या चार ओळी अपून प्रत्येक अकरा अक्षरांची असते, आणि शेवट- ल्या एक लवूखेरीज चरणाचा शेवट जगतीच्या भरणासारखाच अस- त्यामुळें त्रिष्ठुम हा छंद अपूर्ण जगतीच होय. या दोन्ही छंदांच्या निफट साधर्म्यामुळे एकाच क्रचेत या दोहोंच्या चरणांचे मिश्रण वारं- वार आढळते. क्रग्वेदाचा पुमार॑ दोन पंचमांश भाग ब्रिष्ठुभ छंदात आहे, यावरून तो छंद सर्वोत विशेष प्रचलित होता, अर्से दिसते. सामान्यतः कग्वेदाच्या प्रत्येक सुक्तांतील कचा एक प्रकार- च्याच छंदांत आहेत. परंतु कित्येक ठीकाणी सुक्त संपवित्तांना सर्व सुक्ताच्या छंदाहून मित्र अशा छंदांत शेवटची क्रचा रविठेठी अपत- ल्यामुळें बरीठ नियमार्चे नियमितपणे विशिष्ट रीतीर्ने उंबन झाठेळें आहे. ही सुक्तसमाप्तीची एक स्वाभाविक पद्धतीच होती. क्रग्वेदांतील कांहीं सुक्तांत भित्नमित्र छंदोबद्ध भ्रचा एकामागून एक अथित्त आहेत इतर्केच नव्हे तर, अशा प्रारचे संपूर्ण अबुयाक देखीह आहेत. अशा अनुवाकांत बहुशः गायत्री छेदाच्या तीन चा किंवा भिनठेदोनद्ध दोन क्रचांच संमिश्रण अस्ते. अशा प्रकारच्या सेमिश्रणास 'पगाथ' अशी संज्ञा असुन ते विशेषतः आठव्या मंडळांत आढळते.

भाग चवथा.

क्रजेदाची कविता.

केदपूक्तांमध्ये जे विचार प्रकट झाठे आहेत, त्यांचे वर्णन करण्यापूर्वी असा प्रश्न उत्पन्न होतो कीं, हिंदूवाड्मयाच्या अतिप्राचीन- तम कालांत ज्याचें स्वरूप इतरांहून अगदीं अड़ग आहे अशा अंथाचा खरा अभे समभणे कोठवर शक्‍य आहे ! या प्रश्नाचे उत्तर, या प्राचीन अंथतंग्रहाला यथार्थ अर्थनिणीयक्र पद्धति ढावूत ती मान्य करण्यावर अवलंबून आहे. युरोपांत च्रग्वेदाची प्रथम माहिती आडी त्य़ा वेळीं युरोपीय पंडितांचा फक्त ेदेतरपंस्कृताशी परिचय आहेडा होता. त्यामुळें अशा परिचित वाडूमयाहून अत्यंत मित्र प्राचीनतर असते जे बेद ते एका प्राचीन विशिष्ट भात रचिठेळे त्यांतील विचार- साणीही अत्यंत मित्र आहे, असे त्यांस वार्ले. त्यामुळे प्रारंभी भडावे- दाया अर्थ समजणे ही गोष्ट युरोपांत दुर अशक्य मानली जात होती. पण सुदेवार्न करग्वेदावर भरपूर अर्थनिर्णायक अनुवादक असा मोठा टीकाग्रंथ अस्तित्वांत आहे हे त्यांस समजळे. हा अंथ म्हटला म्हणजे महापंडित सायणानाय यांचे 'वेदभाप्य' हा होय. बाराव्या शतका- र्‍्च्या उत्तरार्धात दृशषिणहिंटुस्यानांत विजयानगरच्या राज्यांत सायणाचाय हे होऊन गेठे. या भाप्यांत प्राचीन हेखकांचा वारंवार उठेल असल्यामुळें फार प्राचीन काळापासून प्रचछित अतठेल्या परंपरेस अनुसरून यांत क्ग्वेदाच्या खऱ्या अथार्चे संरक्षण झाठें आहे, अशी या माप्याची स्याति होती. यामुळे पांच शतकांपूर्वी प्रचछित असला चं सायणमाप्यात प्रथित केलेला तोच मूळ वेज्येथ असून तददुत्तार त्याचा अर्थ लावाबयाचा यापेक्षां अधिक कांहीं खटपटीची नरूर नार्ही अस्ते

क्रग्बेदार्थनिर्णायक पद्धति. ट्र

मत ऑक्सफर्ड येथील संस्छृताचा पहिला प्रोफेसर होरेम्‌ एचू. घुइ्ळसन याच्या बेडभापांतरांत व्यक्त आठे आहे. परंतु वेदविपयक तुलनात्मक भापाशास्राचा जनक जो प. वा. प्रोफेसर रॉम याने दुसऱ्याच दिशेर्चे अवलंबन केलें. या महापंडितार्न असत मत प्रतिपादिछे कीं पायणारन रिवा त्याच्या पूर्वी कित्येक दात- कांपूर्वी होऊन गेठेल्या थास्काने वेद्‌ क्रचांचा जो अर्थ लाविला त्या अर्थाचा आपणांस निर्णय करावयाचा नसुन, प्राचीन वेदप्रणेत्या क्रर्पींनीं जो अर्थ कल्पिळा तो निश्चित करणे हच वेदार्थज्ञानारचे उदिष्ट आहे. परंतु हा देव नसते भाप्यकारांस अठसरल्याने तडीस भार्ण अशक्य आहे. कारण, यज्ञकर्मीवेषयक मर्ते प्रक्रिया यांच्याशी भाप्यकारांचा पूर्ण पर्विय असल्यामुळें मरी हीं मार्प्ये वेदाठुगामी यज्ञविधिबषिपयक धार्मिक पाडमयाचा अर्थ समजण्यास अमोल मार्गदर्शक आहेत, तरी तीं मूळ कवींच्या परंपरेची संगति व्यक्त करुं शकत नाहीत; यार्ने कारण हच कीं त्यांतील परंपरा मूळ क्रर्पीपासून चाठत आढेली नसून बेदार्थकारांपासून चात आठेली आहे, तिचा उद्भव ज्यावेळी वेदार्थ समनणे दुधेट होऊं टागळे त्यावेळींच झाला आहे. वस्तुतः यांत दुसरी कोणतीही परंपरा असर्णे अशक्य आहे; कारण जेन्हां सु दुर्धोध होऊं लागलीं तेव्हांच अर्थनिर्णयाची ञरूर पडली असली पाहिजे. त्या अर्था भाप्यकारांनीं दुर्बोध त्यलांचा अर्थनिर्णय करण्याचे प्रयत्न चाळू ठेविले, आणि अर्से करण्यांत प्राक्काळीन भाषा धार्मिक, देवविपयक आणि जगदुत्पत्तिविपयक कल्पनांचा आपल्या आधुनिक साप्रंदायिक भतांच्या अजुरोधार्ने अर्थनिर्णय करण्याचा भाप्यकारांनी मो प्रयत्न केळा त्यांत अर्थविषयीस करण्याकडे स्प प्रति झालेी दिले. यास्काच्या म्हणण्यावरून असं म्पष्ट होतं की, त्याच्या पूर्वी होऊन गेठेल्या भित्रभिन्न शाखांत टीफाकारांत महत्वाचे मतमेडृ

६४ संस्कृतवाद्वयांचा इतिहास. [ भाग

प्रचलित होते. त्याम आपल्या पूर्वीच्या सतरा टीकाकारांची नांवं नमूद केलीं आहेत त्यांच्या वेदार्थात पुष्कळ स्थळीं मतभेद असल्याचेही तो म्हणतो. उदाहरणार्थ, यांपैर्का एक भाष्यकार वेदांतील अश्विनी- कुमारांच्या 'नासत्मौ! या विशेषणाचा 'खरे, खाटे नाहींतः अस्ता अर्थ करतो, दुसरा 'सत्याचे पुटारी' असा अर्थ करतो, तर त्याचा अर्ध धनाकापासून जन्मठेले' असा असावा, अर्से याक्त म्हणतो ! मूळ गेद- प्रणेते त्यांचे नंतरचे अर्थकार यांच्या द्रम्यान कालावधि इतका होता कीं, यास्काचा पूर्वकालीन कौत्स नामक भाप्यक्तार अते धडधडीत विधान करतो कीं, वेदसूक्त विधि हीं दुर्बोध, अहेतुक परपरविरोधी असल्यामुळें त्यांची उपपत्ति लावणे निर्थक आहे. अशा विधानांला यास्कार्न असें प्रत्युत्तर दिं आहे कीं, आंधळ्याला वासा शागला तर त्यांत त्याच्या अंधत्वाचा दोष आहे वांशाचा नव्हे. खुद्द यास्कारने फार थोड्याच क्रम्वेदसूक्तांचे विवरण केलें आहे. आपल्या विवरणप्रयत्नांत अमुक एक शब्दाचा अमुक अर्थ देण्यांत व्युत्पत्तिवि- चारांचे अवलंबन केळे आहे. अनेक स्थळीं एकाच शाब्दाचे त्यान दोन- दोन तीनतीन भिन्नार्थ किंवा विकल्पाने होणारे अर्थ दिळे आहेत. त्यास वाचकाच्या पसंनीसाटीं भिन्नार्भ पुद ठिक्ठि आहेत, एवढ्याच मुथावरून अत सिद्ध होत की, त्याला पत्यमार्गदर्शार असा प्राचीन आधार उप- लळ्घ नव्हता, आणि त्यामुळ त्याचे विवरण फक्त अनुमानावर मिस्त ठेवून केले आहे; कारण, सुक्तकारांच्या मनांत भि्नाे वसत होते अर्ठे मानतां येणार नादीं.

एवं मात्र शक्षय दिसते कीं यास्काननर दोन हजारवर्पानी उद॒- यास आढेल्या सायणासारख्या पंडितास जी साने उपळव्य नव्हतीं ती यास्कास उपल्ध असल्यामुळें तो कित्येक शब्दांचा खरा अर्थ "करण्यास समर्थ होता. तरी देसीळ स्थटविशर्पी सायणाचा यास्काशी

चवथा.] कग्ेदार्थनिर्णायक पद्धति. )

मतभेद आहेच. त्यामुळे एकतर जुना भाष्यकार चुका करितो किंवा आधुनिक भाप्यकार परंपरेला धरून नाही, अशा प्रकारचा विकल्प आपल्या मनांत उत्पन्न होतो. अशींही कित्येक स्थळें आहेत कीं जेर्थे यात्वावर अवलंबून राहतां सायण स्वतंत्रपणे एकाच किंवा भिन्न भिन्न उताऱ्यांवर टीका करतांना एकाच शाब्दाचे परस्परविसंगत असे पुप्कळ अर्थ देतो. उदाहरणार्थ, 'शारद' (म्हणजे शरर्तुविपयक) याचा एका स्थळीं 'एक वर्पपर्यंत तखंदी केठेळाः असा, दुसऱ्या एका त्यळीं “नवीन किंवा वर्पपर्यंत तखंदी केलेला! आणखी एका स्थळीं शरद नामक राक्षसासेनंधी' असता, असे भिन्न अर्थ सायणार्ने दिळे आहेत. सायणाचा हा एक विरोप दोप आहे कीं बहुतेक बाबतींत अमुक एक क्चेचा अर्थ लावतांना तो आपळें मत त्या क्रवेशीच मर्यीदित करून ठेवितो. यास्क सायण यांच्या अर्थवियरणांच्या सूक्ष्म परीक्षणावरून असं तिद्ध झारे आहे की, ज्यांच्या योग्य अर्थाविपर्यींच्या परंपरेची किंवा व्युत्पत्तीची या दोघांही पंडितांना निश्चित माहिती नव्हती अशा पदांची मोठी संख्या क्रग्वेदांत सांपडते. यावरून या दोघां भाष्यकारां- विपर्या अस म्हणणे रास्त आहे की योग्य संभव, परस्पराम्वय किंवा पद साइद्य यांचे प्रमाण असल्याखेरीज वेदसूक्तांत असा एकही विचित्र क्रिंवा काठिण 'शब्द किंवा दुर्बोध वाकय नाहीं की ज्याचा अर्थ निश्चित करण्यांत या भाष्यकारांर्चे मत आधारभूत मानितां येईल. अर्थात्‌ साय- णाच्या भाप्याच्या आघारार्न केलेले क्र वेदार्च मापांतर समाधानकारक होण अशकय आहे. वेदार्भ करण्यात सायणभ.प्याला आपटा मार्गदर्शक म्हणून स्वीकारणे हे बायबलाच्या पूवभागांतर्गन हिश्रु पुस्तकाचा अर्थ ढावण्यास 'ताढमूद' आणि 'राविम! या पृम्तकास आधारभूत मानण्या- इत्फेच अयोग्य आहे. एवढे मात्र कसूळ केरठें पाहिजे की प्रायणभा-

याया बऱ्याच मोठ्या भागापासून पुप्कळ महत्वाची साधने मिळूं

जी सेखृतवाद्र्‍याचा इतिहास. [ भाग

* शकतात, आणि कित्येक वेद्वाकयांच्या अथनिर्णयाचें काम सुलभ सुशीध करण्यांत सायणभाप्याची फार मोठी मदत होते. परंतु जशी , माहिती आपणांस प्राह्त आठेल्या बेद्तर सेस्छृताच्या ज्ञानापासून, प्राचीन हिंदू वाढयाच्या अवशिष्ट भागापासुन, आणि आपल्या तुलनात्मक भापाझास्त्राच्या अनेक साधनांपासून सायणभाप्याच्या मदतीखेरीज प्राप्त झाठी नसती, अशी फारच अल्प महत्वाची माहिती त्यापासून आपणांप्त मिळत. अतिप्नाचीनत्वाच्या एका उन्नत शिखरावर विराजित असलेल्या अत्यंत अलग व, स्वतंत्र स्वरूपाच्या, आणि केवळ हिंदूर्नेच नव्हे तर सर्व आर्य छोकार्वि अतिभ्राचीन वाइमयरूप स्मारक बनून गेलेल्या अशा 'क्रम्वेदाचा अर्थ करण्यांत माप्यकारांस आपले मुरूय मार्गदर्शक मानणे प्रोफेसर रॉथ यानं अमान्य केले. बेदांतील विलक्षण दुबोध वाक्यांचा अर्थ वेदांच्या साह्यानं लावणे जरूर, आहे, अथवा एका हिंदू भाप्याराच्या शब्दांत बोलावयाचे म्टणजे, वेदवारक्ये स्वताच्या तेजा- भंचं प्राकशित झालीं पाहिजेत तीं स्वयांतेद्व अतठीं पाहिनेत, एव, ढ्यावरच -रॉथ,न थांबता त्यान असंही प्रतिपादिले कीं, ब्राह्मण भाप्य- कारापेक्षां एकादा योग्यताप्तंपक्ष युरोपियन पंडित खरा वेदार्थ करण्यास अधिक ढायक आहे. कारण अशा पंडिताला निर्णय करण्यांत धार्मिक पुक्षपाताचे बंधन नाही, त्याची चुद्धि ऐतिहासिफ ज्ञानाते आधिकारी असते, आणि शास्रीय ज्ञानाच्या तंपूर्ण साधनामी तो सक्त असल्यामुळे त्याच्या बद्धिमत्तेत्री कज्षा फार विस्तृत असने. या घोरणाने रॉय याने भापा व॒ विषय यांत सश अमदेल्या वेद्याक्यांची वारकारईर्ने काळमीपूर्यक तुना काण्यास प्नारुंम केला, आणि या कार्मी त्यानं वाक्यांचा पर्पर संध, व्याकरण व्युप्तत्तियांचा योग्य विचार केढा आणि त्यांचरोबर परंपरागत अर्थ

चवथा. ] कम्वेदार्थनिर्णायक पद्धति. दड

निर्णयपद्धतीकटेही थोर्टेमहुत ढल दिठे. याप्रमाणे फक्त संस्छृतवाइु- याच्या कर्श्षेनच मग्वेटाचे त्याने ऐतिहासिक पद्धतीने परीक्षण केठें. या कामी साप्रदायिक भाग्यकाराना अज्ञात अशी तुढनात्मडपद्धति, भाषेने मिपयाने म्येदार्शी ज्याचा निकट समघ आहे. आशा 'आयिस्ता? पासून प्राप्त होणारी गत, आणि तुड्नात्मफ भापाज्रासत्रापासून सिद्ध आलेली प्रमाण, इत्यादि वाह्य साधनसाममीचाही त्यांन उपयोग केल. याप्रमाणे फ़ग्येढाच्या प्रत्येक शब्दाचा एकेफ्श अर्थ हो- ऊन, इ. म. १८५२--१८७५ पर्यंत रॉय वेहट्ळिक्‌ यानी मात भागात प्रसिद्ध केळेल्या मस्छृत कोशार्न वेदाच्या शाख्रीस अर्थनिर्णग्र- पद्धतीचा पाया प्रातळा. शास्त्रीय पद्धतीर्न वेदाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक पडिताठा रॉथची पद्धति मान्य आहे. तथापे, विद्यमान हिंदू पडितापासून मिळणाऱ्या साहाय्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही, हे तत्व आता सर्योत्त मान्य झाल्यामुळें हिंदुस्थानातीळ परपरापद्धतीर्नेही सपूर्ण मथन॑ करण्यात येत आहे. या तत्वाच्या अनुरोधार्ने वेददादू- यातीठ महत्वाच्या प्रमेयाचा निर्णय करण्यात आमपर्यंत जी प्रति गाठी जाहे ती आश्वथकारक आहे, आणि विशेयत* या कामी टाग- ठेब्या कालची अलता पस्श्रमकरणाराची अल्प सुरया ( यात भाग्छ पडित काय रे दान तीनच जाहेत ) याच्या दृष्टीनं तर झा- छठी प्रयाते फारच आचबया काण्याप्तरखी जाहे. याचा सामान्य परि णाम टा झाडा की, पुष्कळ काळपर्यव हिंगुस्थानात झालेल्या अर्थ- विपर्यासार्ने मस्त असरेल्या प्राचीन वाडूमयाच्या रहत्त्यारचे आकडन कण्यात ऐतिटातिफ रर्टीडा यश अग्ठे आहे. तथापि पुढील पिटी च्या वित ननानी करावयास रख पुष्कळ काम अजून वाफी आहि त्यानी विशेष सुर्मपग तारपार्टने सशोधन केळे पाहिजे. हे कार्य केल्यावाचून चाढणार नाहीं...याचें कारण हेंच की वेदाविगरयक सोधन

्श्ट सस्फृतवाडूयाचा इतिहास. [ भाग

पद्धति ही गेल्या अव-य़ा पन्नास वर्पाचेंच काये आहे हें आपण विस” रतां कामा नये. याला प्रम्यंतर हेच कीं आज किन्येफ शातदेंमर्यत अ” नेक हित्रूमापापंडितांनीं 'साम्सू! भविण्यार्थगर्भिय ओल्ड रेष्टामेंट' या. धमंग्रेथांच्य़ा संशोधनाच्या कामीं अपार परिश्रम चालयिळे आहेत, तथापि अजूनही कित्येक वाक्ये दुर्बोध वादग्रस्त आहेतच. ज्या आधुनिक विद्व्तापूर्ण संशोधनाने इराणांतीळ पाचऱ्या जोडून रचिलेल्या लेखांचा हिंदुप्यानांतील शिलालेखांचा अर्थ लावून या गूढ ठ्पिंर खालीं गुप्त असलेल्या भाषांचा शोध लाविला, त्याच सेशोधनाने आज गहन वाटणाऱ्या प्रमेयांचा कालांतराने निर्णय होईल यांत मुळींच शांका नाही.

वेदकाठीन विचारसृष्टीच्या मंदिराजवळ आतां आपण येऊन दाखल आर्लो. आतां विद्दत्तारूप सुवर्णकिलीने त्या मंदिराची द्वोरें उध- डून आपण आंत प्रवेश करूं. क्रग्वेदातीळ कवितेचा बराच मोठा भाग भावरूप काव्याचा असून फक्त दहान्या मंडलांत कांहीं संपारविपयफ कविता आहे. क्रग्वेदसूक्ते वेदकालीन देवांस उदेद्यून प्रणीत आहेत, त्यांत देवांची गेभीर इति, त्यांचा मोठेपणा, त्यांचे ओदार्य यांची स्वाति केठेळी आहे, मिवा आपणात त्यांनी गुरढेरं, एप्वाळ रुंगति, संपन्नता) दीर्बाय विजय यवा म्हणून त्यांची याचना केढेढी आरे. संम्कृन- संशोधनास प्रारंभ झाला त्यावेळी कगवेद रा आद्यकालिक छोव प्रिय सामान्य कपिपचा रुंमरह आहे शी साहजिक समजूत झाठी होती, परंतु ती ख्री ही. वस्तुन, क्रर्वेद हा कोशल्यपूर्ण पद्धतीने विरचि- देल्या काव्याचा अंथ असून तो एका या'जिक गर्याने गरणीन केल आहे, आणि सोमयज्ञ परे समयी रिवा अझीम पृताहु*ते देतेवेळी त्यांटीट सुक्त पटन करावयाची असतात. ही यज्ञविधिपद्धति मघशकातिफ यत्तउर्माइतकी जरी भोंळव्याची नसतटी तरी ती एका काळीं

चवथा. ] कग्वेदकाव्यार्चे स्वरूप. ६९

मानण्यांत येत होती तितकी साधी नाहीं. वारंवार यज्ञाचा उठेख असल्यामुळे, विशेषतः अशनि आणि सोम हे आराधनाचे विषय असतात तेव्हां, सूक्तांच्या काव्यसौंदर्याची बरीच हानि आलेडी आहे. तथापि सामान्य दृष्टीनं पाहतां अद्या स्थितींतही एकंदर दाविता फारच स्वाभाविक अककत्रिक आहे. कारण कीं ज्या देवांचे त्तवन यांत केळे आहे ते सृ्टिचमत्कारांस किंवा निसर्गाच्या भिन्न स्ररूपांस सगुण मूर्त- स्वरूप देऊन त्यांस देव कल्पिठेठे असल्यामुळें सुंदर उदात्त कल्प- नांची योभना करण्यास सहनच अवकाश मिळाळा आहे. सूक्तांची भापासरणी साधी अकृत्रिम आहे. सामासिक शब्दांची योजना अगदीं विरळ असून, ते प्तमास मुद्धा नंतरच्या संस्छृतांतीळ समार्सां- प्रमाण छांबळचक नसुन फक्त दोन अवयवांचेच आहेत, हें या भापे्चे शेट्यण्य ढ्षांत ठेवण्यासारखे आहे. विचारसरणीहदी स्रामान्यपणे सरळ अकृत्रिम आहे. फक्त यज्ञस्वामी देवांस उद्देशून विरचिढेल्या सुक्तांत विचारसरणी जरा डोलाची आणि सांकेतिक गूार्थांची बन- हेळी दिसते. यांचा विषय अगदीं मर्यादित असल्यामुळें त्याच त्याच कल्पनांस सांकेतिक गूढ स्वरूप देण्याकडे प्रणेत्या मनाचा कळ साह- िकपणे शाछा असेळ असे वार्टा, अर्थात्‌, वेदकाडानंतरच्या व'डुर्‍यांत ज्यांचा विशेष प्रादुर्भाव आहे अशा छि कुटिळ भापासरणीची आवड छागण्यास सेर्वे प्रारंभ झाडा, आणि या होसेचे दिग्दर्शन एका प्राक्काडीन त्राहझ्मगांत “गहन अर्स देवांस ग्रिय आहे! या उक्छांन आळे आहे. त्से ज्या ेपो- क्तीची सेन्कृत काव्यांत कादंबर्‍्यांत परमावचि झाडी आहे ती ऱछे. पोक्ति योजण्याकटे कांडी सक्तांच्या भापासरणीची प्रवृत्ति भब्ळ्ते. कित्येक शर्दकपर्थत अनेक वःडोंनीं प्रणीत केलेल्या ह्या त्र असूलां- च्या गुणदोपांत कमीअधिकप्गा असर्णे अगदी स्वाभाविक आहे.

७० संस्कृतवाहयाचा इतिहास. न[-भाग

दिल्येक पूरछे काव्य या इषटीने फार उच प्रतीचीं आहेत, तर कित्येक जगदीं साधारण कृत्रिम आहेत. अरगवेद हा आर्य लोकांचा अति प्राचीन कान्यगंय आहे या रषटीरने पाहतां याच्या काव्यरचनेचे दौ हाल्य बिठझण उच्च प्रतीचे आहे. या कविद्रशयांच्या मते देवांस शिये होई असे सूक्त रचपण्यास आवरयक अशा रचनाचातुर्याचा उठ्लेख बहुतेक सुच्ांच्या शेवटल्या त्रश्चेंत वाखार आढळतो. आपल्या क्ाव्यकृतीस या कवींनी एकाद्या कशल कारागिराने बनविठेल्या रथाची उपमा सामान्यपर्णे द्ठिली आहे. एका करपीने आपल्या सूक्तांस कशल- तेने विशठेल्या सुंदर वराची उपमा दिली आहे; दुसऱ्याने आपल्या स्वृतिकवितेस पतीप्ताठी आभरणमंडित केठेल्या वघूममाणें सविल्या्चे म्हटलें आहे. देवांच्या ज्ञानसामर्थ्यशुणाठुरूप हे कवि त्यांची महती गातात आणि आपल्या अंतःकरणांतील भावता उद्वारांत व्यक्त करि- तात. ही गोष्ट खरी कीं, कित्येक विशष्ट देवांनीं द्ष्टया करपी कान्य- रचनेची देणगी म्हणजे प्रातेभा दिल्याचा उद्ठेख वेशंत आढळतो, तथापि वेदझाळानंतरच्या 'वेद ईधरपणीत आहेत' या सिद्धांताची जाणीव क्रमेदकत्या च्र्पीस अप्तावी, असं दिसत नार्ही,

वेदतक्तात एुकरंग१ा अथवा वेचियाभाव आहे असा वित्ये- यांचा (यावर अःरोप आहे, त्यांत तत्चांशा भाहे. परंतु असा प्र होण्याने कारण एकाच देवडा उंदेशिळेल्या सुक्तांचा संग्रह एहाच मैदा केठेडा आहे, थे अहे. पग श्रे प्रवीज्या आधुनिक कान्य- संट्ररांत वर्स जक ]ुविपय5 पेरीत वीस कविवा एकामागून एक अशा हवय कन्या गांचूजरी अना जर्‌ शु धकय आहे. भराग्विदांतीळ रुम पयश सूक्त फक्त दान्च दैवतांना उंदेशून आहेत, ही मोट ठक्षांत घेगां, त्या एकान विषयांत अनेक स्थळा पचिओय आहे, हे वसा- णप्यातारर आहे.

चया. ] च्रश्रवेदांतीळ देवदेवता, डप

कम्येदसूक्ते' प्राधार्न्येकरून देवारावनाविपषयफ असल्यामुळे देग- देवता हाच त्यांचा मरुय विषय आहे. या. देवदवताकथांत विनिष्ट प्रकारचे रहस्य आहे, यार्च कारण अर्पे कीं दुसऱ्या कोणत्याही वाहू- यापेक्षां यांत विचाराची अतिप्राचीनतर स्थिति वक्त आहे. सृष्टिचमत्कार ने देवतारूपांत रूपांतर करण्यांत आले, ह्या मावसृठ्टीस सचेतनमूर्तम्यरूप देण्याच्या कृतीची स्पष्ट कल्पना करून देण्याइतकी ही देवदेसनामथा प्राकाळीन आहे, विशेप सुधारटेल्या स्थितीत मसल्यासुळे आणि चडन- धद़न करणाऱ्या मानयाच्या साहाय्यावांचून कोणतीटी कृति रिवा हाढचाळ झाेली कर्धीही पाहिल्यामुळे वेदकालीन हिंदूस पृष्टीमः्ये होणाऱ्या हाळ्याळी मानमी सामरथ्यांचेच सेळ आहेत, असे वाटावे त्यांने सटचिमत्कराचेठायी मनमी शक्तीचा आरोप करावा हे साहस्तिक आहे. सृष्टीच्या कृतीर्च त्याडा एकाद्या नाल्काप्रमार्णे कौतुक वाटे. एक कपि पृच्छा वरतो कीं सूर्य आकाशांतून कसा पटत नाहीं ! द्रिवसा तारका नाहीशा होतात याचे दुसऱ्याठा आश्चर्य पार्टते; आणि पतत वारणा- ऱ्या नथांचे पाणी समुद्रांत पडत असता समुद्र कधींटी काँ भरला जात नाही, या गोष्टीर्च तिसऱ्या एकास मोठें कौतुक वाटतें. नंद्रसूर्यीचा अगड नियमितपणा उपेचे सतत नियमित पुनरागमन या गोष्टीनळे ह्या प्राचीन कवींना सृिरचनेच्या अव्याहत नियमित व्यापाराची कल्पना उपश्थिन शाळी. या सामान्य सृष्टिनियमाला 'क्रत' ( याचा मूळ अर्थ 'वम्तुकम अथधा संगतिः' असा आहे ) हॅ नांवे क्रग्वेदांत प्राप्त होउन, भथम त्याचा उपयोग 'विधिनियमः या पंथी होउन नार ध्ीति' ( न्याय्य ) या अर्थी तो शब्द रद शाळा. क्रखिदातीड देव देयताविपयफ कर्पनासूष्टि मरी तारतम्याने आद्यक'टरीन आठे, दरी तींत तत्पतींच्या य॒गातून संपादिळत्या बऱ्याच कल्पना आहेत. आणि स्तामर्य आदळणाऱ्या सददश कल्सनांपरून अर्मे अतमान शे कीं नेष्ठां

७२ सेस्कृतवाड्याचा इतिहास. [भाग -ःव््मक्क्््््ाा इराशी हिंदू यांचे पूवज ऐक्यांन राहात हाते त्यावळी त्यांनी कल्पि- हेऱ्या देवतांपेक्कां पुप्कळ देवता क्ररयेदांत आहेत. अश्या देवतांपेक्ी 'यम' ( सवांचा देव ) याशीं प्तदश अप्ता आवेतत्तांतीळ 'यिम' ( सर्ग ठा- काचा राना ) हा होय. आणि विशेषतः वेदांतील 'मित्रः याच्याशी

समान असा आवेस्तांतील 'मिध्रः हा असुन, याची प्रतिद्ि ३. २००-४०० पर्यंत सर्ज रोमन साम्राज्यांत पसतरडी आणि कोणत्याही अन्य धर्मातील देवापेक्षां याच्या पूजेचा पंय एकदेवत्वाच्या पदवी प्रत पावला.

कित्येक धार्मिक कमेही वेदकालाहून प्राकाठीन आहेत. उदा- र्रणार्थ, अश्निपूना आणि सोम (आवेस्तांतील 'हाओम'शी सदृश) वन- स्पतीची पूजा. गाईचे पाकिःयदेखील तत्काठीन आहे. धार्मिक सूकत- काव्यही तत्काली प्रचलित असले पाहिजे, अर्से मानण्यास हा आधार आद्दे की, वेदांतील अकराअक्षरी चार झोळींचा 'त्रिण्टुम' आणि अष्टा- क्षरी तीन किंवा चार ओळींचे गायत्री अवुष्टुम हे छंद त्या काळीं माहीत होते ही गोष्ट आवेस्ता कररवेद यांच्यामध्ये अत्तणार्‍्या साइऱ्यावरून व्यक्त होते.

संस्कृत 'देवस! छातीन 'देउस' यांच्या संस्कृत 'दयोत्‌ पिता, स्रीक 'झिउस पाटेर वं लातीन 'ज्युपिटर' या शब्दांच्या उचार- साम्यावरून अर्थसाहश्यावरून 'देव' “स्वर्ग' या सामान्य कल्पना इंडो-युरोपियन ग॒गाच्याही प्राकाठीं प्रचलित असाव्या अतत दिसते, आययकालठीन आणि सर्वमगाची मातापितर॑ अशी पृथ्वी आकारा यांविपयींची कल्पना आणि कित्येक पिशाचविद्येच्या कल्पना फारच भाझाळापासून चालत आल्या असान्या, हे संभयनीय दिसर्ते.

सर्व दि्याचे पृथ्वी, वायु आकाश असे तीन भाग केठेले आहेत असे कग्वेदकाळीन क्रवींना वाटत असे, आणि हेच वर्गीकरण प्राचीन मीफ

"वया, ] देवदेवतारने स्वरूप. ७१

समपयण छोकानाही माहीत होते, अते संभवते. हीच तरेदातीळ प्रिय मिमूर्ति असून, हिचा प्रत्यक्ष किंमा पर्यायाने वारवार उल्लेख केठेढा आहे. सूर्याविषयीचे चमत्कार स्वर्गाच्या ( आफाशाच्या ) अगभूत माळे असून, विद्युत, पर्गन्य वायु याचें चमत्कार हवेशी सवद्ध केलेले आहेत एस्वी, स्वर्ग हवा या तीन जगात देव आपले व्यापार चाल- वितात, परतु तेमार्चे धाम जो स्वर्ग त्यात ते वास करतात असे मानिछे आहे. हवेढा वारवार समुद्र है नाव देण्यात आळे असून, ती स्वर्गीय जढारचे धाम कल्पिठे आहे, आणि शुप्क दंगाना केव्हा खडक अथवा पर्वत, तर केव्हा देवाशी युद्ध करणाऱ्या दानऱाचे किठ्ठे, अर्ते मामिळे आहे. गर्जना करणाऱ्या समल मेघाना हवरणार्‍या गाईंची उपमा देऊन त्याचें दूध खार्ठी खवून पृथ्वीस पुष्टि देते, अशी करपना केली आहे. ग्येदातीर सूर्य, उपा, अशि, वायु इत्यादि उच्च कोटीचे जे देव आहेत ते सृचिमत्काराची सगुणरूपे आहेत प्राक्ाळापासून माम स्या गेलेल्या कार्ही देववाखेरीन बाकीच्या पर्व ठेयाचे मूळ भोतिक सृष्टींत आहे. ही मूर्तस्वरूपे पूर्णत्वास नेठेठी नसल्यामुळे त्याचे व्यक्ति- विपयफ स्वरूप प्पष्ट नाही. पम्तुत ज्या सृशिचिमत्कारास मूर्तस्वरूप द्दे आहे त्यात वैधरम्य गुण फार थोडे असून, त्याच कोटींतीठ तशाच प्रकारच्या चमत्काराशी त्याचे साधर्म्य असल्यामुळे पर दर्शवि हेळा प्रफार घडला आहे. उदाहरणार्थ, उपा, सूर्य अभि यार्चे दीपति मत्त, गेंधफारनाशकत्व, आणि सकाळी उद्य पावणे हे गुण सर्वास सामान्य आहेत म्हणून प्रत्येक देवाच्या स्वमावात विशिष्ट गुण फार थोडे आहेत, तेज, शक्ति, औदार्य आणि ज्ञान हे गुण सर्गाप्त सपान आहेत. आरा धनास्तुविविपयफ सूक्तोंत या समान गुणाचा विष प्रादुमीय स्वामा- विरपर्णेच असल्यामुळे, त्याच्या खाठी विशिष्ट गुण झाकळे नातात शिवाय, निगोच्या भिन्नभिन्न कोटिविपयक देर्वांचे विशिष्ट गुणही समान अम<

७्छ सेस्कृतवाह्र्‍याचा इतिहास. [ भाग

स्यामुळे त्यांची स्वरूपही समान होत नाणे स्वाभाविक आहे. याप्रमाणे देवांस एकरूप किंवा सरूप करण्याकडे असठेल्या कलास वेद्कार्लात चकपिकवींच्या एकाच समयीं दोनदोन देवतांचे आवाहन करण्याच्या विक्षण पद्धतीर्ने उत्तेनन मिळारठे. अशा प्रकॉरे युगे काण्याच्या पद्धतीचा परिणाम असा झाला कीं, एका देवतेचे विशिष्ट गुण दुसऱ्या देवतेसह आवाहन केळे नसतांही बुसरीस प्राप्त झे. उदाहरणार्थ, ज्याचे इंद्रासह बहुतेक आवाहन केळे आहे अज्ञा अस्नीस एकट्या त्यार्चेच आवाहन करतांना वृत्रध्न इंद्रार्चे नांव देण्यांत आठे आहे. प्रत्येक शक्ति प्रत्येक देवाचेठायी संभवनीय असल्यामुळें एका दैवा दुसऱ्याशी सरूप करणे अगदी सोपें होतं. असे प्रकार क्रग्वेदांत फार झाले आहेत. एक कवि अश्लीस संज्रोधितांना म्हणतोः-'हे अमि तुं आपल्या जन्मसप्रयीं वरुण असतोस, जेव्हां तुला प्रदीप्त करावे तेव्हां * तूं मित्र होतोस; हे बटसंभवा, तुझ्याठायी सर्व देवांचे वास्तव्य आहे; याजेकाढा तूं इंद्र आहेस” ( मं. ५, सू. ३, क्र. १).

* __ पृथ्वीवर अश्नि अनेक भित्न रूपांनी व्यक्त असल्यामुळें, ज्या रूपांचा वारंवार उल्लेख करण्याची क्रपिकरवीना फार आवड होती अशा विदुत्स्वळ्पांने वातावरणांत, आणि स्वर्गीय स्वरूपार्न सुर्यात अग्नि व्यक्त असल्यामुळें निरनिराळ्या देवता एकाच ईश्वरी अंशाची, अर्थात अशीची, भिन्नमिज्ञ स्वरर्पे आहेत, अत या अमीप्तारख्या महत्व पाव- हेल्या देवाविषयी तत्काळीन अभिपूजक करपींना वाटे आणि त्यामुळे अग्नीच्या स्वरूपाविषयी आध्यात्मिक विचार त्यांनी केले. क्ग्वेदाच्या असेर अखेरच्या अनेक कचांत ही करपना आढळते. पहिल्या मंडलां- तोल १६४ व्या सुक्ताचा कता म्हणतो:-''याज्ञिक एका ज्यक्तीविषयीं अनेक प्रकारांनी वर्णन करितात; ते तिठा आश्नि, यम, माततसिथित्‌ अर्ते म्हणतात-' तुच दाहान्या मंडलांतीह ११४ ज्या सूक्ताचा द्रशा

चवभा. ] पर्यायत्रष्ठत्ववाद. ७५ म्हणतो:-।'याज्िक कवि एकाच पक्न्याठा पूर्याठा) अनेक रूपांनी वार्णितात.7 अशा प्रकारच्या उद्गारांवरून अर्से अनुमान होते की, कखे- दाचे अखेरीस क्रर्पीच्या बहुदेवताकर्पनेढा एकेश्वरत्वकर्पनेची छटा येत चाढली होती.

कचित्‌ स्थी सर्व देवांचंच नन्हे तर तष्टीर्चही स्वरूप ज्याच्यांत आहे अशा ईश्वरमयत्ववादाचीही छाया आढळते. उदाहरणाथ, मं. १, सू. ८९ यांत 'आदिती'च्या स्वरूपांत सर्वे देवता, मानवजाती, भूत आणि भावी वत्तुमात्र, वायु आणि स्वर्ग इत्यादींच्या तरूपार्चे ऐक्य आहे, अत म्हटळे आहे; म॑. १०; सू. १२१ यांत 'प्रनापती'ला सरत देवांचा अधिदेवम्हटले आहे, इतकेंच मव्हे तर सर्व वस्तुजात त्याच्या- ठायी समाविष्ट आहे, अस कश्पिळें आहे. ईश्वरमयत्ववादाच्या या अंकु- राचा अनंतरकालीन वेदवाड्मयांत विकास होऊन अखेर त्यात्या हिंदूंच्या अत्यंत छोकप्रिय अशा वेदांततत्वज्ञानाचे तवरूप प्राप्त मारले,

ज्यावेळी ज्या देवार्चे आवाहन करण्यांत आर्के आहे त्यावेळी त्या देवास बाकीच्या सर्वाहून अधिक श्रेष्ठ मानिरठे आहे, यामुळे प्रोफेसर मॅक्स मुलर यार्ने अर्से मत प्रतिपादिळे की, वेदकालीन क्रपींनीं व्यक्तिविषयक प्रायैना करतांना त्या त्या विशिष्ट देवास इतरांहून श्रेष्ट मानि आहे, म्हणजे ते घडपि 'पर्यायश्रेष्ठत्ववादी' होते (7०01. 315: शा 0०७ घगा०्या०1झयाय ०7 12011101011018171,). परंतु वस्तुतः होमर कवीच्या काव्यांतील या स्वरूपाच्या अतिदायो क्तीहून ह्यांत कांहीं ज्यास्त आहे अर्से नाही. ज्या देवाच आवाहन के त्या देवाच्या गुणांची विशेप प्रौढी गाइळी जावी हे स्वाभाविक आहे. कारणं ज्या सेततोच सोगवशशनीत समावेश शार होता त्योनेशी 'पत्वेक देयतेले पूर्ण महत्व क्र्पींना तारतम्याने माहीत होर्ते.

वेदांती देवता कर्पांच्या दृष्टीने सादि होत्या; कारण त्य़ा स्वर्ग

छट संस्रृतवादृयाचा इतिहास, < ति.

एव्बी यांचेठायीं उज्नवठेल्या दिंत्रा अन्य' देवतांची संताति, झ्प त्यांचे वर्णन आहे. यावरून निरनिराळ्या पिढ्या ध्वनित होतात. तथापि भाचीनतर देवतांचाही स्पष्ट उल्लेख केढेढा आहे. तसेच सरत देव मूळांत अमर असे मानठेळे नाहींत. कारण, त्यांस अग्र आणि सवितू यांपासून किंवा सोमप्राशनापासून अमरत्व प्राप्त होते, अतत म्ह्ळे आहे. इंद्र आणि दुसरे कित्येक देव यांस अजर म्हटलें आहे. पठ अपॉन त्यांस पूर्ण अमर मानिळे होते विवा नाही हे ठरविण्यात आधार मुळींच नाहीं. वेदानंतरच्या काळांतीळ मत अमे आहे की अमर्त्य जगदुत्पात्तिमर्यादित असल्याने सापेक्ष आहे.

वेदकालिक देवांचे मूर्वस्वख्प सगुण आहे. त्यांस हत्तपादादि सर्व अवयव कल्पिठे आहेत. परंतु त्यांच्या आहते छायामय असून त्यांच्या निरनिराळ्या चलनवलन कार्यास टक्षणेर्ने अवयव मानून वर्गिठे आहे; जर्त की, अभीची जिव्हा इंद्रिये म्हणने फक ज्वाळाच होत! पुर्यदेवाचे कर म्हणजे त्याचे किरण त्याचा नेत्र म्हणजे त्याचे मित्र, हीं होत. देवांचा बाह्य आकार अशा अस्प£ रीतीर्ने कल्पिढा आहे, तथापि, स्रष्टिचमत्कारांशीं त्यांचा असटेळा सेबंप बहुतांश स्फट आहे. ह्या गोष्टीवरून त्रर्वेदांत मूर्तींचा, किंवा मू्तांचे अस्तित्व व्यक्त करणाऱ्या :मंद्रांचा उल्लेख कोठेही काँ नाही, या प्रश्नाचा निकाल सहन श्ागतो. मूर्तींचा उल्लेख प्रथमतः सुव्तांत आहे.

बीराप्रमाणे चिल्खत परिवान करून भाळे, परशु, धडुप्यभाण इत्यादि आयुधांनीं सज, असे देवार्च वर्गन आहे. सर्वे देव आपआपल्या दिव्य र्थांत आरूढ होतात. या र्थांना बहुदाः घोडे जोडडेठे असतात क्वचित्‌ प्रसंगी बेळ, बकरे विवा हरणे हीं जोडलेली अप्ततात. आप" ल्या र्थांतून येऊन यज्ञासमीप ते बसतात, परंतु अश्नीही त्यांस हवि नेऊन पोंचवितो. सामान्यपर्ण ते एकमेकांशीं. मित्रत्वान वागून राहतात.

चवथा. ] देव त्यांचे पूजक. ७्छ

फक्त युद्धप्रिय आणि उद्दाम इंद्र मात्र नेहर्मी भांडणाचे खुळ उपस्थित करतो, अर्ते वर्णन आहे.

यशस्वी आशावादी वेदकालीन हिंदूंच्या इष्टीला देव हे बहुतांशी केवळ कल्याणकर आणि दौर्घायु संसद्धि देणारे असे भासत असत. फक्त रुद्र ह्यादेवांत मात्र अनिष्टकर गुणांचा प्रादुर्भाव दिसतो. मानवी जींवनांतीळ रोगादि डहानस्तान आधिन्याचे क्षुद्र दान- वांपासून उत्पन्न होतात, आणि निसर्गोतील अनावृष्टि, अंधकार यांसारखी मोठीं अरि्टे वृत्रासारल्या महाशक्तिमान्‌ दैत्यांपासून उद्भवतात, अते मानि आहे. या दानवांवर देव विजय मिळवितात या गोष्टीने देवांचा कल्याणकर स्वभावगुण अधिक सुव्यक्त होतो.

देवांचे चारिज्य देखील नीतिपूर्ण आहे. ते सत्यप्रिय अवंचक असुन प्रामाणिक आणि सद्गुणीजनांचे मित्र रक्षणकर्ते , आहेत असे त्यांचें वणेन केळे आहे. परंतु ह्या दैवी नीतींत फक्त आद्यकाठीन सुधारणेतीळ नीतिमर्यादा मात्र प्रतिबिंबित आठेली आहे. सर्व देवांत अत्यंत नीतिसेपन्न असा वरुण जरी पूर्ण न्यायनिष्ठ आहे, तथापि द्वेषी वंचक मनुप्याविरुद्ध कुटिल युक्ति योजण्यांत त्याची न्यायनिष्ठा त्याला प्रातिमंध करूं शकत नाहीं. मोठेपणा आणि सामर्थ्य या देवांच्या गुणां- पेक्षां त्यांची नैतिक श्रेष्ठता सामान्यपर्ण गोण दिसते.

प्रार्थना यज्ञ यांनीं देवांची मेहेरनजर क्रिंवा क्षमा संपा- , दन करावयाची असल्याने देवांच्या मर्भीवर याजकार्नी भिम्त ठेवणे या भ्रकारचा देवयाजकांचा परस्परसेबंध आहे. यज्ञाच्या मोबदल्यांत खाभम्राप्तीची अपेक्षा वारंवार व्यक्त होते, आणि “मी तुढा असुक देत आहे त्याच्या मोबदल्यात मळा त्वां अमुक द्यार्वे” असा बहुतेक अचांचा गर्मित हेतु दिसतो. देवार्चे सामर्थ्य पराक्रम हीं स्तुति, यज्ञ बि यांपासून उत्पन्न होतात, अशी कल्पना वारंवार व्यक्त केली

ष्ट संत्कृतवादरुयाचा इतिहास. आहे. याज्ञिकांच्या दृंभाचा अंकुर यांत असून तो वेदकाळांतच वाढत गेला. या मुयाठा अनुकूढ अशी शुछयुरवेदांत उक्ति आहे, ती ही कीं 'ज्या ब्राह्मणाढा खरे ज्ञान आहे त्याच्या मुठींत देव असतात.” या बावतींत जाझणथांचि पाऊळ पुढे पडढेळें दिसर्ने, कारण ते असे विधात करतात कीं देव ब्राह्मण अशा देवांच्या दोन कोटि असू्त, मानवात व्राह्मण देवांभरमार्ण पूज्य आहेत. याच ग्रेथांत आणखी असेही प्रतिपा दिळें आहे की यज्ञ सर्वशक्तिमान असून त्याचे वर्चस्व देवांवरच आई असे नाहीं तर*सछिन्यापारांवरही आहे.

खुद्द करर्बेदांत देवांची संख्या तेहतीस दिली अपून, विश्वाच्या तीन भिन्न भागांस अनुरूप असे अकरा अकरा देवांचा एक याप्रमाण त्यांचे तीन वर्ग करून त्यांस त्याप्रमाणे संबोधिळेळे अनेक वेळां आढ” ळते. ही संख्या संदेव पूर्ण मानठी जात असावी अर्से वाट्त नाही, कारण कीं केव्हां केव्हां तेहतिसाहून अधिक देवांचा उल्लेख आढळतो. शिवाय या वर्गात मरतांसारख्या अन्य संमृदायांचा अर्थात्‌ समावेश केटेला नाहीं.

तथापि, ज्यांना उद्देशून कमीतकमी तीन सुक्ते तरी योनिलीं आहेत अते आल्या प्रवेदांत विसाहून अधिक देव नाहींत. या सर्वामध्ये इंद्र, अभि आणि सोम हे अत्येत प्रमुख अपून त्यांस उदेशून अमुक्रम २५०, २००, १०० इतकी सूक्ते आहेत; याचे उलट पर्नन्य

" यम यांस उंदेशून फक्त प्रत्येकी तीन पुर्ते आहेत. बाकीच्यांची स्थिति या दोन परममर्यादांचे द्रम्यान कमीअधिक प्रमाणाची आहे. अर्याचीन हिंदुधर्मातील समान महत्वाचे दोन मोठे देव जे विष्णु आणि शित्र यांचं महत्व जरी क्रर्वेदांत अन्य देवतांहून फारच कमी आहे!

तथाि त्यांचे परूपरमहत्व स्थिति इतक्या प्राचीन काळींही , सारख्या द्ज्योर्ची होतीं विष्णु आणि रुद॒ ( शिवार्चे आथ्रूप )

चवथा. ] द्योस आणि वरण. ७९

याच नावांनी तीन हजार वर्षोपूर्वीही ज्ञात होते, ही गोष्ट आश्चर्यकारफ टक्षांत ठेवण्यासारवी आहे. आणि त्याचे सामान्य गुण जे कल्या- णफरत्व सेहारकत्व तेच इतफ्या प्राचीन काळीही व्यक्त झाठे आहेत. स्वर्गत्य देवतामर्थ्ये 'योस! ही अत्यंत प्राचीनतम देवता आहे, ग्रीक 'मिउप्'शीं ती सरूप आहे ). आफाशाचें थोप पूर्व- रूप क्र्वेदात मूळ त्थितीहून अधिक विकास पार्ले नाहीं. जनफत्व या विशिष्ट गुणानेच ते मर्यादित राहिळे. द्यौस व, एथ्वी याची जोडी केलेळी आढळने त्यास विश्वाची जनफनननी मामूत, त्यांची महती सहा सूक्तात गाइठी आहे. कित्येक वाक्यात पर्मन्याच्या सुपीक पर- ण्याच्या शाक्तीप्त लीच्या विद्युतग्नॅनेच्या गुणाम उद्देशून योप या खालीं गर्मना करीत येणारा आरक्त वृपभ असे म्ह्ट्छें आहे, रात्रीच्या तारकामय आकाशाठा ढक्षून एका स्थळीं द्यौ्र याल मुक्ता- भरणमंडित काळ्या अः्वाची उपमा दिली आहे. एक कवि यार्चे वम्ना- युधपतज्ञ देव अर्ते वर्णन करतो, तर दुसरा विदयुच्छडाकेला ढक्षून "मिया- मधून हसणारा द्योपू” अशी उल्रेक्षा करतो. बेदेतर सम्छृतात स्मिताळा जशी नेहमीं ुतिमय धवळ्तेची उपमा देतात तशी क्रग्वेदात देलीळ अनेक वार्कयात 'सिमि' ( हतणं ) रं क्रियापद विद्युत्सूचक आहे. याहूनही अधिक महत्वाची स्वर्देवता म्हटडी म्हणजे वरण! होय. वरणार्चे मूर्तसवरूप इतर्के उत्कास्त झाळें आदे की, त्याच्या बुडाशी असलेला सृष्टिचमत्कार त्याच्या स्वमावातील लक्षणावरून फक्त अनुमामार्न ओळखिता येऊ शकतो. त्याच्या म्वर्पोत्पत्तीच्या या अस्पष्ट्तेचे कारण हेच की कारही अशी हिंदूच्या देवदवतासर्शीत तो उत्पन्न झाठेला नसुन, तो आद्यफाळीन युगापासुन संपादित आहे, काही अशी 'दोस' प्रमागे त्याचे नाव सृष्टिचमत्कारद्योतकनारही 'वर्णप' या शब्दाचा मूळ अर्थ 'सर्वन्यापी आकाशा' असा अमावात दिसर्ते, आणि

ट्ट संस्ुतवादर्‍यांचा इतिहास. [माग

हा शब्द भ्रीक ओरानोप्त हाच अस्तावा असा तक होतो, यथपि या दोन शब्दांचे तमानार्थत्व सिद्ध करण्यांत उच्चारविषयक अडचणी आहेत. इंद्र अज्नि किंवा सोम यांच्यापेक्षा वरुणाची आवाहनसुरक्त॑ प्रप्कळच कमी आहित. परंतु इंद्राच्या खाळोखाल वेदांतील सर्व देवांपेक्षा तो फार मोठा आहे, यांत धका नाही. इंद्र जसा महान, योद्धा आहे तसा वरुण हा भौतिक नैतिक व्यवत्थेचा महान्‌ चालक आहे. कोणत्याही सक्तांपेक्षां वरुणविषयक सुक्ते अधिक नीतिपर भक्तिप्रचुर आहेत, हीं सूक्ते वेदाचा अत्यंत उन्नत भाग होत, आणि हिग्रुमंग्रंथांशीं त्यांचे बच साम्य दिसते. म्रहतारकांच्या नियमित पुनर्वर्तनाशीं त्याचा जो संयेव आहे त्यावरून त्याची शांतिप्रिय सत्ता व्यक्त केली आहे. विनेचे तुफान होतांना पंचमद्राभूतांमध्ये होणाऱ्या कमीअधिक प्रमा- णाच्या अनिश्चित अटापटी याच इंद्राच्या युद्धभिय क्रचिन्‌ लहरी स्वभावाचे कारण होत. वेदकवींच्या शाब्दांतच वरुणाच्या स्वभावार्चे वर्णन खालीलप्रमाणे आहे; वरुणाच्या हुकमतीर्ने स्वर्ग आणि एपवी भिन्न राहिली आहेत. त्यानेंच आकाशांत प्रकाशित होण्यासाठीं घुवर्णविजर ( सुर्य ) केलें, त्याने तूर्यासाठी रंद मार्ग केटा, वातावरणांत घ्वनिप्रतिध्वनि करणारा वायु हा वरुणाचा उच्छवास आहे. त्याच्या आज्ञेने रात्रीं दिव्य प्रकाश देणारा चंद्र फिरतो, आणि अत्युचे तारे रारी दिसतात दिवसा अहृश्य होतात. तो नांना धहावंयास दावितो आणि त्याच्या आत्तेन त्या अव्याहत याहतात. त्याच्या गूढ सामरश्यार्ने श्‍तगति वाहणाऱ्या नद्या समुद्रास भरू शकत नाहींत. जेव्हां पत टगांनी वेष्ठिछे जातात तेव्हां तो उल- ट्या भांड्याला ( आकाशाला ) अल्वूष्टि करण्यास आणि जमीन मिन-

विण्यास लावितो. वातावरणम्य जठाशींच त्याचा विशेष संबंध आहे, समुद्राशी फार कचित्‌ आहे.

चवथा. ] वरुण-मित्र. द्द

वरुणाच्या सवेज्ञतेचे वारंवार वर्णन केळे आहे. पक्षांची उड- ण्याची दिशा, समुद्रावर नौकांचा मार्ग, फार दूरवर जाणाऱ्या वाऱ्याचा पथ हीं वरुणास माहीत आहेत. भूत आणि भवी गुप्त वस्तु त्याला दिसतात. तो मानवांच्या सत्यासत्यतेचा साक्षी आहे. त्याच्याशिवाय प्राणी ठोळ्यार्च पार्तेही ह्यू शकत नाही, नीतीचा शास्ता या दृष्टीने वरुण कोणत्याही अन्य देवाडून श्रेष्ठ आहे. त्याच्या आज्ञेच्या मंगार्ने पाप होते, तो त्यामुळें रागावून पातक्यास कडक शासन करितो. ज्या खृंखळांनीं तो पातकयास बांधितो त्यांचाही उठछेख केढा आहे. तो असत्यनाशक असत्यद्वेशा असून असत्यावदवल शिक्षा करितो, तथापि अनुतापी प्राण्यावर तो कृपा करितो. मानवांनीं सवता केठेल्या पापांतूनच नव्हे तर त्यांच्या पूर्वनांनीं केलेल्या पापांतून देखीळ तो मानवांस मुक्त करितो. प्रतिदिन त्याच्या नियमांचे उदंधन करणारा जर त्याठा शरण असेळ तर त्यास तो क्षमा करितो, तर्सतेच अविचाराने जे त्याच्या आज्ञा मोडितात त्यांसी तो दया दाखवितो. अन्य देव- तांच्या पुक्तांत जशी ऐहिक सुखाची याचना आहे, तद्वत्‌ वरुणसूक्तांत पापाबद्दल क्षमा मागितढी नाहीं, अर्से एकही सुक्त नाहीं. जगदुत्पादक 'प्रजापति' या देवतेविपयीं सर्वश्रेष्ठदेवता अशी कल्पना जस्नशी उत्क्रांत होत गेली, तसतर्स वरुणांचे प्रवश्रष्ठत्व कमी होत गेे, आणि त्याच्या मूळच्या साम्राज्याचा भाग जी जढसट्टि तेवढीच त्याचा वास्तब्यप्रदेश म्हणून शिक राहिळी. अथर्ववेदांतच वर्णाची कांहीं अंशी अशी स्पिति झालेली आढळते, आणि पुढील पौराणिक देवदेवतांमध्ये समुद्रदेवता म्हणून त्याचे रूपांतर आरळे. एका वरणतुक्तातून ( मे. ७, सू ८९. ) घेतलेल्या अववरणा- < च्या साठीळ आशयावरून वरुणास उददेशिलेल्या परार्थनांचे स्वरूप टक्षांत ये्तेः-" हे वरुणराजा ! मीं या मृण्मय गृहांत अधिक अधम पा

८२ पेम्वृतवाड्र्‍याचा इतिहापत. [मि

वव लप्मसॅक्सेन पपर

22. 2-2 प्यफस

होऊं नये, यासब हे बढ्यान्‌ देवा, करणा वर रागावू महे. .नठा- म्ये उभा असतांही तुऱ्या मक्ता तुपेमूळें दःख होत आहे या स्तव हे बड्वान देवा, करणा कर रागावू नागे. जेव्हां अविचार तुझ्या आज्ञा मोडून स्वानिवासी देवांविर्द्ध आम्ही जे पाप वर्सि तै पाप कसेही असतो, आम्ही मानव आहो. हे माणूत त्या दोपांसतवा देवा, आम्हां शिक्षा करं नको. 0

सूर्याच्या हाळचाठीच्या विविध अंगेर्चि दिग्दर्शन करणार्‍या परसर' मिज्ञ अशा पांच पोरदेवता श्रर्येदांत आहेत. यांपेरडी सर्वात म्ाचीन 'मिम' हीदेवना अपून, सूर्वशक्तीच्या लोकोपकारक अंगाने सर्प यांत करर आहे, अत दिसते. हो देवता इंडो-इाणी काल्यंतीठ असल्यामुळे, अगे" दांत तिचा व्यक्तिविशेपपणा ठस होऊन त्याच्या बहुतेक भागाचा व्र गराच्या स्वरूपांत अंतर्भाव भाेडा आहे, वरणामह नेहमी त्याचे आवाहन केठेळें आहे, फक्त एकच सुक्त (मं. ६, सू. ५९) एपट्या मिद्नाला उद्देशून आहे.

आस (यीझ 'हेलिओस' याशीं नांवार्न समान) ही देवता ते सोरदेवतांमध्ये अधिऊ गुणघर्मविशिष्ट आहे. कारण पूर्य हे नांवपुा आकाशस्थ ज्योति? याचे सूवक आहे आणि या देवतेच्या प्रत्यत सुर्याशीं उसलेल्या संत्रंधाची नाणीव नाहींशी भाठेळी नाहीं. सूर्याच्या नेञाचा नामनिर्देश वरचेवर केहेटा आहे, आणि उपा ही देवांचा नेत्र गोचर करिते अपे म्हट्ळें आहे. सूर्य सर्वसाक्षी असून तो सवे जगाचा प्त हेर आहे तो सर्व प्राणी तेच मत्यांची बरींवाईट झ्य हीं पाहतो, अमे म्हटढे आहे. ुर्यामुळे जागृत शोऊल. मानव अपआपले हेतु साधण्याकडे लागतात आपे. काम करतात. सर्व संवेननाचा ती

मरण पातढी लोकांस जत्तोदरर्‍याधीने फोडता अशा कल्पना भाहि ती. यात घ्वनित झाडे. _

चवया. ] *_ सुर्य-पवितृ. शश आत्मा किंवा रक्षक असून तो अचळ औहि. सात श्रोडे जोडलेल्या रथांत सूर्य आरूढ होतो, असे त्याचं वर्णन केळे आहे. हे घोडे अस्त- समर्यी तो सोडतो. “जेव्हां सूर्य आपे धोडे स्वत्यानांपासून सोडितो. तव्हा रजनी आपर्ठे वस्त्र पसरून सर्व विश्वाला आंकून टाकिते” (मं. १, सू. ११५, क. ४). अंधकारास एकाद्या चामड्याप्रमाणे सूर्य गुंडाळून टाकितो, आणि चोराप्रमार्णे सर्व तारे गुप्त होतात. उपेच्या मांडीवरून तो प्रफा- शमान होतो. उपेचा पति असेही त्यांचे वर्णन केढें आहे. अभ्नीर्चे एक अंग म्हणून देवांनीं त्याची स्वर्गात स्थापना केळी, अवकाशार्चे आक्रमण करणारा प्ली विवा गरुड अते स्पास वारंवार म्हट आहे. तो दिवि- सांची गणति करितो आणि आयुष्य वाढवितो.ब्याधि आणि दुष्टस्वर्म तो नाहींशी करितो. मानव निप्पाप आहेत अस मित्रास वरुणास निविदित व्हावे यास्तव उद॒यसमयीं त्याची प्राथना करितात. सर्व प्राणिमात्र सुर्यावर अवलंबुन आहेत म्हणून त्याला 'सर्वमनक' अशी संक्ञा दिली आहे. मितकीं सुयसुक्ते ( म्हणजे सुमारे अकरा ) आहेत. तितकींच सुक्ते, दुसरी सोरदेवता जी 'सवितृ', त्यास उद्देशून आहेत. सवितृ (म्हणने उद्दीपक) यार्ने सुर्याचे उद्दीपफल्व व्यक्त केळे आहे. सविता रा प्रामुख्याने सुवर्णमय, सुवर्णटस्तत्राहु सुवर्णर्यांत आरूदणारा देव आहे. एख्बीच्या दोन्हीं टोकांस पोंचणारे आपे सभल सुवर्णयाहु वर उचळून सविता प्राणिमात्रांस आशीर्वचन देऊन जाग्रत करितो. पर्व साक्षी सषिया आपल्या मुपर्णरथांत बसून उय्नीच मार्गाचे आक्रमण करितो. उपेच्या मार्गोर्ने तो प्रकाशमान होतो. सुर्यकिरणांनी उज्मठ पिवळ्या कॅमांचा असा सविता आपद्य प्रकाश सतत पूर्वेकडून उनत करितो, तो दुष्ट स्वमांचा नाश करितो आणि राक्षसतांम चेटक्यांस हांडरल डाविता. तो देयांना अमरत्व मानयांना दोर्वाह देतो. पण्य-

(४ सेसृतवादुयाचा इतिहास. [ भाग

शीलांच्या निवासाप्रत मृत आत्म्यास तो घेऊन जातो. प्तवित्याचे सर्व देव अठुयायी आहेत. कोणताही प्राणीच काय पण महावळ्यात इंद्रव््णादि देव देखील त्याच्या इच्छेच्या स्वतंत्र सत्तेच्या विरुद्ध जाऊं शकत नाहींत. पुप्कळ स्थळी सवित्याचा सायंपंव्येशीं सबंध जोढिठेहा अपुन एका सृक्तांत (म. २, प्र. १८) तर अस्तमात पय असे त्यास म्हणून त्याची स्रुति केडी आहे ती अशी;-'' चपठ अश्नांच्या रथांत फिरून येऊन सविता आतां आपल्या अश्वांस सोडील, आपला शीप्रगामी रथ आतां त्यांने थांबविठा आहे. सर्पासमान चपल अशा अश्वांची गति त्यान थांत्रविळी आहे; सवित्याच्या आत्तेने आतां एव्बीवर रजनी अवत्रटी आहे. कोष्ट॒यांनी आपल्या पसरडेल्या वस्त्रात तंतूंमह गुंडाळून ठेविलें आणि श्रमकर्म सोडून विश्रांति घेण्यास ते सज झाडे आहेत. पत्ती आपर्या धरट्यांत परत आठे आणि गुरेढोरे गोठ्यात आलीं आहेत. प्वित्यानें सर्व प्राणिमात्र आपआपल्या धरीं, पाठवून दिले आहेत." - __ प्राच्रीनवाळी बेदाभ्यासाठा भारंभ करतवळी उत्तेजक? या दृष्टीने जआावाहन करण्यासाठीं जो वेदमंत्र म्हणण्यांत येत असे अजूनही प्रत्येक काठ हिंदू (अर्थात्‌ ब्राह्मण) ज्या मंत्राचा प्रात: (वसाय) संध्येच्या वेळीं जप करितो तो अत्यंत प्रसिद्ध गायत्रीमंत्र (देवाच्या नांवावरून याठा सवितृगंत्र म्हणतात ) सविनृंदेवनेला उददेशूनच प्रणीत आहे. प्रस्तुत क्तचा गायत्री छेदांत असल्यामुळें तिला गायत्री म्हणण्याचा प्रचार पडला. त्या चचेचा अर्थ असाः-'' आम्हांस सवितू देवाच उत्तम यश प्राप्त होवो कीं जे्णेझडून त्याने आमच्या बुद्धीस उत्तेमित करावे. सवितसूक्तांत एक विरोप वैचित्य आहे को, त्या शब्दाच्या प्कू ( उत्तनित करणे ) या थातूवरून अनेक ख्पे सिद क्र्न्‌ त्यांच्या योजनेने सवितृ शब्दाचे अनेक लाक्षणिक अर्थ केले आहेत.

चवथा. ] पूपुनू-विप्णु. रद

'पूपन्‌! या देवतेची क्रग्वेदांत आठ सुक्तें आहेत. पुपन्‌ याचा समृद्विकर असा अर्थ आहे. सुर्याच्या डोकोपकारक शक्तीची कल्पना हँ त्याच्या स्वरूपाचे मूळ आहे आणि ह्या देवतेस कपिदेवता मानण्यांत ती मूळ कल्पना व्यक्त आली आहे. त्याच्या रथास अन जोडिलेले असतात त्याचं आयुध अंकुश आहे. स्र्गातीठ मार्ग त्याप्त माहीत असल्यामुळे पितृदोकाकडे जाण्याचा जो फार दूरचा मार्ग त्या मार्गाने तो सवांस घेऊन जातो. पुपन्‌ हा मार्गसंरक्षक देव असून तो गुरांचे संरक्षण करितो त्यांस आपल्या अंकुशार्न मार्गास ढावितो. तो जे कल्याण करितो त॑ त्याच्या इहलोकीं मानवांच्या गुरांच्या संरक्षणाचा आणि परलोकी मर्त्यास सुखवामाच्या मार्गदर्शकत्वाचा परिणाम होय.

आंकड्यांच्या धोरणार्ने विचार करतां 'विष्णु' या देवतेची पदुवी अनुक्रमार्न चवथी येते; कारण सूर्य, स्ववितू आणि पूपन्‌ यांच्या- पेक्षां क्रग्पेदांत विष्णुर्चे आवाहन फार कमी केलेलें आहे. परंतु ऐति- हासिक दृष्ट्या सोरदेवतांमध्ये विष्णूचे महत्व श्रेष्ठ आहे. कारण कीं अर्वाचीन हिंदुघर्मातील दोन श्रेष्ठ देवांपैक्ती तो एक आहे. त्याच्या स्वरूपार्चे विशिष्ट लक्षण हेच आहे कीं तो तीन पॅदें टाकितो. हे क्षण

सुर्याच्या तीन्ही लोक आक्रमण करण्याच्या गतीर्चे सूचक आहे यांत शका नाहीं. देवांचे पितरांचे निवासस्यान जे स्वर्ग ते त्यार्चे अत्युच पदार्चे स्थान. खाढील शब्दांत ( मं. १, सू. १५४, क. ) सूक्त- प्रणेता कावे या धामाविषयींची आपली उत्कंठा व्यक्त करितोः-'* जिर्थे देवांचे श्रद्धापर भक्त सोख्यांत राहतात ते विर्णूर्च प्रिय धाम मा प्राप्त होवो. महापद्विकम जो विष्णु तो आमचा सखा अपुन त्याच्या अत्युच्च स्थानांत अमृताचा आरा सतत वहात असतो.

विष्णूविषयीं ही कल्पना मूळ सुर्यविपयक असावी अर्से दिसते. मात्र ती सुर्याच्या सामान्य स्वरूपावरून घेतलेळी नाहीं. परंतु तीन्ही

ट्र सैस्कृतवाडयाचा इतिहासः | माग

होकां्चे मोठमोठ्या देगा टाकून आक्रमण करणारा शोधभती ज्योति है ने सूर्याचे विशिष्ट ल्लण त्यावरून ती भेऊत तिला मूर्तरूप दि अप्ावे. कित्येक वाक्यांत अते म्हटळें आहे कीं लोकहिवास्तव तो अहे तीन पावेलांत आक्रमण करितो.

भाक्षणांमर्ध्ये जी कया आहे, कीं विष्णूने वामनाचे रूप धारण केडें आणि ह्या युक्तीने दैत्यांच्या ताळ्यांत असलेल्या वीचे तीत पावलांत आक्रमण करून त्यांच्याकडून ती घेतली, त्या कपच्या उद्भवार्चे कारण वेदांतीळ विष्णूर्च हे वर दर्शविळेडे विशिष्ट क्षण होय, पुरे पौराणिक कथांत त्याच्या खोककल्याणकर रूपाचा अवताखादांत कका झाला. विष्णूने हे जवतार ठोककल्याणात्तवच घेते मत आहे. -

उपा ह्या एवस्याचर खरीदेषतेला उद्देशून पंपूर्ण पू्ते आहेत हिर्चे आवाहनही बरेच वेळां केळे आहे. तिच्याविषयी पुर्मारे ' ९० सूळे-आहेत. उपा ( म्हणने प्रकाणारी ) हे नांव ढातीन 'ओरोरा' आरे ग्रीक 'इझॉस' यांशी समानार्थी आहे. द्या देवतेला उ्द्शूत कत्रि जेव्हां गातो तेव्हा उप:काढीन सृष्टिचमत्काराची नाणीव त्याच्या भ्ांतून नाहींशी भाठेती दिसित नाहीं. जरी सोमसवनांत ड्तर देरांबरोबर हिळा कांहीं एक भाग देण्यांत आटेळा नाहीं, तथापि र्चद्वेवतांमर्थ्ये फक्त हिचा ममा गाण्याकडे ज्या प्रेमार्ने अपींचे * वियार वळे त्यावरून असे अनुमान होतें की, उत्त हिंदुस्यानां- तीउ उपऱ्काठीन अत्यंत दिव्य श्रेष्ठ वैभा्ीर्ने या. प्राकाडीन कोची मने फार थंकिन केली होती. कसेही अप्तो, उप ही स्यंच्या कल्पनेची अत्यंत सुंदर सृष्टि आहे, आणि तद्विपयक जी बेदत कवि आहे तितकी रमणीय रसात्मक घार्यिझ कविता दुसऱ्या कोगऱ्याही ग्रर्ययांत माही. ह्यांत तिच्या रूपदीपतीळा मोणत्य भाण-

चवथा. ] उपा, तद्विपय॒फ कविता ट्र्७

णारा याज्तिक्याचा डावपेच नाहीं, तप्तच या कल्पनेच्या स्वाभाविक सोद- र्यांची हानि करण्यासारखे यज्ञविषयक नामनिदेशही नाहीत

वाचमासत या वान्यांचे मर्म ममजार्वे म्हणून निरांनेख्व्या सूका- तून उपाविषयक वाक्‍य काढून ती संगतवार जुळवून त्याचे एक्य तितके मूळास धरून रूपातर खाटी दिळे आहे. “उपा ही त्त्य कुमारी, 'द्यौपरः'ची कन्या आकाशात जन्मढी. छप्णपर्ग रामीची ती दिब्यवर्ण भगिनी आहे. ती आपऴा प्रियझर जो मूरये त्याच्या तेगार्ने प्रकाशमान होते. सूर्य तिच्या पथात तिला अदुसरतो आणि ज्सा एकादा तरण पुरुप युवती कुमारीच्या मागोमाग जातो तमा ताही उपेचा अनुगरामी आहे रक्तवर्ण अश्वानी किंवा यृपभार्नी युक्त अशा दिव्य रथात ती विराजमान असने. एकाद्या नृत्य करणाऱ्या ख््रीप्रमार्ण रमणीय वश्न परिधान करून ती आपर्ठे वक्ष म्थळ प्रदर्शित करिते, दोप्ति परिधान करून ही फुमारी पूर्म दिशेत च््यमान होते आणि आपले सोदर्य प्रदुशित करिते, जणू काय नुःुतीच म्नान करून निवाली आहे अशी देदीप्यमान उपा वर येते आणि आपर्टेस्वरूप दाखविते. याज सोदर्याने परिपूर्ण अशी ही देवी लहानापासून किंवा थोरापासून आपला प्रफाश गुप्त ठेवीत नाहीं. स्वर्गाचे दरवाजे ती उघडते, जशा गाई दरवाजे खुठे होताच गोठ्यातून बाहेर पडतात तसे हिने अध्या राचे दूगवाने उघडताच हिचे देदीप्यमान किरण गुराच्या कळपाप्रमार्ण बाहेर येतात, रात्रीचे कृष्णवर्ण आच्छादन दूर सारून ती दुष्ट भूत पिशाचास अवफारास फेटाळून लाविते पादयुक्त प्राण्या ती जाग करिते आणि पक्षास उडण्यास छाविते उपा उदित होते तेव्हा पक्षी घरट्यातून बाहेर उडून भातात ममुप्यमात्र आपल्या वृत्तीची तरतूद करितात ती मपुर घ्वनींची उत्पाटक आहेब आनदकर घ्वर्नीच्या यार तेची नायिमा आहे प्रातिदिवशी नियमित ग्य्ठी उदित होत अपल्या-

ट्ट संत्वृतवाडुयाचा इतिहास. [भाग

यपणणपयपप्पप्सस्प्प्पययाा प्रय“

मुळें ती देवांचे वातुब्यवस्थेचे नियम मोडीत नाहीं. त्या व्यव्थच्या मागार्ने तो नाते आणि रस्ता पूर्ण माहीत असल्यामुळे तिची दिशाभूठ कधीही होत नाहीं. ती अजरामर उपा पूर्वी जशी प्रकाशमान ह्यत होती तशी ह्छी पढे होईल. प्रमातकाढीन शांतिव निश्चलता यांवरून उपेचं अखंड नियमित पुनरागमन आणि मानवनीविताचे क्षणिकत्व या दोहोंमर््ये दिसून येणाऱया श्षपम्यासुळे वलीं उदास वित्रार सुचठेळे आढळतात. एक कवि उद्गारो:-"गत युगांत ज्या मानवांनी प्रभातकाठीन दीष्ति पाहिढी तै भानव मृत होऊन गेले. हृ्ी आपण विद्यमान मानव ती उदित होत असतां पाहतो आणि जे भविष्य काळीं तिला पाहतील ते जर्गांत दर्व करच येतील. ( मं. १, सू. (१३, क्र. ११). अशाच दुसरा एक क्रपि म्हणतो: जरी प्राण तथापि संदेव चुकतीच अर्म” हेका, त्याच त्याच रंगांनी आपळे सौंदर्य मंडित करणारी उपादेवी नता झुशड (जुगार) खेळणारा द्रव्याचा ब्यय कारितो तद्वत्‌ ती मानवांच्या आयुष्याचा न्यय करिते, ( म॑. १, सू. ९२, क. १० 0). पाहिल्या मंडळांदील उपाविपयक अत्यंत मनोहर पूकांतून ( ४. ११३) खालील उतारा दिला आहे त्यावरून वेदकाव्याच्या या सुंदर कल्पनासृष्टीचं अधिक चांगरठे चित्र रश्य होतेः-' सर्व तेजांहून अर्थिक सुंदर तेज उपस्थित झाले, दूरवर प्रसरणारी दीप्ति उदित आली, सवि देवाच्या उद्यास्तव पढे पाठविठेल्या उपेपुढे आतां रजनीर्न हार खाल्ली. ह्या दोषी भगिनीचा तोच अनत पय आहे; देवांनी शिक विल्याप्रमाे त्या एकीमागुन एक तो मार्ग आक्रामितात. पुंदराछाति, भित्ररूप पांतु मतार्ने एक अशा रननी उपा ह्या. कर्घीही मांडत नाहींत, किंवा रेंगाळत रहात नाहीत? आनंदी घ्वनींची ती दिव्य नायिका अत्यंत तेनाने प्रकाशते; तिने आम्हांसार्ठी

चवया. ] अश्विन-इंद्र, ८९

आपले दरवाजे पूर्ण उपदछे आहेत. सर्व जगाल जायूत करून ती आपणास धन दाखविते. उपेने प्राणिमानास जाग केळे आहे. ती म्वर्ग- कन्या आपणास व्यक्त झाठी आहे. ती कुमारी आपल्या दिव्यमख्रानी देदीप्यमान आहे. जगातील सर्व संपत्तीची सम्राज्ञी अशा शुभ उपे, आज येथे आम्हावर प्रकाश पाड. आकाशाच्या प्रभावळीत ती दीप्तिमट प्रकाशळी आहे; देवीने अंघफाराचे आवरण काढून टाकिळें आहे. आरक्त अश्वानी पुयुक्त अशा आपल्या रथात बसून जगास जार्गे करीत उपा येत आहे, सर्व जगास सुखाची समृद्धि देत दिव्यप्रकाश करीत ती आप्ठे तेज प्रसरीत आहे. भूतझालीन प्रमार्तेतीठ शेवटली आणि भवि- प्यकालीन प्रभाततीळ पहिछी अशी ही उपा आज उदित आठी आहे. उठा | चेतना, जीव आपणास पुन्हा मिळाढा आहे. अधकार नट होऊन प्रकाश येत आहे. ती सूर्यास आक्रमण करण्यासाठी मार्ग ठेविते. ने्थ मानव दीर्घायु होतात तेर्थे आपण येऊन पोचलो आहो. 0

स्वर्गीय तेजस्थ देवतामर्ध्ये ज्यार्चे अधिक आवाहन केलें आहे असे 'अश्चिन' हे जुळे देव होत. ते स्वर्ग किंवा आकाह्याचे पुन असून संदेव तरण आणि सुदर आहेत. सूर्यऊुमारी 'सूर्या हीचे सह ते रथारूढ असतात, हा र्थ दिव्य सूर्यासमान असून त्याचे सर्व माग सोन्याचे आहेत. जेव्हा ''आरक्तवर्ण गाईमर्ध्ये अयफाराचा अयशेम असतो? अशा उप समयी ते इश्यभान होतात. त्याचा र्थ जेव्हा जोटला जातो तेन्हा उपेदा जन्म प्राप्त होतो.

अश्विनदेव सहाय्यफर आहेत अश्याविपयी अनेक काल्पनिक कथा आहेत. ते सामान्यत दु खातून मुक्त करतात, आगि विशेपत महासागरात नोकातून वाघवितात. अधास राशि पगूस गाति उेणारे असे ते देववेदय आहेत, अर्से त्याच विशिष्ट लक्षण आहे. अशी एक 'मकारिक कथा आहे की, एका झटापटीत “विशपला' नामक कन्यफेचा

>

चवथा. ] भे नट ९१

गर्जना होय. मेवांना गाई, गाईची उद; अरे, जल्कुंभ अशा अनेक तंत्ता दिल्या आहेत. इंद्र ज्या गाईस मुक्त करितो त्यांना घेरणारे अद्रि अशी- ही सैज्ञा मेवांस दिली आहे. तसेच या पर्वेतांवर राहणाऱ्या दानवांस इंद्र साठीं छोटितो, म्हणून हे पर्ववरूप मेव दानवांचे किल्ले (पर ) असून त्यांची नव्वद, नब्याणव किंवा शंभर अशी संख्या दिळी आहे, त्यांस 'हढगारे', 'शार्द', 'दगटाचे क्रिवा ढोखंटांचे बनविलेे' अर्स म्हरछें आहे. या कल्पनेची अनेक ऑर्ग एका क््चेन (मं. १०, सू. ८९, क्र. ७) एकत्र आहेढीं आहेत तीं अश्ी:-'दृंद्राने वृत्राचा धथ केला, किल्ले तोडिळे, न्यांताठी काढा तयार केढा, पर्वास भित्न करून आपल्य़ा मित्रांस गाई सोडवून दिल्या.7 वृत्रकधेच्या महत्यावरून इंद्रास 'बूत्हन ( बृत्राचा वध करणारा ) अर्से विशिष्ट नांव मिळाळे आहे. खाळीळ वर्णन एका अत्यंत शब्दचित्रमस सुक्तांतून (मं. १, सू. ६९ ) पेतर्ढे आहे; त्यांत इंद्रदृन्नांच्या युद्धार्य महत्व अर्त आहेः-- मी इंद्राच्या पराक्रमाचे वणन करितो, जे पराक्रम त्या वज्ञधारकाने प्रथम केळे. त्यार्ने दैत्याडा हाणून मारिठें आणि मर्ले मुक्त केठीं, आणि उंच पर्वनांचे कटे तोडिले. वृपभाप्रमार्णे मत्त अशा त्याने सोमाची प्नेती केळी आणि त्याच्या रपार्ने तीन वेळां प्राशन केले. त्या समृद्धि-

कर देवाने विनेर्न अद्भ करून ते घारण केळे आणि देत्यांच्या अग्ननाचा व्रथ केला, त्यावेळी त्याने आपल्याभोवती पमरठेल्या वियुताना, मेघाचा

धुक्याचा फरिंवा गारांच्या वृष्टींचा त्याला कांहींएक उपयोग आला

नाही; जरा इंद्र देत्य युद्धांत झुमठे तेन्हा ममृद्धिमर देवाडा दैत्या-

यर विनय मिळाडा. क्घीही बंद होणाच्या, कथीदी थांबणाऱ्या,

परु सोय पेर वाहणाऱ्या प्रयाहांत मझ आल्यामुळे यृनार्चे गुप्त माठिळें

शीर मळे वाढून घेऊन मालात. इंद्राचा भयफर शाय निरंतर अंवफा-

रांग थुडून गेटा./

९्र संकुत्तवाडूयाचा इतिहास, [भाग पती अल

पाण्याच्या मुक्त्तशी प्रकाशप्राप्तीचा सुर्यीचा संगेध जोडिं हेला आहे. यावरून अपे म्हट आहे कीं, इंदाने जेव्हा वृत्राचा पम वध केढा आणि मानवांसाठी जळे मुक्त केलीं तेव्हां त्याने आकाशांत दृश्यमान केळे किंवा, जेव्हां इंदार्ग वृन्नास हवेतून घुडकादूर लाविले तेव्हां सूर्य प्रकाराला,

स्वाभाविकपणे इंदर संग्रामदेवता माळा. एव्वीवरीळ रातरशी यु& करतांना साहाय्यक म्हणून त्यांचे दुसऱ्या कोणत्याही देवापेक्षी पर्‍वळ आवाहन केले आहे. एक कवि म्हणतो कीं, इंद्र आर्याच्या वर्णावे रक्षण करितो आणि काळ्या वर्णास दास करितो; दुसरा म्हणतो. तप्त ५०००० काळ्य़ा.वर्णाच्या जातीचा उच्छेद केला त्यांचे ' वठ तोडिळे. त्याच्या थुद्धांना 'गवि्ट' ( गाईची इच्छा ) अशी संश देऊन, त्याच्या देणग्या हे त्याच्या विजयाचे पळ आहे, म्हय्ठं आहे.

इंद्राचे महात्म्य अर्से गाइळें आहे; (म॑. २, सु. (२) क्र. १३ ) दांपत असलेली विस्तीर्ण शथिषी ज्याने निश्वठ केडी, ्षुव्य पर्वेतां ज्याने शांति दिळी, जयाते वातावरणांतीळ अवकाशार्नि मापन केर्डे, ज्याने आकाशाला आधार दिला. मानवानो, तो इंद्र सर्ग आगि एथिंधी हीं त्यापुढे नन्न होतात; त्याच्या पुढें प्रत्य पक देखील वेयायमान होतात. ज्याठा सामपान करणारा म्हणतात, वियुनाने सज्ञ आहे, जो वज धारण करितो; मानवानो तो इंद्र होम-'

इंद्राच्या सवमावांत जीं अनीतीची लक्षणे कचित्‌ आढळतात त्याच कारण त्याच बाइल सगुण्य होय. त्यामुळें आपल्या बापाचा पघ आणि उपेच्या रथाचा वियम यांसारसी लहरीने कूर सत्ये प्याति ता कघा कवी माज मानितो. सोमप्राशानाची त्याळा विष संपय भाहे आपर शायनी शन्ये करण्यास उत्तनित्त व्हावे या

चवथा. ] इद्वार्चे म्वरूप स्वभाव. ९३

हेतून तो सोमार्च बेसुमार प्राशन करितो, असे वर्णिळें आहे. त्याच्या आत्मसवादार्चे एक सुक्त (म. १०, सु. १९) आहे, त्यात इद पोमार्ने उन्मत्त होऊन आपल्या महात्म्याची समर्श्याची फुशारकी मारितो, अतत वरि आहे. या सूक्तात काव्यसोदर्य नाहीं, तथापि मद्यप्राश- नाने उन्मत्त आल्यार्ने विशेषत आत्मप्रोढीसारसे जे मनावर परिणाम होतात त्या मन स्थितीचे हे अत्यत प्राचीन शब्टचिऩ आहे. इद्राच्या अतिरेकाचा नीतीच्या दृष्टीनं विचार करताना ही गोष्ट विमरता कामा नये की, वेदकवींच्या दृष्टीने सोमप्राशान धार्मिक म्वरूपाचे होतें

आवेम्ताम्य इद्रार्च नाव राक्षस या अर्थानें योजिले आढळते. त्याचे 'वृजहन! हे विशिष्ट टक्षण सुद्धा आवेम्तामर््ये धरेथाध्', म्हणजे विनयाची देवता, या रूपात व्यक्त आहे. म्हणून बहुतमरून इडो- इराणी युगात वेदकालीन वृजनाशफ विजयी इद्र याशी सद्दा अशा एका देवार्चे अस्तित्व असावे असे समवनीय वार्ट्ते.

फग्वेदाच्या पूर्वकाळात ज्याचे महत्व जवळ जवळ सारसेंच होत अशा वरुणाची इंद्राची ऐतिहास्तिफ दृष्ट्या तुटना केटी तर असे दिसून येत की, इडो-इराणी युगात वरुण हा अधिक महृत्वाचा होता, पण बेदकाडात तो इद्राहून कमी महत्वाचा झाला. उट्टपक्षी, नाझणात पुराणात इंद्र स्वर्गाचा राजा बनल आणि पौराणिक काडात जरी त्याठा पड गौणत्व आठे, तरी पौराणिक त्रम्हा-विप्णु-शिप या त्रिमू तींच्या साम्राज्यात त्यार्ने आपले स्वर्गराज्यपद राखिछे आहे

यातावरणम्य गोण देयतामध्ये तीन ठेवताया संबध तिदुताशीं आहे. त्यामध्ये कार्टींसा गौण 'त्रित' हा देव होय त्याचा भिंग *इयात नामनिरेदा आढळतो. 'तिसरा' ( म्रीर, नितोतू ) हे. नाव समाच्या वियस्वरूपाने घोनफ होय त्याच वारयार येणारे विशेषण 'जाप्त्य' 'नडविपयर' अर्थाचे सूया आहे. हा देव इडो-ड्राणीपाडीत आहे,

९४ सैक्तृतवाडयाचा इतिहाप. | भाग

कारण याचे नांव विशेपण हीं दोन्हीही आवेस्तांत आढळतात. पातु प्रारंमी इंदराश्ी सवा अश्षल्यामुळे काळांतरान इंद्राने त्याच्यावर वर्षत मिळविळे. कगेदांत फार कचित्‌ आढळणारा इंडोशाणीकालीन दुसरा एक 'अपामू नपात! (जलांचा पुत्र) नामक देव आहे. विदयुत परिधान केळेळा इंधन नसतांही जलांत प्रकाशणारा अते ह्याचे वर्ण आहे. म्हणून विजेच्या रूपाने मे्रामरध्ये उत्पत्न होणाऱ्या अश्नीचा तो द्योतक आहे, यांत मुळींच सराय नाही. 'मातख्विनू! नांवाचा क्रवेदात छचित्‌ आढळणारा एक देव आहे. ग्रीक लोकांच्या 'प्रोमेथिअप मापक देकेप्रमाणे ह्याने गुप्त असळेडा अभ्नि स्वगोतून ए्बीवर्‌ आणिला, अशी ह्याची कथा आहे. कित्येक स्यठी अस्िदेवतेशी 'मातरि्रने याने स्शात्व दासविठेळे असल्यामुळे हा अम्नीर्चे सगुणरुप आहे, अपे दिसते. वाकीच्या वेदांत, ब्राह्मणांत पुढीळ सर्व वाडूमयांत मातरि धन हा शब्द फक्त वायूर्चे विशेषण म्हणून वापर्टेला आहे. कावेदांतीळ 'श्द्राःची पदवी क्रम्येदेतर काळांतीळ त्याच्या शेतिहातिक अनुगामी रुद्राहून अत्यंत मित्र आहे. फक्त तीनचार सूक्तात त्याचं आवाहन केर्ठे असुन विप्णुहनद्दी त्याचा नाममिदेंश फमी आढळतो. बहुश तो घतुप्यबाणांनीं सज्ञ असे त्याचे वर्णन आहे, परंत केन्हांकेन्हा विययुदूवाण वज यांप्ही त्याची अखे मानिती आहेत. घन्यपरप्रमाणे क्रूर सेहारफ अते त्यास वार्णिठे आहे 'त्वर्गीतीठ भारक्तवण वतह' अर्ते त्याम म्हर्ठें आहे. स्द्पुक्तांत त्याच्या मर्यफर घाणांची भीति त्याच्या कोषाचे नियारण प्हार्वे म्हणून केलेल्या प्रार्थना श्षाच सुरखर्ले निदेश आहे. पुढील वेद्वाड्मर्यांत त्यार्ने सैरा पिरप प्रादुर्भूत आहे. त्याचे मोम्यगुणदर्शऱ 'रिव' विश्येपण फे” दांत योनिदे अमून तेंच इनर येदांत अधिक प्रचखित आरडे बेदेतर फार्टात तेच त्याचे नांग होउन चमळे. रद्र हा केवळ राक्षमाप्रमार्ण

चवथा, ] स्ट-मस्त. ९५

संहारक नाहीं. केवळ संकाटापासुन निवारण व्हार्वे म्हणूनच त्याची प्राथना केठेळी नसून, सुख व्हावे मानव आणि पश्चु यांचे कल्याण व्हावे यासाठींही. त्यास प्राथिळ आहे. त्याच्या रोगमुक्त करण्याच्या शक्तीचा वरचेवर उछेख आहे आणि सर्व वैद्यांत श्रेष्ठ अशी त्याची महती गाइठी आहे.

क्वेदांतील देवांत 'मरुत! (झंझावाबाचे किंवा तुफानाचे देव) ह्या देवांस बरच प्राधान्य असून ह्यांची २१ किंवा १८० अशी संख्या दिछी आहे. रुद्र आणि चित्रविचित्र रंगाची मेवभेन 'एक्षि' ह्यांचे मरत हे पत्र होत. जम्मपमयीं त्यांची अश्नीशीं तुलना केली आहे, आणि एकदां त्यांस विजेच्या हात्यापासून जन्मठेले' अते संबोधिले आहे. भाले किंवा परशु यांनीं सःजञ मस्तकावर चिलखतार्चे शिरख्राण धारण केठेहे असे हे तरुण योद्धे आहेत. सोन्याची मुनवल्ये किंवा तोडे हीं त्यांची आभरणें होतः-'। जर्त आकाश तारकांनी मंडित आहे तसे ते चाहुवळ्यांनीं विभूषित आहेत; मेवन्य विधुताप्रमार्ण त्यांच्या वृष्टीचे धोत चकाकतात.-7 ( मं. २, सू. ३४ क्र, ). विनेने प्रकाशमान अशा रर्‍॒थांत ते आरुढ होतात आणि अशस्निमय विद्यु्ठेखा ते हातांत घारण करितातः-'। जेव्हां मसत आपल्या पुष्टीची वृष्टि करितात, तेव्हां त्यांच्याखाठीठ पृथवीवर विद्युत्‌ हास्य करिने."-( मं. १, यु. १६८, क, ). त्यांचे घोडे चित्रवग आहेत. असें वर्णिठे आहे, आणि एकदां तर त्यांनीं आपल्या रथाच्या धुरीला वायूस घोड्याप्रमार्णे मोडिळे आहे, अते म्हट्छें आहे.

दाप्रमार्ण किता वराहांप्रमाणे मरुन भयंकर आहेत. आपल्या

रथाच्या पाट्यांनी ते पर्मत डिनर करितातः-'' जेव्हां वायूंबरोबर मस्त आपल्या मार्गाचे आक्रपग करितात तेः्हां ते चौफेर धुर्के पमरितात आणि पर्वतांस हाटविनात कांपवितात. (म॑. ८, मु. ७, क.

९६ तैत्कृतवाड्याचा इतिहास. 1

) ते वनस्पतीचा विश्वे करितात वन्य हत्तींमरमार्णे वनांचे भततग करितात.-' हे भयंकर देवानो, तुमच्यापुरे वर्ने देखी भीतीने नत होतात, प्रत्यक्ष एथ्वी आणि पर्वनसुद्धां कांपूं छागतात.7-(मॅ. ५) प: ६०, क, २). पाऊस पाडणे हे त्यांच्या मुख्य कर्तव्यांपेकी एक होय. ते पावसार्चे वतन परिधान करितात सरींनी सूर्याचा डोळा आंदून टवितात ते प्रथ्वीवर दुधाचे सिंचन करितात; घ्रुताचा वर्षाव करितात; विधुताच्या अल्लड झऱ्याचे दोहन करितात; मधुनीराने एव्वी भिजविनात; ते प््गींय भर्डि ओतितात. “जेन्हां ते सनल्मेवांचा ध्वनि उद्दरितात तेव्हां नगरा त्यांच्या र्थाचक्ाच्या पाट्यांचा प्रतिघ्वनि करितात.-(मं. (पै: १६८, क. ८). वायूच्या ध्वनीस उद्देशून मरुत्‌ गातात, असे म्हट आहे, आणि अशा रीतीने इंद्रास त्याच्या युद्धांत मदत करितात. इंद्राच्या अंतरिक्षांतील युद्धांत ते त्याचे नेह्मींचे साहाय्यकारी आहेत. चायूची देवता 'यायु' अथया वात? क्ररग्वेदांतीछ प्रधान कोर्टी तीळ देवता नाहीं. ह्या देयाम उंदेव्यून फक्त तीनच संपूर्ण सुर्क आहेत. वायु या नांवाखाठीं या देवतेचे सगुणत्व बरेच विकास पावरत आहे. कारण वायु हा विरोपॅकरून इंद्राचा सहचारी आहे वात हा कमी आमूर्त अशा 'पर्मन्य' देवतेचा सहचारी आहे. वायु विचारशक्तीप्तारखा चपळ अघुन तो गर्गनापर्ण वेगास जातो. त्याचा दिन्य रथ अमुन त्यादा रक्तमर्ण घोड्यांची नोडी नोडडेली अमने. आपल्या मुवर्णातनयुक्त य॒ गगनचुंची रथांत जेशां तो आरूड होतो तेव्हां इद त्याचा प्रहचारी असनो. 'यात', (रा धारा या अर्थाचादी सामान्यंअरून मुक आहे) याचे वणन अधिर विशद म्यरूपारचे आहे. 'वा' ( याहणें ) या घातू- गरून तो शब्द सांधटा असून त्या थावूशी त्याचा यारंयार मंउंध दाग

चवथा, ] वात-पर्जन्य. ९७

विळा आहे. स्द्रामरमार्णे तो रोगनिवारण करितो दीर्घायु करितो; कारण अमरत्वाचा खजीनाच त्याच्या घरीं आहे. एका कवीने एका ल्हान सूक्तांत ( म॑. १०, सू. १६८) त्याची अशी स्तुति केली आहेः--*। वाताच्या रथाचा महिमा मी आतां गातो; कडकडाट करीत तो र्थ वेगाने जातो; त्याचें कडकडणें म्हणजे मेघगर्मना होय. आका- शाप्त स्पर्श करुन विधुत्‌ उत्पन्न करीत तो जातो; एथ्वीवरील धूळ उट- वीत तो रथ पुढ थांवतो. वातावरणांतील मार्गाने तो वेगानं जात असतो विस्तावा घेण्यासाठीं तो एक दिवसही थांबत नाहीं. हा जलांचा अग्रज वत्तुन्यवस्थानियमप्रिय मित्र कोठें बरे॑जन्मळा होता ! सांगा, तो कोठून बरे येथे आल्या : देवांचा आत्मा आणि विश्वाचा पुत्र अंसा हा देव यथेच्छ फिरतो. त्याचा ध्वनि ऐकूं येतो परंतु त्याची मूर्ति कधींच दिसत नाहीं. अशा या वाताची हव्य अपून आपण पूजा कळ.

अंतरिक्षांतील 'पर्जन्य' ही आणखी एक देवता होय. पर्जन्यविप- यक फक्त तीनच सूक्ते आहेत आख्या क्मग्वेदांत पर्मन्याचा सुमारें तीत वेळां नामनिर्देश आहे. कित्येक वाक्यांत सजल्मेघ या अथी हँ नांव वापरठेळें आहे. म्हणून पर्भन्य या मूर्तस्वरूपाचा वृष्टीच्या चम- त्काराशीं नेहर्मी निकट संतंध आहे असे व्यक्त होतं, आणि यांत सज- ल्मेधाळा पखाढीची किंवा पिपाची उपमा दिलेली आहे. पर्जन्याला बहुशः वृशभाची उपमा दिठेली आहे वृद्धि करणें त्याचें विशिष्ट टक्षण आहे. त्याच कार्येकरत्व सुन्यक्त शब्दांत गाइळें आहे ( मे. ५; सू. ८९ ) ते अस:-'' तो आरडे जमीनदोस्त करितो आणि देत्यसेनेचा विशेस करितो; प्रचंडवज़दंड धारण करणाऱ्या ह्या देवाची सर्व जगाळा भीति वाटते. जेव्हां पर्मन्य गर्मना करीत पातक्‍्यास प्रहार करितो, तेव्हां प्रत्यक्ष निप्पाप मठुप्य देखील ह्या सामर्थ्यवान देवापासून पूर पळतो.

सारव्याप्रमा्ण चाबकाने आपल्या रथाचे घोडे हांकीत तो वृस्िहफांना गढ

तै माग ९८ सैस्कृतवाडूयाचा इतिहात. 0232

फुड धांबवीत नेतो. जेव्हां परैन्य बृष्टिनलाने वातावरण भरीत अश तेव्दां फार दूरून त्या सिंहाची गगता दगदणत अततते. वीर बा सागतात, एथ्वीवर विद्यत्पात होतात, भनत्पतीस अंकुर येतात! आणि तेजोमय अंतरिक्षांत जढाने पूर्‌ वाहतात; जेव्हां पर्जन्य बीभांनीं प्ृथ्वीप सजीव करितो, तेव्हां र्व जगाळा, धृष्टीची ससद्वि होते. गडगडाट तर आणि गर्जना कः सगीवतेचे नीज रोप ! आमच्या मोंबती अल्वा र्‍॒थांत बसून फीर ! एव्वीवर मोवळी केलेली तुम्ती पल्ला फॅ हाद जलार्ने उच्चनीच प्रदेश समान कर.” व्हा चार क्रम्वेदसुक्तांत देवी या दृष्टीनें जढांची म्वुति १९ आहे. त्यांना जननी, नववधू , आणि देणग्या देणाऱ्या याप येशा ऱ्या देवी, अगे म्हणण्यापटीकडे त्यांच्या सगुणत्वाची ममल गेठेडी नाहीं. अननी या दृष्टीने जळ्देवी विद्युत्वर्पांत अशनि प्रसमतात त्याठा &अपांम्‌ मनपात! ( जठांचा ) अशी सेज्ञा आहे, हे. आपण मार्ग पाहिंठे आदे. ह्या देवता मठिनता वाहून नेतात अर्मे पर्णिठे आहे, त्याचप्रमाणे नैतिक दोप, बढात्कारन्य पातक, शाप आणि अपत्य, ह्यापासून शुद्धि व्हावी म्हणून देखील त्यार्ने आवाहन केणे आहे. त्या आदित्रयावींचे उपाय, दीर्घायु आणि अमरत्व देतात. सुंदर तरणींम जपा तरण प्ररप खु होतो तसा या देवतांमध्ये असतां सोम आनंदी द्दोतो. तो प्रणयी या नात्यान त्यांचेकडे जातो, आणि त्या झ्मारी अमूत घ्या तरुणापूदे त्या नत्र होतात. पप्कळ तयांना सगुणरूप देऊन त्यांन देवी माजून त्यांने कर” दांत आवाहन फे आहे. एका सूक्तांत (मे. १०, स्‌. ७०) 'सिंदूशा महमा वर्णिदा आहे, आणि दुसऱ्या एकांत (मै. ३, सुर ११) तिच्या नाळेच्या 'विपाश' 'ुत्द्री' ह्यांची स्तृति केळी आई. ध्सस्वनी' ही पर्शोन श्रेष्ठ न्ीदेयी असुन तिची स्तुति तीत छि

चवथा ] देवतारूप नद्या-प्रथ्वी. ९९

तथापि ह्या ठेवीचा प्रत्यक्ष नढीशी जो सथ त्याचा माम क्यीला विप्तर पडहेला दिसत नाहीं तिला जननीश्रिष्ठ, नठीश्रेष्ठ देवीम्रेष्ठ अस म्हटळें आहे. तिच्या अखडसमृद्ध स्तनापासुन स्म प्रकारची सपत्ति मिळे, आणि ती धन, धान्य, पि सनाति देणारी आहे. एक कवी अशी प्रार्थना करतो की तिच्यापासून अन्य अज्ञात क्षेत्रात जाण्याची त्याला पाळी येमो तिने आकाशातून, उच पर्वतावरून, यज्ञासताठीं खालीं यावे म्हणून तिर्चे आवाहन केळें आहे अशा वाक्यावरून पौरा- गिक काळच्या गगेच्या स्वरगोद्धवाची अवतरणाची कल्पना सुचली असावी, अर्स वार्टते मग्वेदातीड या केवळ नटीदेवी सरसतीस ब्राह्ल णात 'बाच्‌ स्वरूप येऊन पोराणिक कल्पनाफ्थात ती विद्या ज्ञान ह्याची देवी आही, आणि पुढ तिर्ने काब्यदेवता या दृष्टीने आवाहन होऊ लागून शेवटीं तिळा नद्यटेवाची खरी म्हणून मानण्यात येऊ छागल धयृद्धी! देयीस ( पृथ्वीस्सद, विस्तीर्ण ) दयोस-पासून क़चितच

विमुक्त केलेलं आढळत, त्यामुळे फक्त तीन कचाच्या एका ल्टानशा सूक्तातच काय ती तिची महती स्वतनपणे गाइठेली आहे. तथापि ह्यात ठेगील तिच्या स्वर्गीय पतीचा नामनिर्देश कत्यावाचून कवि राहिला नाही, -' जेहा तुझ्या मेयराच्या विद्युतापासून आफाशातीठ वृष्टीचे पूर खाठी येतात तेहा अचळ अशी तू आपल्या बडठाने भूररत वृक्षास

जखडून ठेवितेस एव्वीचं सगुणत्व फक्त मूल्तत्यात्मक आहे, कारण ह्या देवीची विशेषण मुख्यत्वे भोतिक एख्वीचीच आहेत भूलोफच्या देवामऱ्य 'अशिः ह्यांचे मटत्व अतिशय आहे इृद्रा च्या खाडोखाळ वेडफाळीन देवाम ये याच प्राान्य मोठं आहे. आणि

१०४ पेृतवाइुयाचा इतिहास- [भाग

तद्रिपयक २०० पेक्षां अधिक सूर्के आहेत. वेदविधिविपयक काग्याप केंद्र अशा अम्तीहा सगुणरूप देण्यांत कर्पींनी इतर्के लक्ष घात ह. अगदीं स्वाभाविक आहे. आसि हे त्या तत्वाचेही तागान्य नांब अह त्यामुळें या देवास दिठेळें सगुणत्व अंशरूप आहे. ह्या देवाच्या शश. रावयबांचा प्रामुख्याने भौतिक अशीच्या यज्ञविपयव स्वरूपांतील चम त्कारॉशीं असलेला संतरंध एप आहे. भज्ञीस आपिंढेल्या धता उदेश अझीळा 'बृतर्ठ', 'घृतानन', किंवा 'वृतकेशी' अशा सैत्ता दिल्या जाहेत. त्याला ज्ञालाकेशी अर्ते ही म्हर्ले अधून त्याला तांबूम द्दी आहे असेही मानिळें आहे. त्याला तीक्ष्ण, चकाकणारे, सोन्याने किंत्रा लोहाचे दांत उवछित जबडे आहेत.

त्याच्या मिव्हेचा अथवा मिव्हांचाही निंदेंश केठेा आहे. त्यानी वरचेवर अश्वाशीं तुलना केी असून प्रत्यक्ष 'अश्रा असेही त्यात म्हरळें आहे, आणि देवांकडे हवि वाहून न्यावा यापाठीं त्याठा य" धुरीठा मोडिा जारे अपे म्हटछें आहे. देवांकडे जाणारा ट्ुतगतिरष सपक पक्षी असेही त्यास मा्निठं आहे. तीक्ष्ण दातांनी तो यन चावून गातो, उपेच्या किंवा सूर्याच्या किरणांसारखे त्याचे तेम असून तो सनळमेवाच्या विदतासारसा आहे. परेतु त्याचा मार्ग आणि त्याच्या रथाचे पाटे काळे असून त्याचे धोडेही काळ्या गराडी पाडीत भातात. बायुमुळें गति येऊन तो वर्नातून जोरानें जातो. तो वनांवर चाळ बसत जाती, आणि ममा न्हावी दाटीची हजामत वरून पस्रफा करतो तमा ता एनीचे केम काढून टाकितो. समुद्राच्या गमेना करणाऱ्या दारा” भ्माणे त्याच्या उजाळा अमतात. जेव्दां तो पभाव! गाठ करितो ता मपमाप्रमाणे गर्मना करितो. जेव्हां गावाचा विस करणाऱ्या त्याच्या ठिगग्या उत्स ऐनात गे्दां त्यांच्या घ्यनीन ५की भागरून जातात. पयाय सोम उमारगारमार्गे तो आपल्या धुराने आकाराहा शिरे

पले

चवथा. ] अमि-याचे तीन जन्म, १०१

देतो. 'धूम्रध्वमः ह॑ त्यांचे विशिष्ट लक्षण आहे. वायुजन्य गतीने जाणाऱ्या आरक्तवर्ण किंवा ताम्रवर्ण घोडे जोडलेल्या दिव्य रथांत तो आरूद असतो. देवांस आणण्यासाठी तो आपले घोडे जोडिता, कारण तो यज्ञाचा सारथी आहे. त्याचे विविध जन्म, म्वरूपं आणि वसतिस्थान यांविषयी गाण्याचे क़रवींस फार कोतुक वार्टते. दोन कार्ठे एकमेकांवर घांसून आजि उत्पन्न करण्याच्या पद्धतीचा वारंवार उछ्लेव केलेला आहे. हीं दोन काष्ठ त्याचीं जनकनननी असून त्यांचेपासून उत्पन्न होणारें हें वाटक फार चपल धरण्यास कठीण असतें. सुख्या छांकडांपासुन हा प्तचेतन देव उत्पन्न होतो; हे मूळ जन्मतांच आपल्या मातापितरांस खाऊत टाकितें. ज्या दहा कन्यक्ा त्याला निर्माण करितात असे म्हटळें आहे, त्या काष्ठे उभी घांसण्यांत ज्यांचा उपयोग होतो अशीं हातांची दहा बोटे होत. प्रदीप्त करण्यास घर्पण फार जोराने करावे लागते. म्हणून अझीस 'बळाचा पुत्र' अर्स म्हटलें आहे. द्ररोज सकाळीं अशनि प्रदीप्त करण्यांत येतो म्हणुन त्यास 'प्रभाती जागृत होणारा! अस म्हटळें आहे; आणि म्हणूनच तो सर्वं देवांमर्थ्ये लहान अर्स मानिळें आहे, तरीही तो ज्येष्ठ आहे, कारण कीं त्यांनच पहिा यज्ञ केला. या कारणामुळें एकाच वाक्यांत दिसण्यांत परस्परविरोधी अशा रीतीने त्यास 'पराण' 'कनिष्ठ' अस म्हटछेठें आढळतें. अंतरिक्षस्थ जरांमर्ध्येही अशि उत्पन्न होतो आणि म्हणून अमीत स्वर्गोतून भूमीवर आणिर्ठे आहे असे वारंवार म्टट्छें आहे. पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्भ या तिन्ही ठिफार्णी त्याचा जन्म होतो म्हणून त्यास तिहेरी स्वरूप आहे, अर्से मानिळे आहे. देवांनी त्यास तीन स्वर्ख्पे दिलीं, त्याचे जन्म तीन वसति त्ये तीन आहेत. एअज्ञि प्रथम म्वर्गात जन्मठा, दुसर्‍याने आपणा ( मानवा )पासून

१०२ संस्कृतवाडयाचा इतिहापत. [मग

जन्मल्या तिसऱ्याने जळात जन्मला. वेदकालीन अभ्यात्मविदारा मूळ ही प्राकाढीन हिवूची बिमूर्ति होय. तिन्ही ढोकात दाऱ्ह गेढेली कर्येदातील 'सुसै-वायु-आग्नि' ही निमूर्ति एवढेच नव्ह पग महग्ेउकालीन नसठेळी अशी 'सुर्य-इद्र-आग्नि' ही विश्रूति ठेखीठ प्राचीन आहे. पौराणिक '्रह्मा-विष्णु-शिव' या निमूर्तीर्बही ऐेतिहार्फि मूळ हीच वर निर्दिष्ट केठेली त्रिमूर्ति असर्णे शमय दि. मालणा तीर विधिमार्गाचे विशिट ठक्षण जे अग्नीचे तीन वर्ग किवा भग त्याचीही उपपत्ति या वेदकालीन अग्नीच्या निरूपावरून लावता

भौतिक अग्नीच्या अनेक प्रकारावरून अग्नीला अगेक जन्म आहेत असे म्हट्ळें आहे, कारण त्याचे वास्तव्य प्रत्येक कुठबात] घरात रिंगा निवासस्थानात असते. अनेक भाड्यात प्रदीप्त केलेला अमर तथापि हा एकच होय, अनेक त्यली वात्त्यन्य करीत असला त्री हा राजा एकच आहे. जशा शाखा वृक्षाशीं सहप, तसे इतर अश्िपेवाशी सटय़ असतात. तो अनेक देवर्से धारण करितो आणि त्याठा अनेक नावं आहेत, परतु जमा चाफाचा पाटा आऱ्यास वे्टिता तसे याच्याप्य सर्व टेव एकवटटेळे आहेत. ह्यावरून उघड बीं, वेदफालानतरच्या ईथवराच्या अने व्यक्त स्वरूपाची समष्टि र्क परमे्र ( झिया बसन ) होय या अद्वेतवेदांतमताळा पैदातीळ अभी विपर्यीचे अयात्मविचार कारण महे. अशि अमर आहे त्याने मर्त्येठोकात आपे वारतन्यस्यात कट आहे, मानाच्या घातील पाहुणा अर्र त्याम बरतेपर म्हट आरे, आणि ज्याल्य 'गहपति' ( घरचा माठ ) हे नाव दिर्ळे आहे असा अत्रि हा एकटाच देव आहे.

चारयिगाग ( यजफती ) या इषोर्न अझीला 'पुरोहित' आणि गर्ग रुपी याच्या दुगम्यान फिरणारा 'दूत' असे माखार

चवथा. ] अग्नि-सोम. १०९

म्हव्ढें आहे. इंद्र जपता महान्‌ योद्धा तमा अप्नि हा खरोखर महान्‌ प्रोहित आहे.

शिवाय, अग्नि हा आपल्या याजफाचा मोठा क्ल्याणफर्ती आहे. एक हजार नेत्रांनी तो आपणास बलि अर्पण करणाऱ्या याजका- वर कृपादष्टि ठेवितो; परंतु आपल्या याजफाच्या शत्रू वाळठेल्या झुडपांप्रमाणे जाळून टाकितो, आणि विजेच्या तडाक्यांने उन्मूल्ति आलेल्या वृक्षाप्रमाणे दुष्टाचे उन्मूढत करितो. वृक्तापासून जशा शाखा तशी अग्नीपासुन कल्याणपरंपरा उद्भवते. सर्व परद्ीर्चे ऐक्य त्याच्यात असून तो घनार्चे द्वार खुले करितो. खर्गातून तो जल्वूष्टि देतो आणि अरण्यात जप्ता अरा तसा तो आहे. मुख्यत्वेकरून त्याच्या देणग्या म्हर्त्या म्हणे गर्हसौर्य, सतति आणि सामाम्य सम्रद्धि या होत, तर इंद्र सुल्यत्वेकरून विजय, ढूट, सामथ्ये, ऐअर्य ही देतो.

भूतपिशार्चे अभिचारक्रिया यास जाळणे निवारण हेच अग्मीर्चे त्याच्या पूजापयाच्या दृष्टीने पाहता मुख्य सनातन कर्तव्य आहे. म्बेढातही हच त्याचें कर्कय फार पुरातन काळापासून राखले गेठें आहे, ही गोष्ट त्याच्या तत्कर्तन्यद्योतक 'रक्षोहन' ( राक्षप्ताचा संहारक ) या विदोपणावरून व्यक्त होते. बेद्सूक्तात तर्तेच वेटविधीं- तही इतर सर्व देवापेक्षा अग्नीर्च हे लक्षण अधिक विशिष्ट आहे यांत शंका नाही.

अस्वेदविधीर्चे अग्निपूजेबरोबरच सोमयज्ञ है प्रमुख अग असल्यामुळें, सोम ही देवता त्यातीछ प्रमुख देवतापैफीच एक असणे स्वाभाविक आहे. वंगवेडाचे सपूर्ण नवर्वे मडठ आणि शिवाय इतर मेड खाची थोडी बहुत तुरळक सूक्त इतका भाग सोमस्तरातविपयफ आहे या इष्टीर्ने पाहता त्रशवेदेदेवतामन्ये सोम ही ढेवता तिसऱ्या पदवीची आहे. सोमवनससति आणि सोमरस याच्या समक्षतेमुळें झोमडेबाविषयीं

१०४ सस्कृतवाडूयाचा इतिहास. [भग

य्ययायणपपपपयापीीयीप्यीपीीटणाीी पपीण पप्या प्प्पप्पणाा पपफ्प्म्प्ल

च्या कीच्या सगुणत्वकलयनेप्त मर्यादितपणा आठेडा आहे. हार्ट सोमास मानवी आकृति न्यापार यांचें स्वरूप फार थोडें आले जाई दोन दगडांमध्ये पिळून सोमाचा रस काढीत असतांना, ज्या मोठ्य तून आस्तीण दर्मोवर शेवटीं देवांस तो अर्पय करण्यांत येतो त्या भांड्यात तो डोफ्रीच्या कापडाच्या गाळणीतून वाहात असतांना म्हणप्यांत येणाया मंत्रांचा संमह मुख्यत्वेकरून नव्या मंडढांत आहे, ह्या क्रिया कण्यात सेमित्र गूडुकल्पनासृष्टीची त्यांना जोड देण्यांत कॅवि मुख्यतेकरून माम झडे आहेत. दहा कुमारी भगिरनीकडून विला पदेव्वता च्या उद॒य पावणाऱ्या सूयीच्या ) मुलींकडून सोम शुद्ध केला जाती. वर्गिढे आहे, द्या दहा कुमारी म्हणजे वहा अंगुळी होत. एका का ड्यावर सोमाचे कोंबळे अंकुर ज्या दगडांनी चुरण्यांत येतात ते दड “गाईंच्या चमीवर त्यास ( सोमास ) चावतात, अते म्हय्टे मीच्या छोकरीच्या चाळणीतून घटांमर्थ्ये वाहणाऱ्या प्ोमाच्या परा हाचे वर्णन विविध प्रकारांनी केळें आहे. महिपाम्रमार्णे सोमपरवार्ह पट च्या वनाकडे जोराने धावतात. धरामध्ये राहण्यासाठी सोमदेव पईयॉ प्रमाणे उड्डाण कारितो. जप्ता पनी वृक्षावर बसतो तसा. हा. तास्रवत स्रोम ) भांड्यांत बसतो. सोमरसार्च पाण्यांत मिश्रण करण्यांत असल्यामुळे, नसा गर्मना करणारा वृषभ कळपांत जातो तसा सोमरस नळाच्या अंकावर जाते. नल्वसर परिधान केलेला हा देव स्तृतिपाठफ' च्या मेरणेते भांड्यांत घाब सुटतो. वनांत खेळत असतां दहा. छमा' र्कांकडून तो शुद्ध केड नातो. तो जांच बाछक जरे त्याच्या जननी, अमे बर्णिळे जाहे. जेव्हां प्रोहित सोमांत दूध मिश्र करितात तेन्हा ते त्याडा गब्य ( गाईपासून झाळेलीं ) वर्ख घालितात. सोम भांड्यात पडत असनांना जो ध्वाने होतो. त्याच अतिशयोक्तिपुर्ण भाषेने केळे आहे. उदाहरणार्थ, एक कवि म्हणती

चवथा. ] * _ सोम. १०दै

योद्धांच्या प्रथेड ध्वनीम्रमार्णे ध्वनि करीत तो मधुर बिंदु चाळणीवर वाहतो. '7 या ध्वनीला वरचेवर गर्जना, हंबरणें, किंवा कचित्‌ मेधग- जना असेही म्हब्ळें आहे. अशा प्रकारच्या वाक्यांत सोमाला वृपभाची उपमा किंवा सेज्ञा दिळी असुन सदुर्ध तीला दुग्यरहित जळांना गाई म्हटलें आहे.

सोमरसाचा रंग पिवळा असल्यामुळे त्याचा प्रकाश हा धरम विशेपॅकरून प्रामुख्याने वर्णिला आहे. त्याच्या किरणांचा वरचेवर नाम- निदिंश केला असून त्याचा पूर्याशीं संत्रंध नोटठेढा आहे.

सोमाच्या सुखप्रदू उत्तसाहजनक गुणांनी त्याठा अमरत्वदायक स्वर्गीय पेय असे मानूं लागले. यामुळेच त्याला “अर््‌त' (अमरत्वदायक पेय) अशी संज्ञा प्राप्त झाली, (हा शब्द ग्रीक अँब्रोझिया याशीं सदददा आहे). उत्साहननक सोमरसार्नंच देवांस अमरत्व दिले. जेथ अखंड तेम घे ऐश्वये वसते अशा अनश्वर यमठोकामर्ध्ये आपल्या भक्तांस सोमदेव अमर करून ठेवितो. यावरून सोमाचे ठायी ओपधीगुण असर्णे अगर्दी स्वाभाविक आहे. रोगम्रस्तांस प्रोम हा मोठा औषधी होय. अंधांस दृष्टि देणे पंगूंस चालते करणं, याप्रमार्ण रोग्यांस सोमदेव भरं करितो.

सोमसेवनार्न आवाज खुलतो. जसा नाविक नौकेम, तसा सोम ग्यास उत्तेजन देतो. सोमाने ओत्सुक्‍्यपूर्ण विचारशक्ति जागृत होते. सोपयाजक म्हणतात, आम्हीं सोमप्राशन केलें आहे, आम्ही अमर झा आहो, आम्ही तेनांत प्रवेश्ष केळा आहे, आम्हांस देवांचे ज्ञान झाळें आहे. इंद्रार्च वर्णन करितांना सोमरस त्याला अंतरिक्षांतील राक्षस्तांबरोबर ल्ढतांना उत्तेमन देतो असं म्हटळे आहे, तत्संबंधी वर्णनांत सोमाच्या उद्दीपक शक्तीचे प्रामुख्याने वारंवार महत्व

गारे आहे.

सोम सर्व ओपधींमर्ध्ये अत्यंत महत्वाचा असल्यामुळे /त्याठा कू

९०८ सस्कृतवाडयाचा शतेहात. [ भाग

अम्रगामी होय, 'यातूः ( उत्पन्न करणारा ) 'प्रजापति' ( प्राणिमा- च्रांचा राजा ) ह्यांसारख्या कती किंवा विशेषण दर्शक शाब्दांस देवतांचे स्वरुप प्राप्त आठे अतुन अशा देवतांची सं्या वरीच मोठी आहे. ह्या प्रत्य्ष भाववाचक शब्दांवरून घेतठेल्या नाहींत, परंतु प्रारंभी ज्या विशेपणांची एक किंवा अनेक देवतांविपयी योजना करण्यांत येई ज्याना असेर स्वतंञ महत्व प्रात झाळं अशा विशिष्ट व्यापार किंवा सवभाव यांच्या वाचक विशेपणांवरून त्या साधिल्या आहेत. उदाहरणार्थ, प्रना- पति हे मूळ सवितू सोम ह्यांचे विशेषण अपून शेवटच्या मंडलांतील एका अखेरच्या श्र्चेत जगदुत्पत्तिकर्ता देव अतत त्यात स्वरूप प्राप्त मारले आहे. अर्थववेद वाजसनेयी संहिता द्यांत प्रनापाति ह्याला मुख्य देव देवांचा जनफ-अर्त वारंवार मानिळें असून त्राह्तणांत तर्‌ त्याचें हे स्वरूप यथाविश्रि मान्य केरे आहे. सुत्रांत प्रमापति हाच ब्रह्मदेव अस मानिठें आहे,

जशा भावरूप वल्पना अस्तित्वांत कशा येतात ह्याचा एक मनेदार मासला दहाव्या मंडळाच्या एका पूक्तांत आहे, त्यांतीड एक कचा अशा अथाची आहे'-''ज्यांने प्रचंड आकारा, ही इतकी अचळ प्यी, तेज.अदेवा, स्वरगकटाह, हीं उत्पन्न केर्ली, भो अंतरिक्षात अनंत अवफाशारचे आक्रमण करितो; हवि देउन आम्हीं कोणत्या देवाची पूजा करावी ? ह्या भ्रश्नेतील चवथी ओळ ( कर्मे देवाय रविषा ब्थिम ) ह्या सुक्ताच्या अठुकमाने नऊ क्र्ारचे घुवपद असुन 'क' ह्या प्रक्षार्थक मरर्वनामार्ने जगदुत्पति दर्ता आपणास आज्ञात आहे. अत ख्नित केळें आहे. पुढील वेटवाडमयांत 'वः हे प्रापतीर्च एक विशे- पण हया अथी थोनर्म्यात येऊं लागठे, इतर्वे नव्हे तर, सर्व देवांचास्रष्ठ दव हार्चे एक स्वतंत्र नांव ए्या इटटीने 'क'ची योमना होऊं ठागरी.

क्लग्ेदाच्या प्राफाडीन नंतरच्या अशा दोन्ही भागांत आद-

चवथा, ] मावरूप दुवता. १०९

ळणारी भावळ्प देवता म्हट्ही म्हणने 'बूहसति' ही (प्रार्थनेचा राजा) होय, रॉथ दुसरे वेद पंडित ह्यांचे मर्ते ही देवता प्रत्यत्त उपास नेचे सगुणरूप आहे. परंतु प्रस्रुत ग्रथररत्याचे ( टॉ. मॅफडोनेठ ह्याचे) अस्ते मत आहे की, अशीच्या यर्तविषयक व्यापारास अप्रत्यक्षरीतीर्न दिळेळे हे देवरूप आहे; कारण की ह्या देववेर्चे अभीशी नि सेशय बरेच साव्र्य आहे. बृहसतीच्या म्वरूपार्चे प्रथान अंग म्हर्ले म्हणन 'पुरो- हित्व' ह्‌ होय. अस्रीप्रमाणे हा ही इंद्रविषयफ कल्पनाक्येत समाविष्ट झाला असून तींत ह्या अदळ पद्‌ प्राप्त झाळें आहे. ह्यावरूनच 'वढ' देत्याचा भरभव करून बृहस्पति गाई वाळून नेतो असते वारंवार वर्णिळे आहे. देव परोहित 'त्र्माः ह्या इटीर्ने पौसणिफ त्रिमूरतीतीळ ब्र्देवाचे 'बृहपति' हे मूळरूप असावे, अर्स दिसते, परंतु पौराणिक कल्पनाकथांत देवांचा आचार्य, आणि गुरु ह्या पहावरीळ अधिपति ह्या अर्थानी वृहससति है नांव शिक राहिलें आहे ह्यांशिदाय 'अदिति? ही एक विट्क्षण प्रकारची भावरूप देवता होय. जरी ती एकाद्या स्वतंत्र सूक्ताचा विषय नाहीं; तथापि स्थटविशेपीं तिची वारंवार स्तुति केठेली आहे. तिची फक्त दोन प्रधान खर्कर्ण आहेत, त्यांतीह एक हे कॉ, वरणादि 'आदित्य' देवसमूहाची ती जननी होय, दुसरे असे की, वर्णाप्रमार्ण तिच्यांतही शारीरिक व्याधि व्र नैतिक दोप यांतून मूक्त करण्याचे सामर्थ्य आहे. ह्या दुसऱ्या टक्षणाश्री तिचे अदिति (मुक्ति) नांव सष्टप्णे संबद्ध आठे आहे. या दृष्टीर्न एफ कवि “अदितीची शाश्वत अपार देणगी” मिळावी म्हणून भर्थना करितो. ह्या भावरूपाच्या मूळाची उपपत्ति खाठी दर्शमिज्याप्रमार्णे हावतो येणे शकय आहे. कररवेदांतीड रूढ भापासरणीवरून अत दिमते की, भादित्यांविषयीं अनेक वेळां योनिठेळें 'अढितिपुत्रः हे नांव मूळ धमु्तीचे पुत्र' ह्या अपी प्रथम योजिढे असावे, त्याच्या त्वभावांतील

११० सेस्कृतवाडर्‍याचा इतिहास. [भाग ५०. ७५ ०० 0000000 ती या

प्रमुख लक्षण स्पष्ट करण्याकडे त्याचा उपयोग केला असावा. अदिति ( ऱ्म॒क्ति ) ह्या खरीडिंगी शब्दाचे से्कनांत आढळणाऱ्या पद्धतीमर- माणे सगुणत्वांत पांतर झाळें अप्तांवे. ह्यावरून आदितीचे पत्र जे आदित्य त्यांपैकी कांरीर्चे अस्तित्व वेदकाठापूर्वीर्चे असल्यामुळें हिंदू- कल्पनेने निर्माण केळेडी अदिति ही ऐतिहासिक दीन तिच्या कांहीं पुत्रांनंतरच्या काळांत अस्तित्वांत आठेली आहे. सामान्य रीतीने पाहतां ेदांमर्झ्ये ज्या देवी आहेत. त्यांची पदवी गौण आहे. जगाच्या स्वामिनी म्हणून त्यांत फारसे महत्व नाहीं. मिऴा थोडे बहुत महत्व आहे अशी उपा ही एक होय. हिल्यावि- पयीं मार्गे वणन केलेच आहे. हिच्या खाठोखाळ दुसरी महत्वाची म्हय्छी म्हणजे सरखती ही असून पुरुषदेवांमध्ये अगदीं कमी प्रती- च्या देवांदतकें हिचे महत्व आहे. शशी सेरीजकरूत ज्या थोड्या देवींना उद्देशूत एक एक सूक्त आहे अशांपैकी 'राभ्नी' ही होय. हिछा नेहनीं उपेच साहचर्य दिळें असून तिच्याप्रमार्ण हिलाही आका्याची कल्या म्हटलें आहे. हिता केवळ ठुप्णवर्ण मानिलें नाहीं, परंतु तारका- प्रफाशिन दिव्य रात्री अस म्हटलें आहे. ह्या जुळ्या देवींची तुलना करितांना एक त्ररपिकवि म्हणतो एक आपणांस तारकांनी भूपेत करते, तर दुसरी स्वतांस सूर्यप्रकाशाने मंडित करिते. रात्रीत उददेशून ठिहिठेल्या सूक्तांतीळ ( मे. (०, सु. १२७ ) कचा अशा अर्थाच्या आहेत.-' रात्रीदेदी प्रवेश करून आपल्या नेत्रांनी अनेक स्थलीं प्रका- शिन होते' संपर्ण एअर्यसुंप्ष अशा तिने आपणास मंडित केर्छ आहे. ही अमर्‌ देवी दृरदूरच्या विम्तीण उंच पतखलन प्रदेशांस व्यापून यसे ती तेजाने अंथफाराचा पाडाव करिते. आतां देवीनं आपल्या आगमनार्न आपल्या भगिनी उषेस दूर घालविर्ळ आहे. अंधकार दूरवर श्षपाट्याने नात आहे. ह्याप्रमाणे, हे देवी, आज ते आम्हांकडे ये, ज्या

चवथा 1] ठेवी १११

तुझ्या आगमनाने जसे पक्षी वृक्षावरीलळ आपल्या घरट्याचा आश्रय करितात तमा आम्ही आमच्या घराचा आश्रय करितों म्रामम्थ विश्राति घ्यावयास गेठे, तसेच पशु आपल्या पायानी पक्षी आपल्या पलानी चाळून विश्राति घ्यावयास गेठे प्रत्यक क्षुधामरम्त इ्येन देखील विश्राति घेत आहे देवी रानी ! छाडगे छाडग्या ह्यास हारल ठाव; चोरास पिराळून दे, आणि आम्हास अधकारातून पुरक्षितपर्णे पार पाडून ने? ढेवाच्या स्रिया ह्या दृष्टीनं ठेवींना त्वतन महत्व नसल्यामुळं त्या फारच गौण आहेत खरें पाहिले तर त्याच्या नामन्टिशाखेरीन त्याच्यापिपयी काही एक ल्हिठेछें नाही आणि तीं नार्वे देखीछ त्याच्या पतीच्या नावास ख्रीटिंगा प्रत्यय छावून साधिली आहेत वेदादीळ देवदेवताकथात हा एक विशेष आहे की, दोन दोन देवता'च्या नावास द्द्ठात सामासिक रूप देऊन अशा अनेक ठेवताची युगळे करून त्याचे आवाहन केळें आहे अशा सुमार बारा जोड्याचे सपृ्णे सुक्तात पाचसहा नोड्याचें किरकोळ म्सचात महत्व ग्ारर्ळ आहे पमिजावरण' ह्या मोडीला उद्दे्वन लिहिलेल्या सूक्तायी सया सर्वात मोठी आहे परतु अशा पद्धतीने 'द्यावाएथिवी' ह्या दोन नावाची प्तगा संबद्ध रूप सर्वाहून ज्यास्त वारवार आटळतात द्यावाशयिवी है खूप अशा प्रमारची सामासिफ रूप सिद्ध करण्यास उदाहरणरूप झारे असांबे ह्यात शका नाही इडो-युरोपियन युगापासून चात आलि्ढ ह्या दपतीचे निसर्गातीठ निफट साहचर्य प्राचीन विचाराना इतर्फे म्वाभा विव वार्य्छे फी, त्याच्या दापत्पभावा शी कस्पना प्राक्ालीन छोयात आतिशय पसरली होती अशा देवाच्या जेञ्याखेरीन देवाचे समूह बरेच आहेत अशा समूहातील देवाची सत्या बहुतेम म्पष्टणे निर्दिट केढी आहेव ह्या देवार्चे कोणातरी विशिष्ट देवाशी साहचर्य जोडिळें आहे. ह्या सर्वीत

११९ सेलृतवाडूयांचा इतिहास, [ भाग

मोठा महत्वाचा समूहू (किंवा गण) म्हटला म्हणजे 'मस्त्‌ देव' ह्यांचा होय, युद्धप्रसंगी इंद्रास हे. नेहमीं प्ाहाय्य करितात, ह्याविषयी मागेच विव्रेचन आठे आहे. ह्याच देवांचा रद्रगण' ह्या नांवाखाली त्यांचा जनक्र जो रुद्र त्याशी संबंध जोडिठा आहे.' आदित्यांच्या लहानशा गणास त्यांची जननी जी आदिति तिर्चे किंवा त्यांचा राजा वरुण त्यार्चे साह्य दिले आहे. क्र्वेदांत आदित्यांची संख्या सात किंवा आठ अशी दिठी आहे, परंतु न्नाह्षणांत पढे त्यांची संऱ्या बारा अपुन ती नियमितपर्ण तशी आढळते. सर्व आदि- त्यांस उद्देशून सुमारे आठ दहा सुकत त्रश्मवेदांत आहित. खाळील ओळी त्यांपैक्ती एकांतून ( मं. ८, सु. ४७ ) उद्धृत केल्या असून त्यांत त्यांचे साहाय्य आश्रय ह्यांची याचना केलेली आहे!-'' जसे पक्षी आपलद्े.आश्रयदायक पेख' पसरतात तर्स तुम्ही आपलें पांघखण आम- च्यावर पसरा. जसे सारथी वाईट रस्ते टाळितात, त्याभ्रमाणें आमची सैकटे रळली जावोत. हे देवांना, तुमचा आश्रय केल्याने आम्ही चिळ- खत घालून लढणाऱ्या माणपांप्रमार्ण ( सळ ) आहों. हे आदित्यांनी, हेर जसे तीरावरून पाहतात तशी तुम्ही आम्हांवर नमर ठेवा. असे घोडे प्रवाहांतून सहज पार नेतात तसे तुम्ही आम्हांस सुखाच्या मार्गा- कडे घेउन जा.? तिसरा एक कमी महत्वाचा गण आहे तो वसु नामक देवांचा होय कर्वेदांत बळ इंद्राचे साहचर्य दिले आहे. इतर मेदांत मात्र अद्नीस त्यांचा नायक बनौत्तेठे आहे. हा समूह मोगम आहे! - कारण द्यांतीछ व्यक्तिविपयक देवांचे स्वरूप किंवा त्यांची संख्या, इत्यादि मुळीच निर्दिष्ट नाहींत. ब्राह्मणांत त्यांची आठ ही संख्या दिली आहे. ह्यांशिवाय 'विधेदेव! म्हणून एक समूह आहे. त्यांस उदेद्यून समारे साठ सुर्तते' आहेत. हा काल्पनिक यज्ञविपयक समूह असुन यज्ञप्र-

चवया.'] देवगण-विधिदेव-उपदेववा. ११४”

संगी आवाहन करतांना कोणीही देववा चगळढी जाऊं नये ह्या हेतूर्न पर्व देवतांचा समावेश काण्यास्राठीं हा प्तमूहू निमाण प्ताढा आहे. पातु आश्चर्य हे कीं, विधेदेवांचा समूह केन्हाकेव्हा पऊचित मानून त्यांचे वसुंवरेबर विवा आदित्यांबरोबर आवाहन केळे आहे. उच्च पदवीच्या देवनांखेरीज क्रग्वेदांत दुसऱ्या एप्कळ काल्प- निक न्यांके आहेत, आणि त्यांच्यामध्ये तंपूर्ण देवपण नाही अस्त प्रारंभापासून मानिळें आहे. ह्यांपैकी अर्त्यंत महत्वाचे म्हर्े म्हणने 'क्रमु? हे होत. हे क्स तीन असुन त्यांना उददेून अकरा सूर्क्ते आहित. हस्तकौशल्य त्यांचे विशिष्ट टक्षण असल्यामुळें त्यांनीं आपल्या आश्चर्यकारक कोराल्याने देवपद मिळविळे आहे, अते म्हव्ळे आहे. ज्यांचे योगाने त्यांनीं देवपण मिळवि्ठे अशा त्यांच्या कोश- * ल्याच्या पांच अदूमुत कृति असून-द्या बाबर्तीत देवांचा शिश्पकार 'त्व्ठ' ह्याच्याशी स्पर्वा करण्यांत त्यांनीं यश मिळविठे आहे-त्यांपैफीं सर्वात्‌ मोठी कृति ही की, त्यांनी देवांच्या पान करण्याचा भाड्याचे रूपांतर करून चार दिलय प्याठे बनविठे. हे भांडे बहुनांशीं चेद्र होय, व॒ चार प्याठे हे त्याच्या चार कळा होत, अरे दिसते. कदाचित ह॑ भांडे म्हणजे संवत्तर चार प्याठे म्हणने चार कत होत, असाही कित्येकांचा तर्क आहे. क्रभूर्नी आपली जनफनननी-द्यावापूयवी हींच त्यांची मातापितरं असावी असे दिसते-ह्यांस ताहण्य प्रन्हां प्राप्त करून दिळे, अर्ते म्हटळें आहे. ह्या त्यांच्या अद्मुत छत्याबरोबर दुसरी एक 'कार्पनिक गोष्ट नमूद केठेळी आहे. तिच्याशी त्यांचा विशेष संबंव दिप्ततो, 'अगोद्य' ( म्ह० नो आका जार्णे अशक्य ) म्हणने पूर्मे ह्याचे परी त्यांनीं बारा दिवपत विश्रांति घेतली. हा त्यांचा पूर्वगृहांदीड निवास दक्षिणायनान्ताचा द्योतक असावा अस संमवर्तः कारण, २५४ द््ंच्या चांद्र सेवत्सराचा २९६ दिवसांच्या पोर संवत्सराशी मेळ

११४ ससृतवादूयाचा इतिहास. [ भाग

बसविण्यासाठी चांद्र सेवत्सरांत बारा दिवस वाढविण्याची आवश्‍यकता होती, आणि दिनमान मोर्ठे होऊं लागण्यापूर्वी संवत्सरांत ही वाढ केली होती. सारांश असा कीं, क्रसु हे मूळ भौतिक दिता अंतरिक्षत्य वन- देवता असून त्यांच्या हस्तकोशल्याने त्यांच्याविषयी तद्शक अनेक अदू मुत कल्पनाकथा उद्भवल्या. कबेदांत कांहीं स्यठीं 'अप्सरस! ( जढांत फिरणारी ) नामक स्वर्शत्थ जल्येवतेचा उल्लेख असून तत्स्वरूपाबुरूप 'गंवव' नामक देवाची ती खरी होय, अस मानिठें आहे. उच्चतम म्वर्गामध्ये ही अप्सरा आपला प्रिय प्रणयी ह्याजकडे पाहून स्मित करित, अर्से एक क्रपि म्हणतो. क्वचित्‌ स्थली एकीहून अधिक अप्सरांचा निर्देश केठेला आढ- ळतो. बाकीच्या वेदांत अप्सरांचे वास्तव्यस्थान एथ्वीवर आणिलें असून, त्या विशेपतः वृक्षांवर राहतात आणि त्यांचे वीणा आणि करताळ ह्यांच्या स्वरांनी वक्ष गजबजून जातात, असतें वणिठें आहे. त्यांचं रूप सुंदर अपून त्यांस नृत्य, गायन खेळ यांचा फार नाद असतो, अर्से त्यांचे वर्णन ब्राह्मणांत आहे. पौराणिक कालांत ह्या अप्सरांस इंद्रलो- कींच्या वारांगनांचे स्वरूप प्राप्त आठे आहे. अप्सरांचे प्रणयी फक्त गंधर्वच आहित इतकेंच नव्हे पण क्वचित्‌ मानव देखी आहेत. जिचा मानवह प्रणयी होता अशा प्रकारची उर्वशी ही एक होय. करे” दाच्या एक गोण प्रतीच्या सूक्तांत ( मे. १०, सू. ९५ ) उर्वशी आणि तिचा मानवी प्रणयी पुरूरवसू ह्या दोघांचा संवाद दिढा आहे, त्यांत ती म्हणते:-“मी अन्य रूपांत मानवांमर्थ्ये वास करीत होते, आणि चार शर्दतूंपर्यंत ( वर्षेपर्यंत ) कित्येक रात्रीं मी त्यांच्यांत राहिले?/ तिचा प्रणयी परत येण्याविषयीं तिळा विनवितो; परंतु जरी त्याची विनंति तिने अमान्य केळी आहे तरी त्याला अमरत्वारचे ( ट्थिनप्त प्रमाणे ) अभिवचन मिळाठें आहे. शतपथ ब्राह्मणांत ही कथा अधिक

चवथा. ] अप्सरा आणि गंधर्व. ११५

संगतवार व॒ सविस्तर वर्णिली आहे. उर्वशीर्च पुरूरूयाशी टम झां त्याचा कायमपणा एका अटीवर अमलंवून होता. जेव्हां ही अट गव- वॉच्या कटिढ ग्रुक्तीनं मोडली गेळी, केव्हां ती अप्सरा आपल्या पतीच्या इध्ीपासून अद्य आठी. पुरूखा उद होउन तिचा शोध करीत फिरतो अखेर एका कमलांच्या सरोवरांत अन्य अप्स बरोबर जररूप पक्ष्याच्या स्वरूपांत पोहतांना ती त्याला आढळते. उर्वशी त्याच्यापुढे प्रकट होते त्याच्या विनवण्या मान्य करून एक वर्षाच्या अववीनंतर पुन्हा एकदां ती त्याच्याकडे जाण्यास तयार होते. ह्या कथे- वरुन कालिदासातत 'विक्रमोर्वशीय' नाट्कार्चे संविधानक मिळार्ले, क्रग्वेदांत मूळ एकच गंधवे मानिळा आहे. कारण, हँ नांव क्ग्वेदांत एक वचनींच योजिले आहे, तर्सेच आवेस्तांतही 'गंदूरेव' हे रूप कांहीं ठिकाणीं आढळते त॑ देखीठ एकवचनांतच आहे. वर्ेदां- तील कथेप्रमाणे हा अप्सरेचा प्रणयी देव अनंत आकाशाच्या अवका- शांत वास्वन्य करितो आणि स्वर्गकटाहावर ताठ उभा राहतो. सर्गीय सोमाचाही तो रक्षक आहे, आवित्ताप्रमार्ण क्रमरवेदांतरी जळांशी त्याचा संबंध जोदिलेला आहे. बाकीच्या वेदांमध्ये गंधरवीचा एक वर्ग मानिला आहे अप्सरांबरोबर त्यांचे साहचर्य इतक्या प्ातत्यारचे आहे. कीं व्यक्त करण्यास ठरींव शब्दप्रयोग रूढ झाला आहे. वेंदेतर काढांत गंधर्व स्वर्गीय गायक बनले आहेत, आणि त्यांच्या अंवरिक्षांतील वास्तव्यस्यानाची कल्पना “गेघवनगरी” ह्या शब्दांत शिक साहिळी असुन गेधरवनगरी हा संस््ततांत ग॒गनळ्वाचक शब्द झाळा आहे. करग्वेदांत प्राचीन कपि महापुरुप यांची मोठी संल्या आहे त्यांत 'मनुः हा सर्वश्रेष्ठ असुन तो आद्य यक्षकर्ना मानवजातीचा जनक आहे, असं भानिलं आहे. व्ग्वेदकवि त्याला 'आमचा पथा? यजवर्स्वास 'मनूचे ोक' अते म्हणतात. मानवजातीच्या उद्भवाच्या

११६ सस्कृतवाड्य्याचा इतिहास. [ भाग

> 022222 लया टना कट टन

इतिहासांत खिश्चनांच्या 'नोञाह' ह्याने फे कार्य केट . ततच मनूच्या कार्याचे शतपथ ब्राह्मणांत वर्णन आहे. प्राकादीन पुरोहितांचा किंबा तरपींचा 'अंगिरस' नामक एक वये आहे, इंद्राने गाई जिंकल्याची जी कथा आहे त्यांत इंदरार्शी त्यांचे निकट साहचर्य आहे. दुसरा काल्पनिक प्राचीन एरोहितांचा वर्ग म्हय्छा म्हणजे 'भूगु' हा होय. ग्रीकांच्या प्रोमेयिअसूप्रमार्णे मातरि- श्वत्‌ ह्याने भूगूंसाठी स्वर्गातून एथ्वीवर अश्नि आणिला. त्याचे कर्तव्य म्हट म्हणजे एथ्वीवर यत्ञास्रि स्थापून त्याचा प्रसार करणे हे होय. भ॒प्तर्पि' हा एक क्रमेदांत प्रचीन पुरोहितांचा मितसेएत्याक वर्ग आहे. पप्तनक्षत्रपुंनांतील सात तारे हेच सप्तर्षि होत, अर्स आहा- णांत मानिळें असून, भारेमी ते अस्वल होते अस्ते म्हटले आहे. हे त्यांच सारूप्य, कांहीं अंशी दोहोंच्या 'सपान संख्येमुळे कांहीं अंशीं 'क्रपि ( दश ) आणि 'कन्ष' ( ह्याचे चस्वेदांत तारा अस्वड़ अते दोम्दीं अर्भ होतात ) ह्या' शब्दांच्या उचारपाइस्यासुळे झाले अततारवे ह्यांत शंका नाहीं. अद्रवेदांतील देवदेवनाविषयक धार्मिक कल्पनांत पश्च महत्व बरेच आहे. ह्यांत “अश्व हा देवांचा र्थवाहक ह्या दृष्टीने प्रमुख असून अनेक नांवाखाली सुर्य ह्या अर्थाचा तो दर्शक आहे. वेद्विधीत अश्व हा सैकेताने सूर्य आत्ति ह्यांचा द्योतक मानिळा आहे. असल्या विप- याच्या दोन क्रवेद सूक्तांवरून (मे. १, सू. १६२-६३ ) अर्से सिद्ध होते की, हिंदुत्यानांत अतिप्नाचीनकार्ली अश्वमेध भरचट्ति होता. पातु कर्येदांत गाईस अत्यंत प्राथान्य दिळें आहे. गाईच्या अत्यंन उपयुक्तनेमळ अतिशय प्राचीन कालच्या हिंदुसमाजांत देखील तिद्ा ने महत्वाचे पद्‌ प्राप्त आठे तेच तिच्या वेदांतीड प्राधान्याचे कारण होय, उपेचे किरण मेव ह्यांस गाई मानिठे आहे. एप्णि

त्तवथा. ] पशुदेवता-गोपूना-पर्पपूजा. ११७

चिमवर्ण ) ्या नाबाणाली सगुणत्व पावठेळा समढमेय हास गाय म्हट्छें असून ही गाय मरताची जननी होय अर्से मानि आहे. ज्या- च्यावर हिंदुस्थानादीळ सर्व समद्धि अशठवून आहे असे उदार गेय हेच अर्थववेदात वर्णिछेत्या पण्ययान लोयाच्या म्वर्गातीछ सरह इच्छा पुरवि- णाऱ्या चिमबर्ण घेनूच्या मूळप्रतिमा होत, आणि हेच पौराणिक काव्या- तीढ प्रशिद्ध 'कामदुर! ( कामघेचु ) हिचे प्रारंभ होत. मागेदात एथ्वीला देखील गाय म्हट आहे. एका कपीरने गाईला 'अदिति' 'देषी! अर्स संबोधून तिचा वध करू नये अर्स श्रोत्याच्या मनावर ठस विळे आहे, ह्यावरुन गाईला कर्घींच पाविन्य प्राप्त पाठे होत, हे सिद्ध होते. मरग्वेदात वारवार येणार्‍या 'अध्म्या! ( मारण्यास अयोग्य ) छा गाड्या सक्षेवरून देखील हेच सिद्ध होते. इवढॅन नाहीं तर आवे्तांतील आधारावरूनही हेच सिद्ध होते की, गाईचे पाकिय इडो-इराणी य॒गा- इतके प्राचीन आहे, अथपवेढात गाईची पूजा पूर्णपणे मान्य केली आहे, आणि शतपथ व्राणात तर गोमास मक्षणापासून होणाऱ्या पाईट परिणामार्चे जोराने दिग्दर्शन केळे आहे. गाईचे पाविञ्य हिंदुस्थानात आजपर्यत टिकून राहि आहे, इतर्केच नव्हे, पण काळाच्या गतीबरोबर वाढत गेर्ठ आहे. चर्नी छाविलेल्या काडतुसानी सत्तावन सालच्या बडात जो धुमाकुळ केला त्यावरून वरील विधानाची पूर्ण साक्ष पटते, मानव जातीस्त गाईतर्के दुसऱ्या कोणत्याही प्राण्याने कणी केळे नाहीं, आणि अन्य कोणत्याही टेशात आढळणाऱ्या अश्ना आद्र- घुद्धीर्न टिंदुस्यानात गार्ईर्ने कण श्रेष्ठ रीतीर्ने फेटण्यात आर्ठे आहे. हिंदूच्या जीवनक्रमात विचारात गाय हे इतके महत्वाने अग आहे की, फार प्राचीन कालापासून र्जे तिर्चे वमन पउर्छे त्याची साद्यन हकी- फत म्रणजे जगाच्या सुधारणेच्या इतिटाप्ताचा एक महत्वाचा भाग होय. मग्बेदात आढळणाऱ्या घातुक प्राण्यामर्थ्ये सर्प विरोप प्रगुख होय,

१९८ संत्कृतवाडयाचा- इंतिहात. [भाग

इंद्राचा शु बलवान देत्य सर्पार्चे हुप धारण करितो अर्ते मानि आहे. देववा ह्या दृष्टीरन,'अहि बुध्न्य' ( सागरस्थ दैत्य ) ह्या सेज्ञेने परपाचा कांहीं ठिकाणीं उठ्ठेख आढळतो. ह्या स्रूपांत तो अंतरिक्ष्याच्या अगाप खोलीमध्ये राहतो. ह्या स्वरूपांत सरपरूप वृत्राच्या उपकारक स्वभावाचे अंग व्यक्त केलं असावे, असत संमवते. नंतरच्या वेदांत सर्पाची गंधर्वादि अन्य उपदेवांबरोबर गणना करण्यांत आठी आहे, आणि सुत्रांमध्ये त्यांसाठी यज्ञही सांगितढे, आहेत. सुत्रांमरध्येच प्रथमत: 'नागांग्चा उठेख असून ते खरोखर परप परंतु मानवाकृति आहेत असे म्हट्ठ आहे. वेदा- नंतरच्या काळांत सर्व हिंदुस्यानमर सर्पपूजा पचलित आठेली आढळते. कगवेदांत सर्पपूजेचा मागमूसही नसल्यामुळे आणि मूळ अनार्य हिंद- बासीयांमरध्ये ती अतिदाय प्रचलित ,असल्यामुळे अर्से मानण्यास जागा आहे की, जेव्हां आर्यद्रोक सर्व हिंदुस्थानभर-सर्पवस्ततीच्या देशामर- पसरे तेव्हां त्यांस हिंदुस्थानच्या मूळच्या रहिवाइयांत सर्पपूजा फार प्रचलित असलेली दिसली त्यांच त्यांनीं अनुकरण केलें. विरेषतः नरळे, नदया, पर्वत, खर्ग आणि पव्वी यांच्यासह वन- स्पतींचा नामनिदेंश करतांना वनस्पतीस देववा मातून त्यांचे आवाहन केढेढं क्र्वेदांत आहे. वनस्पतींच्या रोगनिभारक शक्तीप्त उद्देशून एक समप्र सुक्त ( मे. १०, सू. ९७) वनस्पतींच्या (ओपधींच्या ) स्तुवि- यर आहे. नेतरच्या वेदांत यृक्षांस वलि अर्पण करण्याच्या लाच्या मिखगुकी जात असवांना वार्टेत लागणाऱ्या मोठ्या वृक्षांच्या पूजेच्या म्रथाताचा उललेख आहे. वनाची कृत्रिम देवता मानून तीस 'अरण्यानी' 'अफे 'सणुणलप मळू, तिल, परकी "फ़. जम्ययपुळांत १५, ९०, स. १४६ ) गाइली आहे. रात्र पण्याचे समयी वनांतीठ विट्षण मयाण देणाब्यांचे फार मार्दिफ अपलोकनयुक्त वर्णन ह्यांत केले आहे. वनाच्या अंवकारमय एकांतावर्सेन ''वरणाऱ्या गाईच्या आवानांसारखे घ्वानि ऐक.

चवथा. ] वस्तुपूजा-असुर, ११९

येतात, एकाद्या राहत्या घराची अंधुक अस्पष्ट आकृति दिसते, आणि सायकाळीं वनदेवी 'अरण्यानी' एकाद्या गाडीप्रमाणे सडसड ध्वनि करते. एकीकडे कोणीतरी आपल्या गाईला हाका मारून बोळावीत असतो, तर दुसरीकडे कोणी लांकड तोडीत असतो; जो कोणी अरण्याच्या दरीत भांबतो त्यास “मी ध्वनि ऐकिठा7 असा भास होतो. 'अरण्यानी' तिच्या फार जवळ गेल्याखेरीज कोणासही इजा करीत नाही; जेव्हां ती मधुर फळें खाते तेन्हां आपल्या मर्जीस येईल तेव्हां विश्रांति घ्याव- याप्त जाते. मधुर सुवासयुक्त, सुगंधप्रसारक, नांगरतांही धान्याने प्रचुर, पशूंची जननी, अशा वनदेवतेची ह्या स्तुतीने महाते मी गातों.'! ' परंतु एकंदरीने पाहतां घनस्पति, वृक्ष वनंदेवता ह्यांचे क्र्वे- दांत वर्णिळेळं कार्य फारच गोण आहे. फार प्राचीन कालापासून प्रचलित असलेला एक विलक्षण धार्मिक प्रकार कगवेदांत आहे तो म्हटडा म्हणजे मानवनातीस उपयुक्त अशा मानवांनी केठेल्या वस्तूंस देव मानून त्यांची पूजा करणं हा होय, आणि त्या वस्तु मुख्यत्वेकरून यज्ञविषयक सामपम्रीत्न्या वस्तु होत. तिसऱ्या मंडलाच्या आठव्या सुक्तांत यज्ञाच्या यूपार्च ( 'वनांचा राजा? अस मानून ) आवाहन केलें आहे, आणि दहाव्या मंडळाच्या तीन 6सूक्तांत सोमसवन करतांना वापरठे जाणाऱ्या दगडांचे महत्व गाई आहे. कांहीं चचांत नांगराचे आवाहन केळे आहे; आणि सहाव्या मंडार्चे पंचाहत्तरावे संपूर्ण सूक्त युद्दसामम्रीच्या स्तुतीर्च आहे. तर्सेच अथर्ववेदांतील पांचव्या मंडळाच्या विस्ताव्या सूक्तांत दुंदुभीची महति वर्णिडी आहे. कवेदांत वारंवार वर्णिलेल्या अलुरांचे दोन वगे आहेत. त्यांतीळ एक वर्ग देवांचे शातु जे अंगरिक्षस्य असुर त्यांचा आहे.प्राचीन मत असे आहे कीं, एक देव एक राक्षत यांच्यांत दंद्र युद्ध होते. ह्या

१९० संस्कृतवादृर्‍याचा इतिहात- [ भाग

होऊन परस्परविरोधी तैन्यांप्रमाणे ढतात, अशा कल्पॅनंत विकास झाढा, ब्राह्मणांनी देवासुरांचे वैर अश्याच दृष्टीने वर्णिळे आहे.। देवांच्या अंत-' रिक्षप्य शत्रूंम सामान्यपर्णे 'असुर हे नांव दिळे आहे. ह्या शब्दाचा इतिहास विलक्षण आहे. क्रसेद्वांत ही सैज्ञा माझुख्याते देवांत दिदी आहे, आणि आतवेत्तामरव्ये हाच शब्द 'अहुर' ह्या रुपांत ओोरोआश्री- यन पंथाच्या मुरत्य देवाचा वाचक आहे. परंतु क्रग्वेदाच्या पुढच्या भागांत नेन्हां 'अपुर' हा शब्द स्वतंत्र योजिठेला आहे तेव्हा त्याचा प्राक्तपत' असा अर्थ आहे, आणि अयवेदांत फक्त राक्षस ह्या अर्थींच तो योनिठेळा आहे. देवार्थी योजिठेल्या असुर ह्या शब्दाचा राक्षप् असा अर्थ कसा होत गेला, हे कोर्डे सोडविण्याचा एक प्रयल्ल कर- ण्यांत आढा तो निप्फळ झाला, तो असा : जसा वेदांतील 'देव' हा शब्द राक्षस ह्या अर्थी योजिला गेळा ताच राष्ट्रीय वैरामुळें वेदकाळा- पूवीचा देवार्थी असुर हा शब्द वेदकाढीन हिंदूंच्या युगांत राक्षप्तवाचक झाला. पातु ह्या मताला परंपरेचा मुळींच आधार नाहीं, आणि ह्या मताला बाघफ अशी एकगोष्ट आहेती ही की, करवेदफालीन हिंदूंनी असुर हा शब्द सामान्यपर्ण देवयाचफ मानिळा होता. इतर्केच नाहीं, पण देवश्रेछठ जो वरुण त्याला असुर ही प्रज्ञा विशेष यथाथे आहे असे , त्यांचे मत होते. ह्यावरून मत्यक्ष चरवेदांतच कालांतराने द्या शब्दाचा अर्थ बदुडत गेढा असावा, हे उघड आहे. क्रम्वेदांत प्रारंभापासूनच असुर ह्या शब्दाचा 'गुप्तशक्ति ज्याजवळ आढे तो' अस्ता अर्थ असावा आगि ह्यामुळेच शसूंबिपयीं तो शब्द समान्य असल्यामुळे त्या अर्मी त्याची योजना होत गेठी अस्तावी, असते दिसर्ते. हाडा प्रत्यंतर हेय कीं क्रमेदाच्या दहान्या मंडलाच्या १२४ व्या सुक्तांत अमर ह्या शब्दाचे हे दोन्ही अर्थ आळवात. प्रज्वेदकाठाच्या अल्ेर '

चेमथा. ] अमुर, ि

अखेर देव ह्या अवी असुर शब्द वापरण्याची पद्धत नाहीशी होत गेळी. ह्या प्ररत्तीला जोर येण्यार्चे संभवनीय कारण म्हटळे म्हणजे राक्षसशवु- दर्शक शब्दाची आवश्यकना भासू लागढी, तसेच त्या कालीं वाश्याव- स्थेत अमलेल्या प्रचलित व्युत्पत्तिशास्त्राला अ-सुर ह्या शब्दांत 'अ! हा नझारात्मक वाटल्यामुळे 'सुर' ह्या सापेक्ष शब्दाचा शोध दावण माग पडलें, आणि हा शब्द उपनिपदांतच प्रथम आढळतो, हेच होय, अंवरिक्षस्थ अपुरांचा 'पणि' नामक एकवर्ग आहे, त्या पणीर्चे मुख्यत्वे इंद्राशीं शत्रुत्व आहे. पणि ह्याचा विरोपकरूत यज्ञ- विपयक देणग्यांचे वाबतींत 'छृपण' अप्ता खरा अथ होतो. ह्यावरून खर्गीतीठ संवत्ति अट्कविणारे असे जे कोणी मूळ कल्यिठे त्यांशीं सटका अशा काल्मनिक राक्षप्त अर्थात पणि ह्या शब्दाच्या मूटार्थाने रूपांतर मराठे. गोखर्ण आर्योशी विमच्हा अशा हिंदुस्यानच्या मूळ काळ्या रहिवाशांचा द्योतऊ नो 'दाम' अया 'टप्यु' शब्द त्याचीही योजना राक्षस्त किवा दैत्य ह्या अर्था वारंवार केलेठी आहे. अंतरिक्षस्य राक्षस व्यक्तींत यृत्राला कवेदांत मोटे प्राधान्य आहे. तो सर्पीक्ृति असून त्याच्या नांवाचा 'वेदणाराः असा अर्थ आहे. 'बळ' ह्या नांवाचा कांहींसा वारंवार आढळणारा दुसरा एक असुर अधुन, तो गाईंना ज्या काल्पनिक गुर्हत कोंडण्यांत थ्रेते त्या गुहेटा दिळेळें सगुणरूप होय. बेदांनंतरच्या पारम्वनांत वृत्र वढ ह्या दोघांचा फन उल्लेस अपुून द्यांम बंधू मानिठें आहे त्यांचा इंद्राने वश केळा असे म्हटेठें आहे. इंटाच्या बाकीच्या ॥वूंमरये 'युप्ण' म्रणने पूत्दार दरणार त्य शेरपळायाए ) प्या राणांचा विशेर नामनिर्देश आहे. 'लर्भानु' नामरु आणली एक फचित्‌ आढळणारा राक्षस असून तो अंधाराने सुर्याला ग्ररण नावितो अमे वर्णे आहे. ख्या सेम्छून वाहुयांत म्यर्मानूचे म्यान 'राह' ह्याने पेनळे अयन 0

१२२ सैस्कृतवाद्र्‍याचा इतिहास. [ भाग

तो ' सुर्यास अथवा चेंद्रास गिळून टाकून अहण लावितो अते कल्पिळे आहे £ * , दैत्यांचा दुसतस एक वर्ग म्हटला म्हणजे 'राक्षस' ह्यांचा अपून 'त्यांचा प्रथ्वीवर सुळसुळाट आहे, अत मानिळे आहे, देवांचे शत्र असे असुर तते हे राक्षस मानवांचे शत्रु होत. ह्या वर्गाला सामान्यपणे पुरत! नांव दिळेठं आहे. त्यांचा नाश करण्यासाठी विवा नादा केल्याबद्दल जेव्हां एकाद्या देवाचं आवाहन '्किवा स्तुति केळी आहे तेव्हांच त्यांचा उठठेख केला आहे. हे राक्षस मानवांचे किंवा विविध पशूंचे रूप घारण करितात असं मानिळे आहे. अयवेवेदांत ह्यांच्या स्वरू- पाचे अधिक सविस्तर वर्णन केळं असून ते कुरूप वित्ता निळ्या, पिवळ्या अथवा हिख्या रंगाचे असतात, असें म्हटलें आहे. ह्या राक्षसांस मान- वांच्या आणि अश्वांच्या मांसाची फार आवड असल्यामुळे हे आपल्या खादाडपणाचे समाधान करण्यासाठी त्यांच्या शरीरांत प्रवेश करून त्यांच्यावर हछा करितात, क्रर्वेदांत म्हय्छें आहे. ते राती भट- कत फिरतात त्यांचा मुख्य उद्देश यज्ञकर्मावर हा करणे हा होय, यज्तकर्मोत राक्षप्त विरथ्ने आणितात ही कल्पना वेदेतर संस्कृत बाहूयांत इृदपर्ण रूढ आठी आहे. रूप्वेदांत कचिन्‌ आढळणारी परंतु इतर वेदांत वारंवार निर्दिष्ट केठेठी राक्षसांची 'पिशाच' नामक एक जाति असुन, हीं पिशार्चे प्रेतभ्तक आहेत सुतांशीं ह्यांचा निक्रट संबंध अस्ता, अते पार्गळें आहे. वेऱकाठीन हिंदूलोक त्यांच्या नंतरच्या कालांतीळ त्यांच्या पेश जांप्रपाणे, निराशावादी. नसून पूर्ण, आझ्यावाी व. कार्यतत्पर अप्स्स्पापळे परलोकाविपयीं त्यांनीं फारसा विचार केळेदा दिसत नाही; त्यामुळे कयदांत सष्यु त्यानेतर येणारी परटोफची स्थिति घया. गोष्टींचा फार थोडा उद्लेत आरळतो. जन्मान्वराविपर्यीच्या त्यांच्या विनारां-

चमथा. ] परळोककल्पना. , १२३

विपर्यी जी कांहीं माहिती मिळण्याप्तारखी आहे ती दहाव्या मंडढाच्या अंत्यविधिविपयक सूक्तांत आहे. ह्यांत अर्पे मा्निढें आहे कीं जाळण्यानं किंवा प्रण्यांन फक्त शरीर नष्ट होते, परंतु रताचा खरा आत्मा अविनाशी आहे; फक्त मरणानेतरच नव्हे पण बेशुद्ध स्थितीत देखी देहापासुन आत्मा निराळा होतो, असतें तत्काीन मत आहे, (मॅ. १०, सू. ५८ ). आत्म्याचे योनिश्रमण किंवा जन्मान्तर ह्या विपयींचा सिद्धांत जरी खिल्शाकापूर्वी ६०० वेर्ष, म्हणजे 'धुद्धघर्मस्थापनेच्या काळीं पूर्ण निश्चिमपर्ण मान्य प्राला होता, तथापि क्रगेदांतच नव्हे पण इतर्‌ वेदांत देखीढ जन्मांतरवादाचा कोठेंच निर्देश नाहीं. मात्र क्रग्वे दाच्या एका पुक्तांत आत्मा उत्यूनंतर जडांत किंवा घनम्सतींत प्रोश करितो, असत म्हट आहे, ह्या उक्तींत जन्मास्तरवादार्चे बीज असर्णे संभवनीय आहे.

भा भांग पाचवा.

अश्वेदांतील तत्वविचार-

वेदमत अर्से आहे कां, स्रताचा आत्मा पितृपयाने अनंत प्रका- शाच्या प्रदेशांत जातो, आणि तेथे आपले पूर्वन देवांवरोबर मिष्टान्न खात आहेत पितृळोकाचा राजा जो यम त्याचेवरोबर पूर्ण सुसानं- दांत मम्न आहेत, अपे त्याप्त आढळतें.

अंत्यविधिविपयक एका सूक्तांत (मं. १०, सू. १४, क्र. ७) ग्रतास उद्देशून असे उद्गार आहेत:-५ जेथें आपले प्राचीन पूर्वन॑ गेठे

, आहेत त्या पुराण मार्गानें पुढ जा, तेथे तुळा थरणदेव यम हे दोन

राजे त्यांस अपिठेल्या मुरारसाच्या गुखोपमोगांत मन आहेत, अते आढळेळ.

त्या ठिकाणीं ( म्हणने पितृहोकांत ) ज्याच्या शाखा दूरवर प्प्तरडेल्या आहेत अशा एका वृक्षाच्या छार्यत यम दुवांसह सोमपान करिती मुरली आणि गायन हांचा मधुरवर नालळेला असतो. घर्गो तीठ मीयन दोपहीन अन्वर असून, पूर्णपणे आनेद्दायक आहे. पुतेहितांच्या कल्पनेने गृहीत मानिठेल्या अशा भोतिक पुसांनी पूर्ण अशा ऐश्वर्याचे तेयी जीवन आहे. जे वीर युद्धांत धारातीर्थी पतन पावतात त्यांना स्वरगप्राप्ति होते, परंतु विशेपकरून पुरोट्तांम यत्तसमर्यीं जे ठोक दाने देतात त्यांस तर ती अवश्य होते

जर्थ मरणानंतर शिक्षा देण्यांत येते अशा स्थानी वढूपना अवनीेदांत नि.संदाय जाहे; परंतु क्वेदांतील अंतर्गत प्रमाणावरून एय- दच जटुमान करतां येत को, नात्तिफांम मरणानंतर भूमीसाठी असडेल्या अंयकारांत ठयण्यांत यंत, अस्त भ्रग्येदरकाठीन मन होतें. ह्या विषयाचा

पितृलोस्वामी यम. १२५

क्रपींनीं फारच थोटा विचार केलेला असून त्यांनीं प्रकट केलेली मंतर इतकी मोघम अस्पष्ट आहेत की, प्रो. रॉथ ह्याने असं प्रतिपा- दिढें की, दुष्टाचा मरणानंतर संपूर्ण नायनाट होतो, अस कपीरचे मन असावें. भावी शिक्षेविपरयींच्या प्राचीन हिंदूंच्या कल्पना कालानुक्वमार्न वाढत जाऊन पुसाणकाळांत अनेऊ नर्काविपयींच्या अतवर्य कल्पना आत्तित्वांत आल्या.

खूतदहनक्रिया यज्ञाहून अत्यंत भिन्न असल्यामुळे मितृमार्ग देवमार्ग ह्यामश्य भिन्नत्व मानि आहे, असे क्रग्वेदांतील कित्येक वाक्यावरून म्पष्ट होते. ब्राह्मणात म्वर्गठोक पितृळोफ ह्यांतीठ वेबर्म्यं स्ट केढें आहे त्यामुळे पितृ देव हे मिक्न ठोकात राहतात, अम मानि आहे.

पुण्यवान म्रुतांचा राना 'यम' असुन त्याला उद्देशून तीन संपूर्ण सूक्ते कग्वदात आहेत. मृताचा शास्ता मठुप्यांस एफ कग्णारा असा तो राना अपुन मृतास तो आरामम्थान देतो त्यांचेसाठी निवा- सगृह तयार करितो अते यमाचे वर्णन आहे. प्रथम यमानेच परछोफाचा मार्ग शोधून काढिला -“जो अत्युच्च प्रदेशातून गेला, ज्याने शोध करून अनेकांसाठी मार्ग शोधून काढिला, असा मनुप्यास एकम दरणारा, विगम्वनाचा पुन जो यमराजा, त्याची यज्नविधीने पूजा करा. (मै. १०, सू. १४, क. १).

खरे पाहिळ तर यमाचा मार्ग जरी मृत्यु आहे त्यामुळे त्याच्याविषयी थोडीयहुत भीति वार्टणे माहनिक आहे, तथाि -थ-

नि

वबेद्‌ परराणें हयांप्रमार्ण क्मेदारने त्याला मृसूचा देय (माळ) 'मिमानिट्र नाहीं, घुबड कपोत ह्यांस यमाने गुसदून असे वचित्‌ मल आहे. परंतु त्याचे सरे हेर टोन ढुये असून म्पयोफटे जाणारे मृत सलम ज्या मार्गानं नातात त्याचें संरक्षण ते करिनाने. , वी

१२९६ सेस्कृतवाडूयाचा इतिहाप्त [ भाग

ह्या श्वानासेवंवी मृतात्म्यास उद्देशून अते म्हट्ठें आहे. ( म. १०, सु. १४ ):- तुझ्या मार्गाने समोर पुर्ढे जा, कसऱ्या वर्णाचे चतुनेंत्न 'सरमापुञ! असे जे दोन श्वान त्यांचे पढीकडे पुढें जा, तेून यमाच्या समागमांत सुखोपमोगांत मम्न असठेल्या समद्धिसंपन्न पितरां- जवळ जा. रंद नाकाचे, पिंगट रंगाचे, जीवांसाठीं लोप असे यमाचे दूत लोकांमध्ये फिरत असतात: ते आम्हांस आज येर्थे मंगठ जीवन परत देवोत, कीं जेणेकरून सुर्यप्रकाश आम्हांस दिसेल, 7 कग्वेदांत केव्हां केव्हां 'यमः हे नांव त्याच्या 'आवळाजावळा' ह्या मूळच्या अर्थात योजिलेठें आहे, ह्याच खरूपांत एका कान्य- सोंद्यपूर्ण सुक्तांत ( मं. १०, सू. १० ) यमराजा वर्णिळेल़ असून त्यांत यम त्याची भगिनी 'यमी! ह्यांचा संवाद दिढेडा आहे. ती त्यार्चे प्रेम सेपादण्याचा प्रयत्न करिते, परंतु तो तिची अवधीरणा करितो ती अशीः-'' देवांनी पाठविठेले दूत येर्थे संदेव फिरत असतात, तत कधींही थांबून स्वस्थ बसन नाहींत, तरच ते डोळे मिटून झोंपीही जात नाहींत हे, यमी, जशो वली वृक्ताठा ध्रट्ट वेष्टिते त्याप्रमार्णच मजशिवाय कोणी अन्य पुरुष आपल्या बाहूंनी तुळा हृदालिंगन देईल. अशा प्रकारच बंधुमगिर्नचि गोत्गामी भ्रेमेवरय हाच ह्या सुक्ताचा मुख्य विषय आहे, आणि तो जरी करवेद्काठीन नीतिमर्यादेच्या विरुद्ध म्हणून त्याज्य मानिला आहे, तथापि दोन आक््यानावळ्या सरीपुह्पांपामून मानवनाति निर्माण प्राठी अशी जी आतिप्राचीनाठची कल्पनाकथा होती ती त्यावेळीही अवशिष्ट होती, अर्स ह्या सुक्ताने नि सेशय घ्वनिने होन, ही काल्यनिकतक्या इंटो-इराणी काढापासूत प्रचहिति असावी अस दिमेते, कारण अपेन्तावाट्मयाच्या असेर असेरच्या भागा- तही 'यिमेह' ही 'गिम' याची भगिनी होय, असा उदेग भाहे. यमाचा जनक नो “व्सस्वन त्याने नांबदी वितरन प्राझाठीन अमऊे पाहिजे,

पांचवा. ] करर्बेदांतीड संयादात्मफ पूरे. १२७

कारण; त्र्वेदांत यमाच्या जनझाने जरस 'विमस्वनः नांव आहे. त्से आवेस्तांतही 'यिम' ह्याच्या जनकार्चे नांव ।विवनहूवन्त' अस

मागीळ भागांत विमरण केरे आहे त्यावरून अर्से दिसून खेईल की, क्रम्वेदांतीठ काव्याचा बहुतेक भाग देव अथमा देवस्सरूप मानिद्िश्या वातु छयार्ची आवाहन द्यांचाच अहि. काही स्वर्डा, आणि विशेपत: दहाव्या मंडांत, देवताकथारूप संयादात्मक तुरळक भाग आढळतात, तेअपूर्ण मोध्रम असून त्या त्या कथानकाचे गतकाठीन गोष्टींचे दर्शक आहेत. तंथापि हे भाग मूळ संपूर्ण ग्रूप कथानर्फे असून ते ते प्रसंग श्रोत्यांस समजाविण्याच्या हेतूनं टिह्लिळे असावेत, परंतु कालांतराने जेव्हां शा सर्य कवितांचा पूक्तरूपान त्ररवेदांत संग्रह करण्यांत आहा तेन्हा ते झाठे असावेत, अर्से संभवनीय दिसते. अशा मार्गापफी एक ( म॑. ४, सू. ४२) इंद्र वरूण हाच्या संगादाचा असून, त्यांत रे दोघे अग्रणी देव आपआपट्या श्रेष्ठपणाविषयीं वाद करीत आहित. अशाच प्रकारचा दुमस एक संवाद आहे, तो. काव्याच्या दृष्टीनं विशेप सरस आपून, त्यांतीड प्रसंगाचे वर्णनही पुत्यक्त आहे. त्यांत अनुमाने प्रम वरूण अन्नि (मॅ. १०, सू. ५१)आणि नंतर सर्य देय अप्नि (मं. १०, सू. ५२९ ) ह्यांचे संगाट अमून, आझ्ति आपल्या यज्ञविषयफ कर्नव्याठा कंटाळा होता, परंतु शेउटीं त्याने आप्ळे हे काम पूर्ढेही चाळू ठेविण्याचे कबूल केठे, अर्से वर्णिठ़ आहे.

एक विठउक्षण पण गद्य अगदी गौण स्वरूपाचे सूक्त (मॅ. १०, सू. ८६) अमून त्यात इंटर त्याची पत्नी इंद्राणी ह्याचा सेयाद आहद इंद्राणी एका वानरावर रागायटी आहे, हा त्याचा विपय आहे. इंद्राचा हेर पपरमा' हांस 'पर्गीती' चोखून नेडेल्या गाईचा पत्ता डावून त्यांच्या पामून त्या गाई तो परत मागत आहे, घ्या प्रमंगाे मविम्तर सुस्पष्ट

१२८ सस्कृतवाडूयाचा इतिहास. [ भाग

वर्णन एका सरसरमणीय सूक्तात ( म. १० ०८ ) केलें आहे. उर्वशी पुरूरवा ह्याच्या कथेचा उठ्ठेस पूर्वी केठाच आहे. जेन्हा उर्वशी आपल्या मानवी प्रियकराला सोडून जाण्याच्या बेतात आहे, तेव्हा त्या उभयतात जो सवाद आला त्याचें वर्णन ह्या कमत आहे ही कथा म्हणजे इडो-युरोपियन युगातीळ अतिप्राचीन प्रणयकर्‍रया आहे इतर्केच नन्हे तर हिंदुस्थानच्या वाडूमयात ह्या कथेचा मोठा इतिहास आहे, आणि ह्याच कारणास्तव ह्या कथेला फार महत्व आठे आहे. तप्ताच यमयमी ह्याचा एक सवाद आहे त्याची हकोफन वर दिलीच आहे. हा सवाउ ठेखीठ़ एका प्राचीन काल्पनिक कथेवर रचिला आहे. वेदकाला- नंतरच्या सम्छृतातील नार्टे, पराणे ह्याची कल्पना वेदातील ह्या वर वर्णिढेल्या कव्पनारथात्मक काव्यानी आखून दिली, अपे म्हणण्यास फारसा प्रत्यवाय नाही.

नइवेढात सुमारे तीस सुरक्ते अर्शी आहेत की ती. कोणतीही देवता झिंगा वततु ह्यास उददेशून रविलेडी नाहीत. झ्यापेझी तुमारें बाग सुक्त फक्त एकट्या दहान्या मडलत आहेत, जादूविप- यऊ विचार हाच त्याचा विपयय आहे, आणि ह्या कारणास्तव ही सुके अीदाच्या कोर्टीतीठ आहेत. ह्या वारासेरीन दोन सूरकते (म. २, धृ ४९-४६ ) राऊवविपयक असून त्यात शुमसूचफ शब्द करण्यामाठी काही शऊनसूचफ पज्षार्च आवाहन केलें आहे. आणखी दोन सूक्ते आतेत ती अडफम पिपारी कीटफजतु (म १, सू. (९१)व ध्यक्ष्मा' नामक रोग (म. १०, सू. १६३६ ) ह्याच्या निवारणाथ सळरूपार्ची आरेन. आणखी दोन पूत्तात (म. १०, तू ५८ ६०) मरणोन्युस मुप्याच्या जीयाच्या रक्षणार्थ मज आहेत. ह्यातील दोन 'फचाचा नयुन्यादाय” थय अय दुर्तो -'* ज्याप्रमाणे सुऱन जाऊ नये म्टणून धुरीटा चामच्याच्या पट्टीने मसडून बाघण्यात येत, त्याप्रमाणं

पांचवा, ] वशीकरणविपयफ मंत्र. १२९

इना होतां सुरक्षितपर्णे त्वां जगार्वे तुळा मरण येऊं नये म्हणून मीं तुझ्या आत्म्याला घट्ट धरून ठेविळे आहे. जसा वाऱ्याचा झोत खालीं वाहतो, जशीं प्रखर सूर्यकिरणे अथोगुख पटतात, जत गाईचे दूध खाली पडते, तसे तुझे रोग खार्ली पटोत.''

झोंप यावी म्हणून खालील अर्थाचा मंत्र पांचव्या मंडलाच्या ५५ व्या सूकांत आहे--“जर्स आपण राहर्त घर बंद करितो, त्याप्र- मार्णे जो मनुष्य बसतो, जो मनुष्य चाढतो आगि जो मनुप्य आपल्या दृष्टीनं आम्हांस पाहातो त्या सर्वोचे डोळे आम्ही आतां बंद करितो.? ह्या सूक्ताच्या पहिल्या तीन क्रचांचे धुवपद ''निपुप्वप'7 ( गाढ आप घे ) अप आहे.

संतति प्राप्त करून देणें हा एका मंत्राचा (मं. १०, तू. १८१) हेठ आहे, दुसरा एक मंत्र (मं. १०, सू. १६२ ) संततिनिनाशक राक्षसाविरुद्ध योनिठेला आहे. शत्रूंच्या नाशास्तव एक मंत्र (मॅ. १०, सू. १६६ ) आहे. आपल्या सवतीवरर्ने आपल्या पतीर्चे प्रेम दूर व्हावे ह्या हेतूचा ख्ररियांसा्ठी एक ( मं. १०, सू. १४५ ) मंत्रही आढळतो. अशा प्रकारे सवतींवर प्रेमविमय मिळविल्याबद्दलची एका स्त्रीची उक्ति दहाव्या मंडलाच्या १५९ व्या सूक्तांत आहे ती अशीः-““जमा सूर्याचा उद्य झाला आहे, तसा माझ्या दैवाचाही आता उद्य झाला आहे. यशस्वी युक्ति योजून मी माझ्या भर्त्यावर हा विनय मिळविठाा आहे. माझे पूज आतां प्रधठ योद्धे आहेत, माझ्या मुलीला आता. राज्ञीपद मिळाठे आहे, आणि मला स्वतांहा आज विमय प्राप्त झाला आहेः माझ्या मर्त्याठा मार्झे नांव श्रेष्ठञम वार्टने. मी माझ्या सरयतींचा परा- भप केला आहे, त्या सर्वावर श्रेष्ठ पद्‌ मिळून ह्या वीर प्रपावर त्या सर्व छोकांवर माझी सत्ता चाळो. 7

सातव्या मंडलांत मागाहून प्रणीन झालेडे एक सुक्त (मं. ७,

सु. १०९ ) केवळ संसारविपयक आहे; त्याचा मूळचा हेतु काय असावा तो निश्चितपर्णे सांगतां येणं कठिण आहे. ह्यांत पर्जन्य क्रू च्या प्रारंमी वेडकांच्या जागृतीचे यथार्थ शब्दचित्र आहे. ह्यांत सोम- भागानोन्मत्त पुरोहित शाळेंत गुरूने दिठेली संथा घोकणारे विद्यार्थी ह्यांच्या आढापांची वेडकांच्या डुरुरप्याशीं तुना करून कवि म्हणतोः-'* नियमत्रताचरण करणार्‍या त्राह्मणांप्रमा्णे एक वर्पपर्यंत स्तव्धपणे विश्रांति घेऊन पर्न्यागमामुळें उद्दीपित माठेल्या बेडकांनीं आपटे डुरुरण पुरू केळें आहे. गुरूने दिलेली संथा जसे शिप्य पन्हा म्हणतात, तस्ता एक बेडूक जेव्हां दुसऱ्याच्या ध्वनीचा एनरुचार करितो, तेव्हा, हे बेडकांनो ! जलांवर जसजसे तुम्ही प्रलाप करीत जातां तस- तसे तुमचे अवयव फुगत जातात. महास्तोमसवनप्रसंगीं मोठ्या ओत- प्रोत भरठेल्या सोमरसाच्या भांड्यासर्भावती जसे ब्राह्मण बोढत बप- तात, तसे तुम्ही पाऊस घेऊन येणाऱ्या वर्षातील ह्या दिवसाला पावन करण्यासाठीं तळ्याभोवतीं जमून बपततां. हे ब्राह्मण सोम पिऊन आढाप काढितात आपली वार्षिक पूजा नियमितपणे करितात; आणि हे अध्वर्यु, आपल्या उदस्यालीने डवडवळेळे हे प्रोहित प्रकट होतात आणि त्यांपैकीं कोणीही झांकळा रहात नाहीं. त्यांनीं हब्वरनिर्मित वार्पिफ नियम पाळिला आहे, आणि हे लोक क्तूळा कधींही विसरत नाहींत. जेन्हां सांवत्सरिक वपीकाल मुरू होतो तेव्हां जे उप्णनेर्न कटून गेढेल्या उद्स्थाली असतात त्यांना मुक्तता मिळते.

हु सूक्त ब्रालणांविषयीं उपरोधिक काव्य आहे असे मानण्यांत येते. हाच नर खरोखर त्याचा हेतु असेठ तर, ज्याचा बहुतेक भाग ब्राक्षणांनींच विरनिछा ज्याचे संपादन संफलन बालणांनींच केळे अशा क्रग्वेदप्रेयांत अमल्या उपरोधिफ सुक्तांस जागा कशी मिळाळी, हृ समजणे फार कठिण आहे. त्याचा सरा अथे त्राह्गांस माहीत

पांचवा. ] ऐहिक विपयांची पूर्क्ते. १३१

नव्हता, असे संमवत नाहीं. उलट प्षी, ब्राह्मण बेडूक ह्यांची तुलना उपरोधिक म्वरूपाचीच आहे, अर्से वेदकालीन हिंदूस वार्टठे नार्वे. परंतु ज्या विद्वानांचा कग्वेदाच्या रचनापद्धतीशीं पूर्ण परिचय झाला आहे त्यांस हे सहन ममजेल कीं, ज्या उपमा आपण आज योगिल्या असतां तुच्छतादर्शफ उपहामद्योतक वाटतील, त्याचू उपमा करर्वेंद- कर्त्या कवीनी केवळ त्या त्या प्रसंगाचे हुयेहुब चित्र वठविण्यासाठीं योमिल्या आह्त. ज्या अर्थी प्रम्तुत सूक्ताच्या शेवटल्या क्र्चेत संपत्ति दीर्घ दिवम प्राप्त व्हावेत म्हणुन बेडकांची प्रार्थना केळी आहे, त्या अर्थी पाउम आणण्याची गुप्त शक्ति वेडकांत आहे, अर्से मातून ध्या. सूक्तांत त्याची फक्त म्तुतीच केळी असावी, असंही सेभव्ते, आनां सुमारे वीम सूक्ते अर्शी आहेत कीं त्यांचा विपय कमी अधिक प्रमाणाने ऐहिफ स्वरूपाचा आहे. ह्या सुक्तांत सामानिक रिंती- भाती, आश्रयदात्यांचे ओदर्य, नीतिविपयफ प्रश्न, कोडी जगदुलत्ति- बिपयीं विचार इत्यादि गोष्टींचा विचार केठेला आहे. हिंदूंचे विचार सुधारणा ह्याच्या इतिहासासाठी त्यांपैक्री कित्येक गोष्टी फार मह- त्वाच्या आहेत. ज्या अर्थी हिंदुस्थानांत सामाजिक खूदीवर धर्माची पूर्ण ढाप बमठीआहे, त्या अर्थी अमल्या विषयांवरील काव्यास धर्माचे पौराणिक कांचे म्यरूप यांव, हे अगर्दी स्वाभाविक आहे. ह्यापफॉ अत्येन मरत्त्वाचे सुक्त म्हर्छे म्हणने दहाऱ्या मंडळातील पुक्त ८६ हे होय. हे विवाहविषयक सूक्त बरेंच लांबडचक असून त्याच्या ४७ कचा झाहेत. ह्यात कायाच्या दृष्टीनं संगतीचा अमाव आहे, कारण ह्यांत वियारविविविशयर सवान परपरांशी विमंगत अभे मगुचय एकज मथित फेसेडे आहेत. ह्यान प्रारंभींच्या कचा १--५ त्यां1 स्वगीथ सोम चंद्र घ्यांच्या म्वर्पस्याचे मदिग्य शब्दांत विविचन वेरी रसूल त्यांच्या पुदील झ़्ावा ६-१७ द्यात सूर्पझुमारी सूर्या हिनरसेच्र पोम-

१२२ ' संखृतवाडुयाचा इतिहास. [ भाग

खरूपी चंद्राच्या झालेल्या विवाहाची काल्पनिक कथा दिली आहे. अन्यत्न तिचे पति ह्या रुपांत आढळणारे आशिन ह्यांस ह्या ठिकाणीं वर- पक्षीय किंवा वरसखे असे गौण पद दिछें असून ते सूर्या हिवा जनक जो सवितृ त्याजवळ तिची मागणी करीत आहेत, अर्स दाखविठे आहे. सविता ह्या गोष्टीस संमति देतो पप्पांनी शुंगारठेल्या आणि दोन शुभरव्ण बेळ जोडलेल्या शाल्मलीच्या लांकडाच्या र्थांत बसवून आपल्या कन्येस वरगरहीं रवाना करितो.

नंतर मानवी विवाहाचे आदर्श अत सुर्य चंद्र ह्यांस अवियो- जनीय जोट्पें अर्स मानून वर्णन केलें आहे ते अर्सेः-''गुप्त सामथ्यीन ते एकानंतर एक अस्ते भ्रमण करितात; मुळें खेळतात त्याप्रमाणे ते यज्ञा- भोंबतीं फिरतात; त्यांपेक्षी एक सर्व प्राणिमात्रांस पाहतो दुसरा कःतूंची व्यवस्था करून पुन्हां जन्म घेतो. पुनःपून: जन्मल्यामुळें संदेव नवा अस्ता तो ( चंद्र ) उद्ति होतो, दिवसप्रकाशारचे चिन्ह म्हणून तो उपांच्या पुरोभागीं जातो, तो उदित होऊन देवांस आपआपले हिस्से वांटून देतोः चंद्र मानवांचे आयुष्य ठांबवितो. 7 नंतर वरवधूंच्या वरातीच्या समयीं त्यांच्यावर देवांचा अनुग्रह व्हावा म्हणून प्रार्थना करण्यांत येते आणि ह्या नवदंपतींस पप्कळ संतति, समृद्धि, दीर्घायु आरोग्य प्राप्त व्हावे अशी इच्छा प्रदशित करण्यांत येते, (३. २०-३३). पुढे १४ ९६ ह्या क्वांत वधूच्या वस्रांविषयी अस्पष्ट उल्लेख आहे. त्यानेतरच्या २६-४१ ह्या क्ररचा विवाहविधीच्या प्रसंगी म्हणा- वयाच्या असून, ह्या विधीचा मयी इच्या विवाहाशी संबंध जोडिला

आहे. या प्रपर्गी ववूस उद्देशून वर अर्ते म्हणतोः-“मल्या वैभव मिळार्वे '

तुझा पति जो मी अशा ममसह त्वां वार्धक्यास्त पावावे ह्यास्तव मी तूज पाणिम्रहण करितों. भग, अर्यमन, सवितू, पुरोधे इत्यादि देवांनी तुळा माझ्या गाहेस्व्योत भागीदार व्हावें म्हणुन - मला दिही आहे, 77

पांचवा. ] वैवाहिक सूक्त-अंत्येष्टि सू्ते. नड्द

ह्या प्रसंगी अभीरचेही आवाहन केळं आहे ते असे:-': वधूमंडलासह वधू सुया, हे आम्नि, प्रथम तुकडे नेले; म्हणुन तूही आपल्या परीने वराप्त संततिसह पत्नी दे.

ह्या सूक्ताच्या शेवटच्या ४२-४७ ह्या क्रचांत वरगृही वधू गेल्यावर त्या चूतन परिणन दुंपतींस उद्देशून आशीर्वचे आहेत, त्यांतील एकीचा आरशाय असा आहे:-' येथ रहा; परस्परांशी विरोध करू नका; आपल्या पुत्रांशीं नातवांशी खेळून आपल्या सर्व आयुष्यभर आपल्या परांत पुखानं रहा. शेवटची कचा वराने म्हणावयाची आहे ती अशीः-“सर्वे देव आपटे दोघांचे ऐक्य करोत, जळे आपली दोघांची अंतरंग आतां एकजीव करोत; मातस्थिन्‌, धातू देप्टी आपणां दोघांस एक करोत.”

क्रग्वेदांत अंत्यविधिविपयक अशीं पांच सूर्त आहेत तीं सर्व दुहाव्या मंडळांतच ( म॑. १०, सू. १४-१८ ) आहेत. ह्यांफीं एक खेरीजकरून बाकीच्या चार सूक्तांत मुख्यत्वे परलोकाशीं संबंध असलेल्या देवांची आवाहने आहेत. ह्यांपैकी पहिले (सू. १४) यमाठा, दुसर पितरांना, तिसरे अीठा त्रवर्थे पूपन्‌ आणि प्तरस्वती यांना उद्देशून असुन, फक्त शेवटचे ( सू. १८) केवळ अंत्यविधि- विपयक आहे. ह्या शेवटच्या सुक्तांत देवांविषयी मुळींच उलेख नसल्या- मुळे ह्याची रचनापद्धति विपय हीं दोन्हीं ऐहिक स्वरूपार्ची आहेत. सुक्त गंभीर उदात्त असून त्यांत मापासोंदर्य हा विशोषप आहे. बाकीच्या पुक्तांपेक्षा ह्या सूक्तावरून तत्काडीन अंत्यविधीच्या पद्धती- विपयी बरेच ज्ञान मिळते.

ह्या सुक्तांवरून अर्से दिमर्ते कीं वेदफोडीन हिंदूलोकांत म्रतांस एरण्याची जाळण्याची अशा दोन्ही चाढी प्रचलित होत्या. सातन्या मंडळांत वहुणाम उदेशून केलेल्या सृकांत रृत्यूतंवंधी 'मृत्तिकेचे धर

१३४ संस्रुतवाडरयाचा इतिहात. ' [ भाग

अशा अर्थाचे शब्द कवीनं योजिले आहेत. तथापि मृतांचे दहन कर- ण्याची सामान्य पद्धति होती, आणि नंतरच्या वेदविधीमर्ध्ये मृतांचे दहन करण्याचीच पद्धति मान्य केडी अमून, फक्त संन्यासी व॒ दोन वर्षीच्या आंतील वयाची मले यांस पुरण्याची आज्ञा आहे. आणखी असेही दिसते की, विशेषकरून दहनविधीशी परलोकाविपर्यींची कल्पना सेबद्ध झाली. कारण, जेर्थ देव पितृ वास करितात अशा प्रलोकाप्रत अमत प्रेनास घेऊन जातो, अर्ते मानिळें आहे. जेव्हां भ्रेन जाळण्यांत येइ, तेव्हां एक बकऱ्याचा बलि देण्यांत येत असे, आणि त्रश्‍वेदाच्या मते अश्रवयज्ञाबरोबर बलि दिळेठा बकरा जप्ता आगाऊ जाऊन बलि अर्पण केल्याचे देवांस विदित करितो, तर्सेच प्रेतावरोबर दहन केलेला वकरा आगाऊ जाऊन पितरांस मृताची वार्ता विदित करितो, अशी अथर्व बेदाची (अथर्व मं. ९, सू.५, क. ! ३) कल्पना आहे. त्यानंतरच्या बेदविधीप्रमा्णे भेतावरोबर बकरा क्रिंवा वैळ जाळण्याची पद्धति होती. हिंदुस्थानात अद्यापिही प्रचित असठेल्या अशा अतिप्राचीन कालच्या रीतीळा अनुसरून मृतांसह परलोकी उपयोगासाठी वखामरण ठेवण्यांत येत असतत. कग्वेदांतीठ अंत्यविधीप्रमाणे मृताची विधवा आपल्या मृतपत्रीच्या भ्रेतापार्शी पडून राही त्याचे धनुप्य त्याच्या हातांतून काढून ठेवण्यांत येई. ह्या गोष्टीवरून असे अनुमान निवगे कीं पर्ढोकी पतीच्या साइचर्यालाठी मृतपतीबरोबर त्याच्या पत्नीनंही दहन करण्यांत येत असे, आणि अथेवेदांत तर पतीबरोबर पत्नीच्या सह- गमनाची चाळ फार जुनी आहे, अर्ते म्हटठे आहे. माठुप्यकशाख््राच्या स्पष्ट » यार्यर अग विद ऐेति की, हे सहामनाची पद्धति अगदीं आ्यफाढीन असुन ती इंटोसुरोपियन य॒गापासून चालत आली होती विज्ेपत सेनानायझांच्या दरनप्रसंगीं त्यांच्या ख््ियां- च्या झहगमनाची चाल फारच प्रचित होती.

पांचवा. ] अंत्येषूर्के. १३६

खालीं दिलेळी कवा (मॅ, १०, सू. १८, क. ) शेव- टच्या अंत्यविधिविययक सूक्तांतून घेतळी आहे ती विधवेला उद्देशून असून चितेवरून तिळा उठण्यास सांगून, प्राचीन वैवाहिक पद्धतीप्रमाणे एका नवीन पतीच-हा निःसंशय मताचा बंधु असावा-पागिम्रहण कर ण्याची ह्या क्रचंन तिठा आज्ञा केली आहे:-''चळ उठ; हे ख्रिये, जीवळोकाप्रत ये; ज्याचा आत्मा इहढोक सोडून गेला आहे त्याच्या जवळ तूं येर्थे पडली आहेस. चल ये : जो तुझ पाणिग्रहण करीत आहे प्रार्थना करीत आहे अशा ह्या तुझ्या पतीचं पत्नीपद त्वां आतां मिळविठें आहे.'' नंतर मतास उदेशून हं सुक्त म्हणणारा म्हणतोः-- ४त्याने धरिळेळें घठुप्य मी त्याच्या मत हस्तांतून घेव आहे, तें मी राज्य, शक्ति ऐश्वर्य मिळविण्यासाठी घेत आहे. तूं तेथे आम्ही इहलोकी वीरपुत्रांनीं युक्त होउन प्रत्येक शत्रूचे सर्व हे पिटाळून लावू, ह्या दूरवर पसरलेल्या अत्यंत कल्याणप्रद एव्वीमातेच्या हृद्यामवळ जा; उदार दात्यांशीं लोकरीप्रमा्ण मदु आशी ती तरुणी एव्वी नाशा- पासून तुर्भे संरक्षण करो. हे पृथ्वी, तुम उदर उघड ह्याच्यावर भार करूं नको, ह्याला सुगम हो, सदयतेरने सहाय्य करून त्यार्च स्वागत कर; जशी माता आपल्या पत्रास वख्ाखलीं झंकिने त्याप्रमाणे, हे पृथ्वी, तू ह्याला झांक.?

जवळ उभे अमलेल्या लोकांस उद्देशून तो म्हणतो:-''हे समीव मानव सरतांपासून मित्न ताळे आहेत. आतां आपण देवांचे ज॑ आवाहन करीत आहो, ते मंगळ जाहे. आतां आपण नृत्य हास्य करण्यासाठी सजञ होऊन पढं आलो आहों ह्या गोष्टी आपले आयुष्य वाढावि- णाऱ्या भविप्य काढांतील दिवमांत सुद्धां चाढवूं. जसे दिवस अनुक्रमार्ने एकामागून एक येतात, जस्ते कतु एकामागून एक क्रमार्न यदटतात, जशी

११६ संस्कृतवाडुयाचा इतिहास. [ भाग

पश्चाद्वामी गोष्ट पूर्वगामी गोष्टीस कधीही सोडीत नाहीं, त्यामरमार्णेच, हे विधात्या, तू ह्यांच्या जीवनाची रचना कर.

ऐहिक विषयांच्या कांहीं सूक्तांमर्ये ऐतिहासिक गोष्टींचा उद्ठेख आहे. अशा प्रकारची 'दानस्तुति' नामक सूक्ते भपून त्यांत राजाश्रित् प्रणेत्या कपींनी आपणांस दिलेल्या देणग्यांबदळ राजांच्या औदार्यांची स्तुति गाइली आहे. त्यांत कान्यसोंदर्य फार थोडे आहे कालाच्या दृष्टीने तीं सूक्ते नंतर अस्तित्वांत आलेली आहेत, कारण ती मुल्य्त्व पहिल्या आणि दहान्या मंडलांत किंवा आठव्या मंडलाच्या पुरवणीरूप वाढसिल्यामर्ध्यं आहेत. अशा प्रकारच्या स्तुतिपाठात्मक दोनदोन तीन- तीन कचा आठव्या मंडलाच्या पुप्कळ सूक्तांच्या अखेर जोढिठेल्या आहेत बाकीच्या मंडलांच्या कांहीं सूक्तांच्या शेवटीही जोडिठेल्या आहेत. ह्यांचा मुख्य हेतु म्हट्छा म्हणजे दात्यांनी दिछेल्या दानांचा प्रकार सेख्या ह्यांचे वर्णन करणे हा आहे, तथापि ह्या स्तुतिपाठांच्या प्रणेत्यांनीं पर्यायाम आपल्या आपल्या आश्रयदात्यांच्या वंशावि तसच वेदकालीन कुलांची नांबें वसतिस्थान यांविषयी बरीच ऐति- हासिक माहिती दिठी आहे. केव्हां केव्हां असल्या दानांचें वर्णन कर- तांना फारच अतिदायोक्ति-उदाहरणार्थ ९०००० गाई-केलेली आहे. ह्यावरून इतके मात्र निःसंशय सिद्ध होते कीं वेदकालीन राजांमवळ गुरांचे फार मोठे कळप असत.

ऐहिक विपयक सृक्तांमर्ध्ये चार सूक्ते नीतिबोधपर आहेत. त्यांपैकीं दहाव्या मंडलाच्या चवतिसान्या सूक्ताचा विषय दन खेळ- णाराचा विज्ञापः हा असून है पूक्त करुणरसपूर्ण आहे. असल्या प्रकार- च्या अत्तित्वांत असलेल्या काव्यांमध्ये हे कान्य अत्यंत प्राचीन अस- त्यामुळें हे सूक्त म्हणजे अत्येत विट्षण भेष्ठ दर्य्याची कान्यक्राति होय, अर्से म्हट्ल्यावांचून चालणार नाही. आपली आपल्या संमा-

पाचवा. ] मग्वेदातीड नीतिपर सूर्कते, १३७

राची धूळधाणी होत आहे असे जरी ह्या जुगार मनुष्यास धडधडीत दि्ते आहे तथापि फाशयाचा मोह आपणास पुटत नार्ही द्याबद्दठ तो फार खे” करितो -“ ते ( म्ह० फासे ) खालीं पडतात व॒ नतर चपल्तेने वर उडत जातात. जरी ते वरहीन आहेत तरीही ते आपल्या हस्नानी जुगारी मठप्यास कुठित करितात. जादूच्या कोळशाच्या तुक- ड्यासारखे हे ( फासे ) पटावर टाकळे म्हणजे ते स्वता थडगार असू नही मुप्याचे अत करण जाळून भस्म करितात. दुसऱ्या कोणाची स्त्री आणि त्याचा सुव्यवस्थित समार हीं पाहिठी म्हणजे जुगारी मजुप्यास फार दु होते ह्या पिंगट घोड्याना ( अर्थात्‌ फाशाना ) तो अगर्दी समाळी ल्वकर जोडितो, आणि जेव्हा अभि शात असतो तेहा एकाद्या जातिभ्र्टपरमार्णे तो पडून राहतो. 'फाशानी ( जुगार ) खेळू नको, पण आपे शेत हाव, आपली असलेली प्राप्ति विपुळ आहे अंस मानून आनदार्भ रहा हे जुगारगान नरा, तुझ्याजवळ गाई आहित, तुठा बायको आहे.? असा उपदेश सविता मा कळकळीने देत अपततो.7 ह्या सूक्तावरून आपणास असे समजर्त की 'विभीटक' झाडाच्या छाक- डाचे फार्स ( अक्ष ) करण्यात येत अस्तत हीही हिंदुस्थानात त्या वामीं त्या हाकडाचा उपयोग करितात,

ह्या नीतिनोधपर सूक्तचतुष्टयांपैकीं बाकीची तीन सूर्क्ते, ज्या प्रकारच्या नीतिपर सूनप्रचुर किवा म्हणींनीं प्रचुर कवितेची पुढीळ सर्व सम्कृत वाडूयात अपरिमित वाढ प्रसिद्धि आठी, त्या प्रकारच्या वा्यरचनेचीं मार्गदर्शक होत, अर्से मानण्यास हस्त नाहीं त्यापैकीं एक फक्त चार कचार्चे (म. ९, सू ११२ ) असुन त्यात मठप्य अनेझ मार्गानी पैशाच्या पाठीमागे कप्ता छागतो हे बोधसूचक, सौम्य, विनोदपूर्ण रीतीने वर्णिळ आहे, ते अर्से -“' मानवाचे विचार अनेक परगोरचे असतात त्याचे धदेही अनेक प्रकारचे असतात सुवार एका

११८ पसवृतवाहुयाचा इतिहास. [ भाग

भेगेची इच्छा करीत असतो, वैद्य तुर्छेळें हाड बरें करुं इच्डितो. मी कवि; माझा बाप वैद्य; माझी आई जात्याची वरची तळी फिरवीत असते; ञापण अनेक करपनांनी धनलाभासाठीं धडपडत असर्तो, गाई मिळाज्या म्हणून प्रयत्न करीत असर्तो. " ह्यांपैकी दुसऱ्या एका पुक्तांत (मं. (०, सु. ११७) सकार्य दानधमैकर्तन्य ह्यांचे दिग्दर्शन करणाऱ्या म्हणींना संग्रह केलेला आहेः--! ज्याला सामर्थ्य असेल त्यान पळोकच्या जीवनयात्रेकडे लझ ठेऊन गरजूंस दान दिले पाहिजेः रयाच्या दोन चाकांप्रमाणे भ्रमण कर- णारी संपत्ति एकदां एकाजवळ तर एकदां दुसऱ्याजवळ अशी जात असते. भमीन नांगरल्यांनं नांगराचा फाळ पृष्टि उत्पत करितो; नो आपले पाय हलवितो तो प्रवास करूं शकतो; बोलणारा ब्राह्मण म्तव्ध राहणाऱ्या त्राश्षणापेक्षां ज्याह्त कमाई करितो; दान देणारा मित्र छृप- णापेक्षां श्रेष्ठ होय. ह्या चतु्ट्यांपैकीं चवथ्या सूक्तांत (भं. १०, सु. ७१ ) सद्वाकू- प्रासा आहे, त्यांतील अकरा त्रत्नांपेकी चार कचा अशा आहेत.- जेथ शाहाणे छोक आपले शहाणपणाचे शब्द बोलतात झोडणीरने धान्य जरस आंसडून शुद्ध करितात तसे आपले शब्द जेव्हां ते शुद्ध करितात, त्या ठिकाणी मित्र आपआपला परस्पर मित्रभाव ओळसि- तातः त्यांच्या भापणावर चांगुलपणाची छाप वटलेळी अस्ते. जो कोणी आपल्या हितकर मित्राचा त्याग करितो त्या मुप्याच्या वाणीत हितकर अर्से काही एक नसते. कारण की, तो जर्ज ऐकतो ते ते दितरहित ऐकतो. त्याला सदगुणाच्या मार्गाचे ज्ञान नसते. जेव्हां जाह्षण जातीचे मित्र एकत्न जमून अंत करणाच्या स्फू्तीर्ने तत्काळ - स्वरित रचिलेल्या सूक्तांनीं डेश्वराची पूजा करितात, तेव्हां शह्मणपणांत थोटेच मार्ग पडतात अर्ते नाही, उलट दसरे लोक प्रतिभाशाठि ब्राह्मण

पांचवा. ] .__ नीतिबोधपर सूर्क्त.: १९९

म्हणून यशप्राप्ति करून घेतात. एक सुंदर कार्व्ये निर्माण करीत वसतो, दुसरा कोडाल्यपूर्ण छेदांत गायन ग्रात वसतो, तिसरा अध्यापक म्हणून चैतन्याच्या नियमांचे विवरण करितो, चमथा यज्ञाचे नियम करितो. 1) सामान्यपर्णे बहुतेक साधारण सुक्तांत देखीछ़ बेदेतर संस्कृत वाडू- यांत वारंवार येणार्‍या संपत्ति खत्रीजाति ह्यांविषयींच्या तुच्छत्वदशीक उद्गारांसारखे उपदेशपर उद्गार आढळतात. उदाहरणार्थ एक तर्जपे उद्गा- रतो:-“त्यांच्या प्रशंसनीय संपत्तीसाठीं किती स्रिया आपल्या प्रणयी- जनांस प्रेमपात्र असतात बरे !” ( मं. १०, सू. २७, क्र. १२) गाईंची प्राप्ति न्हावी अशी इच्छा करणारा दुसरा एक म्हणतोः-"'हे गाईंनो, तुम्ही कृश मनुष्याला देखील पुट करितां, कुरूपाल्या देखील चांगळी मुद्रा देतां. ( मं. ६, सू. ९८, क. ). तिसरा एक म्हणतो: “प्रत्यक्ष इंद्र र्से म्हणाला की स्रियांच्या मनाळा शिक्षण देण कठिण आहे ख्र्रियांची बुद्धिही अल्प असते.” ( मं. ८, सू. ३३, क्क. १७); आणि चवथा एक क्रपि असे गाऱ्हाणे करतो कीः ल्लियांशीं स्नेह करणं अशक्य आहे; त्यांचे अंत:करण तरसासाररखे असतं. / ( म॑. १०, सू. ९५, कत. १५ ). मात्र एक क्रपि इतके कवूळ वरितो कीं “कित्येक स्त्रिया नास्तिकव कृपण ह्यांच्यांपेक्षां पुप्कळ चांगल्या असतात.” (मं. ५, सू. ९१, क. ), अशा नीतिवोधपर कवितांप्रमार्णे करग्वेदांत कोडींही आहेत त्यांचे निदान दोन मोठे संग्रह आहेत. अशीं भगर्दी साध्या स्वर्पार्ची कोडीं आठव्या मंडलाच्या २९. च्या सूक्तांत आढळतात. * ह्या सुक्तांच्या एकंद्र दहा तर्चांपेकी प्रत्येक कर्चेत एकेक देवतेर्चे वर्गन नांव देतां फक्त विशिष्ट टण देऊन केळे आहे देवतेर्चे नांव ऐकणारांनी तकार्ने ताढावयाचे आहे. उदाहरणाथ विष्णुर्व अर्ते वर्णन

१४० संस्कृतवाड्ययाचा इतिहास. [माग

कें आहेः-'। दुसऱ्या एकाने आपल्या प्रचंड ढेगांनी जेथे देव आनं- दांत मग्न असतात तेथे तीन पाचळें टाकिली आहेत. 7 यापेक्षाही फारच कठिण अशा कूटप्रक्षांचा मोठा संग्रह

पहिल्या मंडलाच्या १९४ न्या सूक्ताच्या ५२ क्रचांमर्थ्ये आढा आहे. ह्यांमध्ये उथड वर्णन अस मुळींच नाहीं ह्या सर्व तत्वांची भापा गूढार्थपूण पकेतिक आहे. कित्येक गोष्टीचे निदेश इतके सांकेतिक आहेत कीं आज त्यांचा अर्थ ठरविणे अशकय आहे. केन्हां केव्हां हीं कोरडी प्रश्नरूपांत आढळतात एका ठिकाणी तर उत्तर देखी सांगितठें आहे. कचिन्‌ स्थर्ली कावे एकार्दे कोरडे मांडितो पण ते क्स सोडवावे हे त्याठा स्वतांठाच समजत नाहीं, अते उघड दिसतें सामान्यपर्णे पाहतां ह्या सर्व गोष्टी कोडींच आहेत अर्से दाखविळे आहे. ह्या क्रचांच्या संखेच्या जवळजवळ एक चतुर्थोश क्रचांचा विपय सुर्य आहे; सहासात मेघ, विदुत्‌ पर्जन्योत्पत्ति ह्यांच्या विपर्या; तीन किंवा चार अभि त्याचीं अनेक रूप ह्यांविपयी; सुमारे तितक्याच संवत्सर त्याचे भाग, आणि दोन जगदुत्पत्ति एक इंधर ह्यांविषयी आहेत. उपा, स्वर्ग, एथ्वी, छंद, वाचा, कित्येक तकोनही समजण्यास कठिण अशा विपयांचं एक अथवा दोन क्रचांत अनुक्रमार्न वर्णन केळे आहे. विशेष सुव्यक्त अश्या एका कूटांत संवत्सरचक्र त्याचे वारा महिने तीनशे साठ दिवस ह्यांचे वर्णन असे केळं आहे: वारा आर्‍यांचे

अविनाशि सि यवस्थेचे चक्क स्वर्गार्भावती फिरत अस्ते; हे अभि, त्या चक्रामध्ये सातशे वीस पत्रांची युगळें आहेत. 7

चारा महिन्यांची युगळे कल्पून त्यांच्याशी तेराव्या किंवा

अधिक्र महिन्याचे वैधर्म्य संकितिक रीतीनं अर्ते वर्णिळे आहेः-९जुऱ्या - जन्मटेल्यामर्ध्ये सातव्याठा एकाकी जन्मठेला अर्से म्हणनात; सरा

* आवळ्यानावन्या जोड्यांना देवांपासुन जन्मठेळी जुळी अर्ते करपे

पांचवा. ] कूखश्नात्मफ सूर्कते, १४१

म्हणतात. 7 या उक्तीवरून तेरावा महिना ही मानवाची कृत्रिफ कृति होय असे मानिळें असावे, अस्ते दिप्ते. वेटकाळाच्या अखेर जेव्हा राजेळोक मोठमोठे यज्ञ करीत किंवा अन्य कारणास्तव ब्राह्मण एकय जमत तेहा बुद्धिकोशल्याच्या परील्षेमाठी असे वृट्टपक्न माडण्याचा प्रपात पडून गेला.

ह्या कूटविपयक कवितेशी क्रग्वेटातीह सहासात जगदुत्पत्ति- विपयफ सूक्तातीळ तत्वज्ञानविषयक़ कवितचा निकट सवध आहे. जगा- च्या उत्पत्तीच्या प्रश्नाच्या चर्चत काश्‍्पनिक देवताकथाविपयींचे धार्मिक विचार समिश्र केळे आहेत. जरी ह्यात विचाराचा बराच घोटाळा आहे, तथापि ह्यातूनच पुढील सर्म भिन्नभिन्न विचाराचे प्रवाह उद्भवठे, म्हणून ह्या प्राचीन कर्पना फार महत्वाच्या आहेत. ह्या बहुतेक सुक्ता- म्ये धार्मिक दृष्टीने जगट्टत्पत्तीच्या विषयाची चर्चा केढी आहे, फक्त एकाच सूक्तात केवळ तात्विक दृष्टीर्न विचार केला आहे. प्राचीन मपीर्चे मत अर्से आहे की, सामान्यपर्णे सर्व देवे किंवा निरनिराळ्या विशिष्ट देवना ह्यानी जग निर्माण केळे. परतु ह्या मतार्ने द्यावाएथिवी ही देवताची जनकजननी होत ह्या वारवार व्यक्त केलेल्या कल्पनेला बाध येतो. ह्यामुळें सततीर्ने मातापितरें निर्माण केली अश्या परस्परवि- रोधी कल्पनाच्या घोटाळ्यात क्रपि सापडले आहेत, अर्स दिसर्ते, उदाह- रणार्थ, इंद्राने आपली मातापितर॑ आपल्या शरीरापातून उत्पन्न केर्ली असे अनेक मिन्न शब्दानी वर्णन केळे आहे (म. १०, सू. ५४, च. ), ह्या तर्फेयुक्तीने ओहूनताणून सवय लावून कल्पना करण्याची अधिमाधिक सय लागलेल्या कपींच्या कल्पनाबुद्धीला विशेप आनद वास्ला असेत, हे उपद दिसर्ते, वार्ण, नगपुत्पत्तीच्या निन्न अपस्थाचे विवरण करताना जगदुत्पत्तिविपषयफ सुक्तात दोन व्यक्तींचे अन्योन्य- जनर्मत्व अनेझ ठियाणी समाविष्ट केढेळं आढळते. उदाहरणार्थ, दक्ष हा

शशदे | संस्कृतवादृयाचा इतिहास. , [ भाग

अदितीपासुन जन्मला अदिति दक्षापासुन उत्पन्न आली असते वर्णिले आहे (मै. १०, सू. ७२, क. ४)

अ्वेदांत धार्मिक विचारांचा विकास होत गेल्यामुळें सर्व देवां हून भिन्न सर्व देवांहून श्रेष्ठ अशा एका जगदुत्पत्तिकर्त्या विभूतीची कर्पना उद्भवली - ही विभूति 'पुरुप', 'विश्वकर्मन! 'हिरिम्यगर्म' किंवा “प्रनापतिः अशा भिन्न सत्तांनी जगदुत्पात्तिविपयक पूक्तांत आढळते. अगदीं आबकाडीन मताप्रमाणे साष्टे ही स्वाभाविक जननशक्तीचे कार्य आहे अतत वारंवार म्हटेळे असून, ताद्विपयक वर्णनांत 'जन! ( उत्पन्न करण ) ह्या धातूच्या रूपावरून साधिठेठे शब्द योजिछे आहेत; परंतु उपरिनिर्दिष्ट जगदुत्पत्तिविपयक सुक्तांत असे म्हटळे आहे की, सृष्टि सूळ प्रकृतीच्या उत्क्रांती कार्य आहे. अशा प्रकारच्या एका प्रसिद्ध सूक्तांत ( मं. १०, सू. ९० ) म्हणने 'पुरुपूक्तांत' असे वार्णिळे आहे कीं, देव हे जगदुत्पत्तिकतें खरे, तथापि ज्यांतून जग निर्माण केलें ते द्रव्य किंवा प्रकृति म्हट्ली म्हणजे सहखशीपे सहखपपाद आणि सर्व पृथ्वी व्यापून तिच्याहि पलीकडे विस्तार पावठेल्या अशा विराट्‌ आद्य- धुस्पाःचे शरीर होय, जगाची उत्पत्ति एका प्रचंड व्यक्तीच्या शरीरापासून झाली ही मूळ कल्पना खरोखर अतिशय प्राचीन असून, आद्यक्ालीन अनेक देवताक्यांमध्यं ती आढळते. परंतु पुस्पसूक्तांत ज्या पद्धतीर्न ह्या कल्पनेची उपपत्ति लावण्यांत आली आहे ती पद्धति मात्र तितकी प्राचीन नाहीं. विप्णूळा यज्ञ मानणाऱ्या त्राह्मणांच्या मताप्रमार्णेच ह्यांतही साशिकायीला यज्ञावोधे मानून आद्यपुरुपाला बछि कल्पिळ आहे त्याला कापून आलिळे भाग तेच विश्वाचे भाग घनठे असे मानिळें आहे. त्याच्या शीर्पार्चे आकाश, धैबीर्चे वातावरण, पायांची एथिवी आठी, आणि त्याच्या मनापासून चढ, नेजापासून सूर्य, श्वासापासून वाय, हीं उत्पन्न आली. अशा

पांचवा. ] , नगदुत्यत्तिपिपयफ पृर््ते, १४३

रीतीनं त्यांनीं ( देवांनी ) जग सिद्ध केले,” अस म्हट आहे. करग्वेदांत हँ सूक्त वेच मागाहून प्रणीत आठे असावे ह्या गोष्टीला दुसरें एक प्रत्यं- तर म्हट्ळें म्हणजे त्याहा दिलेळं ईश्वरमयत्ववादारचे (एकेश्वरीवादार्चे) रूप हं होय, कारण ह्या सूक्तांतच “! सर्व जग, सर्व मूत, सर्व भावी पुरू पच आहे, ? आणि त्याचा चतुर्थीश सचेतन साटि तीनचतुर्थाश स्वर्गातील अमर छोक हीं होत. 7 त्राह्मणांमध्ये पुरूप प्रजापति हे भिन्न मानिठे नाहीत, आणि उपनिपदांमर्थ्ये त्याला विश्वस्वरूप मानिछे आहे. त्यानंतरच्या सांख्यांच्या द्वेतमतांत प्रर्पाला 'आत्मा' मानून जढसृष्टि म्हणने 'प्रकृतिः हीहून तो मित्न आहे, अर्ते प्रतिपादिळे आहे. प्रस्पसूक्तांत पुरुपापासून उद्भवंदेल्या एका विराज! नामक विभू- तीचा उल्लेख आहे. वेदांततत्वज्ञानांत विश्वात्मा क्रिवा परमात्मा जॅ परत्रश्त त्याहून भिल्ल अशा साकार विधात्याहा विराजू ही संज्ञा देण्यांत आली आहे. ह्या कारणांवरून प्ररुपतूक्त ही हिंदूंच्या ईश्वरमयत्ववाद्‌- विपयफ वाडूयांतीळ आद्य क्वाति होय, अर्से मानण्यास कांही हरकत नाही. तसंच एरुपूक्त हे अगर्दी मागाहून प्रणीत माळेल्या करग्वेद- सूक्तांप्क्ती एक आहे; कारण त्यांत क्रस्बेदू त्यानंतर प्रणीत झालेठे साम यमुर्वेद्‌ अशा ह्या तिन्ही वदांचा उल्लेख समुचचयाने केलेढा आहे. त्याचप्रमाणे करग्वेदांत चतुर्वर्णाचा नामनिदॅश पहिल्या भ्रथम फक्त ध्या एकाच सूृक्तांत आढळतो; कारण ह्या परुपतूक्तांतच र्ञ्े म्हस्ढें आहे कीं, त्राह्मण हे पुरुषाचे मुख, त्याचे भाडु ते राजन्य क्षत्रिय ), त्याच्या मांड्या ते वैश्य, त्याचे पाद ते शद्ध होत. जगदुत्पत्तीविपयींच्या बटुतेक सूक्तांमरध्ये सर्वे देवांच्या ममुच- याचें कार्य मानिटेलें नाहीं, परंतु विवातूरूप एका व्यक्तीर्चेच तें कार्य आहे, अर्स मार्निळे आहे. दुसऱ्या कित्येक्र सूक्तांतील वचनांवरून अस्त सिड होते की, क्रर्पीनी सूर्याला महत्वाचा जननकार्यकर्ता मानित्रा आहे.

१४४ संस्कृतवाइयाचा इतिहास. [ भाग

ह्या कारणास्तव त्यास “पर्वे स्यावरजंगमांचा आत्मा” (म. !, सू. ११५, ७. १), आणि “जरी एक आहे तथापि पुप्कळ नांवांनी संबोधिठा जाणारा, अत वर्णिले आहे. अशा वचनांवरून अस्ते अन- मान निघते कीं सूर्याचे विवातू ह्या भावरूपांत ख्पांतर होत चाले होतें. ज्याळा उद्देशून दोन जगदुत्पत्तिविपयक सूक्ते (म॑. १० ८१-८२ ) आहेत अशा विश्वकर्मन ( सर्वोत्पत्तिकर्ना ) ह्याचेही मूळ बहुतकरून वरीळ कर्प्नेतच आहे. ह्या दोन सृक्तांपैकीं पहिल्याच्या सात क्चांपेफी तीन अद्या आहेत:-''जेथे त्याने पाय शिरकविला ती जागा कोठ होती जेव्हां सवसाली विश्वफर्माने एथ्वी उत्पन्न करून आपल्या बळाने स्वर्ग व्यक्त केळे तेव्हां त्याला आधारासाठी काय वस्तु ती कशी मिळाली ज्याचे नेत्र मुस सर्व ठिकाणी आहेत, ज्याचे कर्‌ पाद सर्व दिशांमध्ये फिरतात असा तो एक देव एथ्वी स्वर्ग उत्पन्न करून आपल्या दोन हातांनी पंखांनी त्यांस एकजीव करितो. ज्यामधून त्यांनीं एय्वी सर्ग घडून काढिली छाकूड आणि तो वृक्ष कोणता त॑छपाकरून आम्हांस पांगा बॉ! जेव्हां त्यांने सवे जगास आधार दिला तेव्हां तो कशावर उभा राहिला होता, त्याचा आपल्या मनान, हे क्रपि हो, शोध करा वरे.

ग्रीक लोकांच्या तत्वज्ञानात 'मूळ तत्व' ( हूठे ) ह्या अर्थी योजिलिळा काष्ठ ह्या अर्थाचा शब्द आहे तो वरील वक््वतही त्याच अर्थी योजिला आहे, हा एक मोजेचा योगायोग आहे.

दुसऱ्या सूक्तांत ( मं. १०, सू. ८२ ) अस्ता सिद्धांत प्रति प्यारा, आहे. बीं. सी, तमयान्श येवोन, उणर ज्यांतूर झार, त्य, सर्व बत्तूंचे बीज जलांतून उत्पन्न आळे. ह्या सूक्तांतील खाळीठ कचा वरून ही गोष्ट ट्झांत येईल.-““ जो आपला जनक, पिता आणि नियामक आहे, ज्याला सर्वे भूतांचे सर्व .वाम्त्यत्थानांचें ज्ञान

पांचवा, ] जगदुत्पातिविपयफ' सूर्चे, १४८६ आहे, नो देवांना त्याची मितमित्न नाव ठरवून देतो, त्याच्याकडेच अन्य सगे भूर्ग भिज्ञासार्थ वळतात काय ? कोणते मूळवीम जखार्नी संवधिछे 2 कशामः्ये देवार्नी आपणा सर्गोस एकज पाहटि पथ्वी- पीके, स्वर्गापठीकडे, मढवानू देवाच्या गूढ वास्तव्यम्यानापळीकडे अते ते काय आहे * जढानी आय बीमाचे समथन केलें, त्यामर्थ्ये सर्व देव एवज जमठे, तो एक ( देव ) *अजाच्या योनीमर्ये संम्यापित झाळा आहे, आणि त्यामध्ये सर्व ठोकाचे आझलन झारठें आहि. ज्यार्न डोफ निर्माण केठे त्याचा शोध तुम्हास लागणे शाय भाहीः जो तुम्हांस जवळ भासतो तो निराळाच आहे.

एका सुंदर जगदुत्पत्तिविपयफ सूक्तांत ( मं. १०, सु. १२१) जगत्कर्ता 'हिरिण्यगर्भ' ह्या नावान आढळतो, ही कल्पना उद्यकालच्या सर्यागरून सुचली अपतावी ह्यात शंका नाही. ध्यात देखीड अम्नि उत्पन्न करणाऱ्या भळातच सर्व मीवसृष्टीचं बीन आहे, अते मानिठें आहे - 6 हिरिण्यगर्म प्रथम अस्तित्वात आळा, सर्व उत्पन्न झालेल्या भूताचा स्वामी अशा रीतीने तो उत्पन्न झाला. त्यार्ने एथ्वी खर्ग ह्यास आधार दिढा कोणत्या देवाची आम्हीं हवनासह पूजा करावी! जो जीवनार्थ वात चेतनाशक्ति देतो, ज्याच्या आज्ञाना सर्व देव भान वाकवितात, ज्याची छाया झृत्यु अमर चैतन्य आहे; कोणत्या देवाची आम्ही हवनासह पूजा करावी * जेव्हां चेतनेर्च सर्व बीन धारण करणारी अस्ति उत्पन्न करणारी जरे प्रादुर्भूत झालीं तऱ्हा देवाचा एक चिद्रूप आत्मा उत्पन्न झाठा कोणत्या देवाची आम्हीं हवनापतर पुजा करावी * युद्धि यज्ञ यानी उत्पन केलेल्या जलार्चि ज्याने आपल्या भहान शक्तीने जायलन फे्फे, तो एकच देव ता देवा- पेक्षा उघतम झाला, कोणत्या देवाची आम्ही हयनासह पूजा करावी £

सूय भरा गर्मितार्थ असावा

१४९ सेकृतवाडूयाचा इतिहात. [ माग

ह्यांतीढ परशषल्त धुवपदाच उत्तर्‌ कांहीं काळानंतर ह्या सुक्तातत मोड हेल्या दहाव्या कर्चत दिळे आहे, त्यांत हा अज्ञात देव प्रजापति होय, अत म्हर्ट्हे आहे. दुसऱ्या दोन जगदुत्पत्तिविपयक सूक्तांत 'अप्तत! मधून सत उत्बान्त झाडे अशी तात्विक रीतीनं जगदुत्सत्तीची उपपत्ती छाविली आहे, त्यांपकी एकामध्ये ( मॅ. १०, सु. ७२ ) केलेलें विवेचन घोंटा- ब्याचे आहे, तथापि त्यांत प्रम जग, नंतर देव रोंवटी सूर्य अशी . उत्पन्न झाठीं, अश्या जगदुत्पत्तीच्या तीन अवस्या अऱुक्रमार्ने दिल्या आहेत. तरी देखील उत्क्रांति उत्पत्ति हीं दोन मिन्न कार्ये संमिश्र केली आहेत. उदाहरणार्थः:-'* वृहस्सतीरने एकाद्या लोहाराप्रमार्णे हें जग एकत्र घडि: देवांच्या आधकाठी असत्‌ ह्यांतून सत्‌ उत्पन्न आरळे. 0 ह्यांडून विद्वेष सुंदर कान्य म्हट म्हणजे छष्टिकार्याविषयीरचे सुक्त हे होय (मे. १०, सु. १२९):-त्याकाठीं असत्‌ नव्हत सत. ही नव्हते: वातारवण नव्हते तर्सेच त्याच्या पठीकडे स्वगंही नव्हते. तेव्हां कोणती गति होती, ती कोठें होती तिर्च नियमन कोणी केलें होतं! अगाध पाताल हीं होतीं काय ? तेव्हां मृत्यु नन्हता, तर्सेच अमर जीवितही नव्हत; रात्र किंवा दिवस ह्यांचा आभास देखील नव्हता. तो एकच स्वात्मम्रेरणेन शांतपर्णे वायुशिवाय श्वासोच्छवास करीत होताः त्यापीकडे दुसरी काहीएक वस्तु नव्हती. तमाल प्रथम तमान झाकिर्ठे होते; हे विद्य अस्पष्ट प्रवाही स्वर्माचे होते. रिकाम्या अवकाशाला पोकळीने आंकून टाकिले होते, तो एक उप्णतेच्या नोराने उत्पन्न झाळा. मग त्याच्यामर्थ्ये प्रथम इच्छा उत्पन्न झाली, इच्छा की ज्ञी आल्म्याचे अगदीं आद बीज होय. ज्ञानाने आपल्या अंतःकरणा मध्ये विचार करून क्पींनी 'अप्तत मध्ये 'सत्‌' च्या असलेल्या संत्र- थांचा शोध लाविडा, त्याच खरे ज्ञान कोणास आहे? त्याडा कोण

पाचवा. ] जगदुत्पत्तिविपयफ सूर्कते, १४७

व्यक्त वरू शफेछ* तो कोठून उत्पन्न आढा £ ही सृष्टि कोठून उत्पन्न झाली * आणि तिच्या उत्पत्तिमह देय प्रादुर्भूत मठे काय * ती कशा- तून निर्मीण झाली त्याच ज्ञान वोणाप्त आहे काय ही विश्वत्टि कोठून उद्भवली, रिवा तिढा कोणी उत्पन केळे किंवा उत्पन्न केळे नाही, इत्यादि गोष्टी, जो अ्युच सर्गाम्ये राहून तिचें आकळन करितो त्यास फक्त भाहीत आहेत, अथया त्यामही तिर्चे ज्ञान नाहीं.

ह्या सुक्तार्चे कान्य ह्या दृष्टीनं असलेळें सोंदये थाडा वेळ बाजूत ठेवि, तरी देखील इताया प्राचीन काळीं आलेले गभीर तत्यविचार त्यात समाविष्ट झालेछे आहेत, एव्याच गोष्टीवरून त्याची किंमत मोठी आहे. तथापि हिंदूच्या तत्वज्ञानातील सुव्यक्तपणाचा अभाव, विप्तगतपणा, केवळ शब्दावर सत्र उद्दापोहाची भिस्त ठेवण्याची सवय ( म्हणने शब्दताडवाची सवय ) इत्यादि मुख्य दोप इतकया प्राचीन सुक्तात् देखील आढळतात परतु ग्वेदात सारखा विचारपरिपीप एवढ्या एकाच सुक्तात अमल्यामुळे सुक्त पृष्िविज्ञानशासत्राचा उगम असून पुढे या शास्त्राळा साख्याच्या उत्न्नातितत्ववादारचे म्वरूप आठे शिवाय, आर्याच्या तत्वविषयक विचाराचा अत्यत प्राचीन मासा म्हणून ह्या सुक्ताचं महत्व अखड राहील ह्या नगदृत्पत्तिविपयक सुक्तात असतातून सत्‌ उत्त्रात झार्ल, प्रथम जळ निर्माण झार्ठें त्यातून उप्णनेच्या योगाने चित्‌ (बुद्धि) उद्भवळें असा सिद्धात प्रतिपादिद्या आहे, त्याशी त्राह्मणातीऴ जगदुत्पत्तिविपयक विवेचन तत्वत जुळते बराक्षणाच्या मना- प्रमाणदी असतातूत सत्‌ उद्भवळे त्याचे आयरूप जळ होते असेत आहे ह्या जललावर हिरण्यगर्म नामक सुवर्णमछ्याड तरगत होर्ते त्वावून विाची इच्छा उत्प'दून करणारा आत्मा उद्भवला जगदु- सत्तीत प्रारमी दिता नतर प्रनापतीचे कर्तृत्व हणात आवश्यक व'ट- त्यामुळें त्यानी केठेल्या विवेचनात केन्हा भ्रनापतीस्त तर केव्हा मड

१४८ संत्ृतवाडर्‍्याचा इतिहात.

आद्यपणा दिला आहे. जमदुत्पत्तिवादाशीं जगदुत्क्ांतिवादार्चे संमिश्रण केल्यामुळें भ्राह्मणांतीठ उपपत्तींत तात्विक विरोध झाला. हा दोष सांख्यांनीं काढून टाकिडा, कारण सांल्यतत्वज्ञानांत परपाला निर्विकारी द्रष्टा मानिळा असूत, फक्त प्रकृति किंवा आद्द्रव्य ह्याचीच मित अव- स्थांत अउकममार्ने उत्कांति होते, असत प्रतिपादिठे आहे, सारांश कहे” दांतीळ जगदुत्पत्तिविपयक सूक्ते हीं हिंदूंच्या तत्वज्ञानशास््रार्चे 'मूळ आहेत एवढच नन्हे तर, ज्यांचा मुख्य उद्देश जगदुत्पत्तीची उपपत्ति लावर्णे हा आहे, अशा परांगांचींही सूचक चिन्हे आहेत.

भाग सहावा.

कग्येदकालीन सामाजिक स्थिति.

येथमर त्रश्न्वेदांती काव्यसंप्रहाचे ज॑ निरीक्षण केळे त्यावरून एवढे दिसून येईल कीं, फार प्राचीनकाठी अत्ततंगत झालेल्या थुगाच्या ह्या कगवेदुरूस अद्वितीय स्मारकांत ऐतिहापतिक महत्व तर आहेच, परंतु त्याशिवाय काव्यसौंदर्य रसिकता ह्या दृष्टीनेही त्याची फिंमत मोठी आहे, आणि म्हणूनच प्रत्येक वाढूयभक्ताने निदान त्यांतील निवडक भांग तरी वाचण्यायोग्य आहेत. त्यांत आद्यकाळीन धार्मिक आचारविवारांचे चिन दि आहे, ते इतके संपूर्ण आहे की, तत अन्यन्न कोठेही आढळत नाहीं. शिमाय, जरी त्यांत केवळ ऐहिक विप- यांच्या कवितांची ( सुर ) संख्य़ा थोडी आहे, तथापि ह्या संमरहांत पारंवार आढळणाऱ्या आनुपंग्िक उद्ेखांत हिंदुम्थानांतील प्राचीन आर्याच्या समाजस्थितीचं संपूर्ण धर्णन करण्यास परेशी सामग्री उपळव्ध आहे, आणि छामुळें तुथारणेच्या इतिहासांत क्रग्वेदाढा मोर्ठे महत्व देण्यास आपणानवळ हच आणखी एक सळ कारण आहे.

प्रयमतः च्रशयेदसूक्तांत असठेल्या भूगोडविषयफ गोष्टींवरून बेदकाडीन जातींच्या वसतिस्थानाविषयीं माहिती होते. ह्या आधारां- यरुन अर्ते निश्चित करण्यास नागा आहे की, हिंदुस्यानास मिंगणारे आर्य बहुतफरून हिंदुकृहा पर्यताच्या मिंडींतून हिंदुस्थानच्या उत्तर प्षपाटी- वर उतर्यावर त्यानीं हिंदुस्थानचा यायऱ्य कोपरा, ज्याठा ही पंनाय अर्से म्हणतात ( मूड संम्छत पंचस्पाच आपस्मल, म्हणने पांच नद्यांचा भ्टेश ) त्यास पादामांत करून तेर्थे आपे ठार्णे केळे, श्गेदांठ सुमारे २५ नांचा उद्ेस आहे त्यांपैकी दोन प्रला तीन

१६० संस्कृतवाडयाचा इतिहास. [ भाग

खेरीज करून बाकीच्या सर्व सिंधु नदीला मिळणाऱ्या किंवा तिच्या प्रदेशांत वाहणाऱ्या आहेत. ह्यांपैकी पांच पंजाबप्रातांतून वाहात जाऊन एकत्र संगम करून सिंधुनदीस मिळतात. त्यांचीं नांवे 'वितस्ता' (हलींची जेल्म), 'असिक्ती' ( चिनाब ); 'परुप्णी* ( नंतर 'इसवती' म्हणजे तरतरी देणारी ह्या नांवान प्रसिद्ध होळन त्यावरून 'रावी? हे आधुनिक नांव प्राप्त आलेळी ), 'विपाश' ( बेआस ) आणि सर्वोत मोठी अगदीं पूर्वेकडील 'ुतुद्री' ( सुतठेज ), अशीं आहेत. वेदकालीन छोकॉंपेक्री कांहीं लोक सिंधूपासुन दूर वायव्येकडील प्रदेशांत, म्हणजे पश्चिमेकडून सिंधू मिळणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यांत 'कुभा? ( काबूठ ) नदी तिच्याशी संगम करणाऱ्यांपेकी उत्तरेकडीठ 'सुवास्तु' ( सुंदर वश्ततिस्थानांची ) ह्या नद्यांपापून तो तहत दक्षिणेकडे 'कुमु' ( झुरूम ) 'गोमती' ( ह्ठींची गोमाल ) म्हणजे 'गाईनी संपन्न' ह्या नद्यांप- र्यतच्या प्रदेशांत राहात होते. चइववेदात कांहीं नद्यांचा नामनिदेंश दोन किवा तीन वेळांपेक्षां ज्यास्त नाहीं, कित्येकींचा तर एकच वेळ उल्लेष आहे. ज्यांचा वारं घार नामनिदेंश झाला आहे त्या ति सरस्वती ह्याच होत. तिच्या सिंयूच्या ) स्वुतीर्च एक संपूर्ण गूक्त ( मं. १०, सू. ७५ ) आहे, स्थापि तिच्या स्तृतिसूक्ताच्या दोन कर्चांमर्थ्ये तिठा मिळणाऱ्या आठ दुसऱ्या नथांचाही भाग आहे. ह्या प्रचंड नदीने कवीच्या मना- बर फार परिणाम केठा आहे अस दिसते. ती सर्वापेक्षां अधिक वेगवान जलाशयाच्या बाजतींत सर्वोटून श्रेष्ठ, अस कवीर्ने तिचे वर्णन के आहे. गाई हंबरत जशा वासरांकडे जातात तशा दुसऱ्या नया. तिच्या- कडे वाहात जातात. तिच्या प्रयाहाची गर्मना झपाटा क्लार्चे वर्णन मोठ्या स्फूर्तिपूर्ण वचनांनी वेठ आहे.-"गव्बोपासून ( विची ) गर्नना आझाशापर्यन घमत जाते, दिव्य तुारांनीं युक्त अश्या अनंत

सहवा. ] कग्वेदात निर्दिष्ट अपतलेल्या नद्या, १६१

लहरीच्या उसळ्या ती मारिते, जसे पर्मन्याचे ओत मेथातून धनगर्जना करीत जेव्हा येशात व्हा एकाद्या गर्जना करणाऱ्या वेराप्रमार्ण सिंधु झपाट्याने वाहात जाते. !7

सिड (ह्या शब्दाचा सम्यतात नदी असा अर्थहोतो ) ही आर्य लोकाच्या वसारतीयी पश्चिम सीमा झाली त्यामुळे ज्या प्राचीन राष्ट्राचा ह्या थार्यवसाहतीशी ह्या प्रातात सबध पाढा त्या राष्ट्रानी त्या द्वीपकल्पास सिंधु ( आधुनिक सिंध ) हे नाव दिर्ल सिंधु ह्या शब्दाचे इंडो हॅ रूपातर झाल्यामुळें ग्रीक लोफानीं तिंधुप्रदेशासत 'इडिया' नाव दिलें. प्राचीन इराणी लोकानी त्याचें “हिंदु' अर्स रूपातर करून त्या प्रदेशाच्या अर्थी ते नाव योजिठे आधुनिप 'दिंदुस्तान' (प्िधूचा प्रदेश) हॅ फारशी नाव विशेष मूळार्थाढा धरून असुन, त्यापासुन हिमा- ल्यापासुन विध्याद्रीपर्यमतया द्वीपवल्पाचा भाग असा त्याचा खरा अथे होतो.

कमेदात 'सप्त पिव! म्हणजे सात नद्या असा उललेख वारवार येतो एका वाक्यात तर हिंदू आर्याचा वमतिप्रटेश ह्याच अर्थी हा शब्द योमिठेढा आहे या वायतीत हे लक्षात ठेवण्यासारखे आहे की पसप्तसिंधव ' याशी सदृश ' हप्त हिंदु' हें पट आवेम्तात आढळते, मात्र तेथे त्याचा, पूर्व काबुटीम्तानातील हिंदुम्थानाचा भाग, एवढाच अर्थ आहे. जर 'सप्त सिंयव' यातील सप्त हे पड केयळ मितसख्यावाचक असेऴ तर त्या सात नद्या काबूल, सिंधु पञाबातीछ पाच नद्या एव- ढ्याच मूळ असर्‍या पारिजेत, यद्यापि काढातरारने कावृलनदीच्या ऐवनीं सरम्वतीची गणना वरण्यात आली असेल. वारण सरखनी ही कम्य दातीळ पवित्र नदी जमुन, तिचा वरचेवर सामान्यपणे देवी' अमा नामनिर्देश असुन, दुसऱ्या कोणर्‍याही नदीपेक्षा हियी म्तुत्ति अधिर उत्साहानं केडी आहे. कीने केडेटी हिची वरशने बटुताशी मोठ्या

१५६२ सेस्कृतवाड्र्‍याचा इतिहास. [भाग

नदीळाच लागूं एब्णारीं आहेत, त्यावरून रॉथप्रऱति पंडितांनी अहे अनुमान काढिळे की, कम्वेदक्तपींनी सिंधूडा उद्देशून सर्वती हे पवित्र नांव योजिठें आहे. उलटपक्षीं सुतठज यमुना ह्यांच्या पासून मधो- मध वाहणारी जी नदी आहे तिचाच सरखती ह्या शब्दाने काही स्थर्ली बोभ होतो, कांद्दीं